Skip to main content

प्रकटन

पाणीबाणी

लेखक vcdatrange यांनी शनिवार, 26/12/2020 या दिवशी प्रकाशित केले.
सावर्डे - नाशिक, पालघर अन् ठाणे जिल्ह्याच्या टोकावरलं आदिवासी गावं. . . पुर्णत: जंगलात. तीन डोंगरांच्या मध्ये दरीत वसलेलं. वस्ती १२५ कुटुंबांची. अजुनही बारमाही रस्ता नाही. म्हणजे आता पावसाळ्यात चार महीने गाडी घेवुन या गावात जाता येणार नाही. अशी परिस्थिती होती सन २०१८ पर्यंत. सावर्डे गाव गेल्याच वर्षी रस्त्यानं जोडलं गेलयं, ते स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी. मोखाडा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायती अंतर्गत असलेलं सावर्डे गावात पोहोचायला दरीतील घाट उतरुन जावं लागतं.

पुन्हा पानिपत - प्रकाशन समारंभ

लेखक मनो यांनी शुक्रवार, 18/12/2020 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिसळपावकरांना आग्रहाचे निमंत्रण. प्रकाशनस्थळी फक्त ५० लोकांची क्षमता आहे व सामाजिक विलगीकरणाचे नियम लक्षात घेऊन Facebook व YouTube यांच्यावर कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची सोय इथे केली आहे. नंतर व्हिडिओ चित्रीकरण YouTube वरही पाहता येईल. YouTube: https://panipat-signup.web.app/live Facebook: https://www.facebook.com/BORIPUNE Twitter: https://twitter.com/BhandarkarI उपस्थित मान्यवर --------------- शिवचरित्रकार श्री.

स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि आठवणी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 14/12/2020 या दिवशी प्रकाशित केले.
स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग स्मृतींची चाळता पाने -अनगाव स्मृतींची चाळता पाने -अनगाव2 स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि नातीगोती माझ्या आठवणीप्रमाणे १९५५मध्ये एका स्वयंसेवी संस्थेने ठाण्याचा मासुंदा तलाव साफ करण्याचे आवाहन केले

क्रिकेटची आवाजकी दुनिया

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 14/12/2020 या दिवशी प्रकाशित केले.
इयम आकाशवाणी| संप्रतिवार्ता श्रुयन्ताम| प्रवाचक: बलदेवानन्द सागरः "उठा बाळा... साडेसहा वाजून घेले बघ!" एsssss आघाडा दुर्वा फुलैsssय्यो.... सकाळची ६ वाजून १६ मिनिटं झालेली आहेत... आता ऐकूया "उत्तम शेती" ह्या सदरात उसावर पडणार्‍या तांबेरा रोगाच्या उपायांची माहिती... "कार्ट्या उठ नाहीतर शाळेला उशीर होईल" "पाचच मिनिटं गं आई" ह्यानंतर... र. ना.

मी आणि माझा न्यूनगंड - 2

लेखक आनन्दा यांनी शनिवार, 12/12/2020 या दिवशी प्रकाशित केले.
हो मला माझ्या न्यूनगंडाचा अभिमान आहे!! चक्रावलात? चक्रावण्यासारखेच आहे. मोठाच विरोधाभास आहे ना? पण विश्वाच्या पसाऱ्यात मी इतका क्षुद्र आहे की मला न्यूनगंड आलाच पाहिजे. जगात जे शून्य आहे तेच जरी माझ्यात असले, तरी मेंदूच्या रासायनिक अभिक्रिया आणि त्यातून उठणारे हार्मोन चे कल्लोळ यातून अजूनतरी मी मुक्त नाही.. साक्षीभाव श्रेष्ठ की आनंद श्रेष्ठ हे अजूनही मला कळले नाही. काहीवेळा वाटते की साक्षीभाव आला की आनंद आपोआप येईल , तर कधी वाटते साक्षीभाव हे आनंदाचेच बाय प्रॉडक्ट आहे. शेवटी मी म्हणजे कोण? हा देह? नाही नाही मग या देहातील अस्तित्व? अस्तित्व म्हणजे काय? ज्यामुळे देहाला देहत्व येते..

अक्षयपात्र

लेखक अमलताश_ यांनी गुरुवार, 10/12/2020 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःशी कणभर असताना दोन्ही हातांनी मणभर द्यायची इच्छा असते तेव्हा तो भेटतो. कणभराने तृप्त होतो. अक्षयपात्र तिच्या काळजाचं झालेलं असतं . खळाळत उधळत वाहतो प्रेमाचा झरा आटत नाही. लाघवी हसरा चेहरा डोळ्यात तेवत राहतो विझतच नाही. अव्यक्ताचं हे महाभारत पेलायला पुन्हा कृष्णसखाच लागतो. कृष्णसखा भेटतो. फक्त त्यासाठी त्या अनवट वाटेवरची द्रौपदी व्हावं लागतं .

पुस्तक परिचय भाग ३ - आग्र्याहून सुटका - जुन्या धाग्यातील काही न दिसणारे फोटो घालून नव्याने सादर

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 08/12/2020 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 3 आग्रऱ्याहून सुटका 1 लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन, पुणे. मो . क्र. ९९२२४३१६०९ शिवाजी महाराज कसे निसटले ? नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून १६६६च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते. १. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्याअभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती. २. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता.

पुस्तक परिचय भाग १ - आग्रऱ्याहून सुटका - जुन्या धाग्यात न दिसणारे काही फोटो , लेखक डॉ. अजित जोशींचा फोटो, मो. क्र, घालून पुनर्प्रकाशित करत आहे.

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 08/12/2020 या दिवशी प्रकाशित केले.

शिवरायांचा आठवावा प्रताप !

शिवाजी रायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित

आग्रऱ्याहून सुटका

- पुस्तकाचा परिचय करून देत आहे. जुन्या धाग्यात न दिसणारे काही फोटो , लेखक डॉ. अजित जोशींचा फोटो, मो. क्र, घालून पुनर्प्रकाशित करत आहे. 1 वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरती सारख्या ठिसूळ व नरम मिठायांना ६० -७० किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल.