गोष्टः अकबर बिरबलाची!
एकदा अकबर बादशहाच्या दरबारात 'सगळ्यात चांगले हत्यार कोणते?' याविषयी चर्चा चालू होती....
कुणी म्हणालं की, "तरवार वा पट्टा. जोवर हातात दम आहे तोवर चिंता नाही."
कुणी म्हणालं की, "धनुष्य-बाण. दूरवरूनच गनीम गारद करता येतो."
अजून कुणी म्हणालं की, "तोफ. एका गोळ्यात अनेक गनीम मारता येतात."
वगैरे, वगैरे...
बिरबल काहीच बोलत नाहिये हे पाहून बादशहाने त्याला मुद्दाम विचारलं,
"क्यों बिरबल, तुम्हारा क्या खयाल है?"
बिरबलाने दोन क्षण विचार केला आणि उत्तर दिलं,
"जी हुजुर, ये सब लोक सही फर्मा रहे है.
मिसळपाव
...
बाबांचा जुना दोस्त! परदेशात होते दोघे, काही कारणास्तव पुण्यात आले ८०च्या दरम्यान, मग बाबा भारतात आले की वर्षातून एकदा नक्की भेट द्यायचे त्यांना. मग आम्ही कायमचे पुण्यात आलो १९९३ आँगस्ट नंतर, मग बाबा नेहमीच भेटायला जायचे कधी कधी मला आईला घेउन, कधी एकटे.
दोन मुलं होती त्यानां, अमित दादा आणि त्याची छोटी बहीण आदिती...