माझ्या बहिणीचा मोठा मुलगा सध्या मुंबईत झेविअर कॉलेजला लास्ट इअर कॉमर्सला आहे. जोडीला सीए करतोय. सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही. आता ते करणारच नाही म्हणतोय. कुठल्यातरी मायग्रेशन आणि करिअर कौन्सिलरला भेटलाय. त्यामुळे आता बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात.
मित्र, बहिण, नातेवाईक, शिक्षक, प्रोफेशनल्स अन आम्ही सर्वांनी खूप समजावूनही उपयोग नाही. 2-3 सेमिनारही त्याने अटेंड केलेत.
स्वागत आहे
प्रत्येक सरकार मागील धोरणांत
qमुख्य आणि समाधान कारक बदल हा
दहावी आणि बारावी सायन्स सारखे
सध्या मुले दहावी नंतर
In reply to सध्या मुले दहावी नंतर by विजुभाऊ
डिप्लोमा नंतर डीग्री करता येते
In reply to डिप्लोमा नंतर डीग्री करता येते by असा मी असामी
अजून २ मार्ग आहेत
In reply to डिप्लोमा नंतर डीग्री करता येते by असा मी असामी
ओंजीनियरिंग चे बोलत नाही.
In reply to ओंजीनियरिंग चे बोलत नाही. by विजुभाऊ
बर त्या बाबतीत अर्ध पटलं
माझ्या माहिती प्रमाणे
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by सुबोध खरे
.
In reply to . by Gk
.
बरोबर तेच म्हणतोय ,
नवे शैक्षणिक धोरण अधिक-उणे
अनेक बोर्ड मधील भेदभाव दूर करा. केंद्रीय
म्हणजे
आजच्या महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद
शिक्षण हक्काचा संकोच !
https://maharashtratimes.com/editorial/samwad/hesitation-of-right-to-education/articleshow/77434237.cms एकंदरीत राशिधो-२०२० या विषयावर विचार मंथन सुरु झालेय. वरकरणी छान छान वाटणार्या "आंतरजालीय शिक्षण" प्रकारामध्ये काय काय समस्या आहेत, हे संबधितांशी चर्चा केल्यावर समजते ! राशिधोचा हा प्रवास देखिल सर्वांसाठी खडतर असणार आहे,