मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भावना

भितीत फायदा नसतो?

उपयोजक ·
'डर के आगे जीत है' हा हिंदी वाक्प्रचार बर्‍याचदा धाडसाचं महत्त्व सांगण्यासाठी वापरला जातो.पण खरंच भितीमुळे दरवेळी नुकसानच होतं का?दरवेळी 'भिती' ही प्रगतीतली धोंडच ठरते का?