आतापर्यंत उपक्रम,मायबोली,मिसळपाव,ऐसी अक्षरे, इत्यादी लेखनमंचावर 2007 पासून मी लिहितो आहे. मध्यंतरी "जानव्याची पॉवर" हा मिपावरील धागा अप्रकाशित झाला. जानव्याची पॉवर एवढी असेल असे मला खरोखर पुसटसे सुद्धा वाटले नव्हते. धागा अप्रकाशित करावा एवढे सामर्थ्य त्या लेखात नव्हते हे माझे मत आहे.
मिपासारख्या एखाद्या संवादी संकेतस्थळांवर धागालेखकाने एखादा लेख टाकला तर त्या लेखावरील प्रतिक्रिया या चर्चा व गप्पा या स्वरुपात बनत असतात. त्यावर धागालेखकाचे नियंत्रण असतेच किंवा असावेच असे होत नाही. अन्यथा धागा वा! वा! छान छान! अशा त्रोटक प्रतिक्रियात वा केवळ वाचनमात्र स्वरुपात होतो.
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमच्या मते मिपा हे संस्थळ
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
याबाबत वाचक आग्रह धरु शकत
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धागा भरकटतो... तथ्य तपासणी:
In reply to धागा भरकटतो... तथ्य तपासणी: by शशिकांत ओक
तथ्य तपासणी
लेख आवडला व पटला. खरं तर तो
काही जणांना तर चपला घालून
धागा भरकटलेला नसतो. मत
यामुळे काही लोकानी दर एक
काही लोकानी दर एक दिवसाआड
मिपाकर किंवा कुठल्याही भारतीय