मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देव पाहिलेला माणूस

ज्ञानोबाचे पैजार ·
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला माझ्या सारख्या बर्‍याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला काय देवा आज इकडे कुठे?

(गेम)

धन्या ·

पैसा 02/10/2013 - 23:01
हे नक्की काय आहे? धन्या यांचे खाते बंद करावे अशी विनंती नंतर येणार आहे काय?
काव्यरस: aai baba gulub jyoti kavita kavita shradhdhanjali kvitaa Sangeeta काणकोण कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड गोवा चौरागढ नागद्वार भूछत्री
यात आई, बाबा, चौरा याबरोबरच ५ मुलींची नावे आणि नागद्वार, काणकोण, गोवा, कोडाईक्नॉल याव्यतिरिक्त भूछत्र यांचा उल्लेख आहे याची नोंद घेतल्या गेली आहे.

In reply to by पैसा

धन्या 03/10/2013 - 09:56
यात आई, बाबा, चौरा याबरोबरच ५ मुलींची नावे आणि नागद्वार, काणकोण, गोवा, कोडाईक्नॉल याव्यतिरिक्त भूछत्र यांचा उल्लेख आहे याची नोंद घेतल्या गेली आहे.
काव्यरस च्या "मल्टीसिलेक्ट लिस्टबॉक्स"मध्ये एव्हढे सारे "लिस्ट आयटम्स" पाहून माझ्यातला वेब डेव्हलपरला "किडे करण्याची" उबळ आली आणि हे सारे काव्यरस "सिलेक्ट" केले. :)

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 03/10/2013 - 01:26
हीहीहीहीही. वल्ली, अशा मंद मोराचा मंद फुलणारा पिसारा बघायला सध्याच्या सुपरफास्ट लांडोर्‍यांना येळ आहे का? तु फुलीव, मी झुलीवते म्हणत्यात. ;)

In reply to by अभ्या..

प्रचेतस 03/10/2013 - 09:55
=)) =)) आमचा एक 'मोरे' आडनावाचा मित्र होता त्याला सर्वजण 'गोड गोजीरी लाज लाजिरी लांडोर होणार नवरी' असे चिडवायचे.

प्यारे१ 03/10/2013 - 01:55
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी टाकलेलं विडंबन! एक मिपाकर म्हणून आत्यंतिक शरम वाटली. दुर्दैवानं संपादक देखील ह्या अशा प्रवृत्तींना भरीस घालताना दिसतात. क्रुपया माझे खाते बंद करावे ही णम्र विनंती. - धाराच्या जाहिरातीतल्या 'सब घुस्सा करते है मै घर छोड के जा रहा हू' म्हणणार्‍या बारक्याचा पंखा.

In reply to by प्यारे१

धन्या 03/10/2013 - 10:01
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी टाकलेलं विडंबन!
कंपू? ते काय असतं?
एक मिपाकर म्हणून आत्यंतिक शरम वाटली.
आम्ही तर ऐकलं होतं की तुम्ही "सार्‍याच्या पलिकडे गेला आहात" म्हणून.

In reply to by धन्या

प्यारे१ 04/10/2013 - 03:34
>>>>ऐकलं होतं हेच चुकतं. दुसर्‍याच्या सांगीवांगी गोष्टींवर विश्वास ठेवता. एकदा आश्रमात या, वर्गणी द्या. अनुभव हीच खात्री. सार्‍याच्या पलिकडं जाणं नि शरम ह्याचा संगम करुन 'बेशरम' नावाचा शिनुमामा आमचे शिष्य रणबीर कपूर ह्यांनी काढला आहे. फुकट मिळाल्यास लाभ घ्यवा. @ पैसाताई, वाक्य इज केप्ट फॉर रेकॉर्ड. धन्यवाद! ;)

चौकटराजा 05/10/2013 - 13:10
आता मिपाची " कंपू " ही गरज झालीय काय ? या विषयावर आजचा सवाल मधी रात्री दहा वाजता . सादरकर्ते नि३. भाग घेणारे अस्सल कलाकार.... धन्या , संक्षी, महिलांचे प्रतिनिधी पूजाबै पॉवर , व मोरांचे प्रतिनिधी....(अनेक आहेत) बाकी @धन्या ,कवितेतला मोर तुमच्या साईडला रहातो काय ? अरे रे पण मोर खादाड असल्याचे ऐकिवात नाही.

पैसा 02/10/2013 - 23:01
हे नक्की काय आहे? धन्या यांचे खाते बंद करावे अशी विनंती नंतर येणार आहे काय?
काव्यरस: aai baba gulub jyoti kavita kavita shradhdhanjali kvitaa Sangeeta काणकोण कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड गोवा चौरागढ नागद्वार भूछत्री
यात आई, बाबा, चौरा याबरोबरच ५ मुलींची नावे आणि नागद्वार, काणकोण, गोवा, कोडाईक्नॉल याव्यतिरिक्त भूछत्र यांचा उल्लेख आहे याची नोंद घेतल्या गेली आहे.

In reply to by पैसा

धन्या 03/10/2013 - 09:56
यात आई, बाबा, चौरा याबरोबरच ५ मुलींची नावे आणि नागद्वार, काणकोण, गोवा, कोडाईक्नॉल याव्यतिरिक्त भूछत्र यांचा उल्लेख आहे याची नोंद घेतल्या गेली आहे.
काव्यरस च्या "मल्टीसिलेक्ट लिस्टबॉक्स"मध्ये एव्हढे सारे "लिस्ट आयटम्स" पाहून माझ्यातला वेब डेव्हलपरला "किडे करण्याची" उबळ आली आणि हे सारे काव्यरस "सिलेक्ट" केले. :)

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 03/10/2013 - 01:26
हीहीहीहीही. वल्ली, अशा मंद मोराचा मंद फुलणारा पिसारा बघायला सध्याच्या सुपरफास्ट लांडोर्‍यांना येळ आहे का? तु फुलीव, मी झुलीवते म्हणत्यात. ;)

In reply to by अभ्या..

प्रचेतस 03/10/2013 - 09:55
=)) =)) आमचा एक 'मोरे' आडनावाचा मित्र होता त्याला सर्वजण 'गोड गोजीरी लाज लाजिरी लांडोर होणार नवरी' असे चिडवायचे.

प्यारे१ 03/10/2013 - 01:55
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी टाकलेलं विडंबन! एक मिपाकर म्हणून आत्यंतिक शरम वाटली. दुर्दैवानं संपादक देखील ह्या अशा प्रवृत्तींना भरीस घालताना दिसतात. क्रुपया माझे खाते बंद करावे ही णम्र विनंती. - धाराच्या जाहिरातीतल्या 'सब घुस्सा करते है मै घर छोड के जा रहा हू' म्हणणार्‍या बारक्याचा पंखा.

In reply to by प्यारे१

धन्या 03/10/2013 - 10:01
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी टाकलेलं विडंबन!
कंपू? ते काय असतं?
एक मिपाकर म्हणून आत्यंतिक शरम वाटली.
आम्ही तर ऐकलं होतं की तुम्ही "सार्‍याच्या पलिकडे गेला आहात" म्हणून.

In reply to by धन्या

प्यारे१ 04/10/2013 - 03:34
>>>>ऐकलं होतं हेच चुकतं. दुसर्‍याच्या सांगीवांगी गोष्टींवर विश्वास ठेवता. एकदा आश्रमात या, वर्गणी द्या. अनुभव हीच खात्री. सार्‍याच्या पलिकडं जाणं नि शरम ह्याचा संगम करुन 'बेशरम' नावाचा शिनुमामा आमचे शिष्य रणबीर कपूर ह्यांनी काढला आहे. फुकट मिळाल्यास लाभ घ्यवा. @ पैसाताई, वाक्य इज केप्ट फॉर रेकॉर्ड. धन्यवाद! ;)

चौकटराजा 05/10/2013 - 13:10
आता मिपाची " कंपू " ही गरज झालीय काय ? या विषयावर आजचा सवाल मधी रात्री दहा वाजता . सादरकर्ते नि३. भाग घेणारे अस्सल कलाकार.... धन्या , संक्षी, महिलांचे प्रतिनिधी पूजाबै पॉवर , व मोरांचे प्रतिनिधी....(अनेक आहेत) बाकी @धन्या ,कवितेतला मोर तुमच्या साईडला रहातो काय ? अरे रे पण मोर खादाड असल्याचे ऐकिवात नाही.
लेखनविषय:
प्रेरणा: प्रेम गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! गेम झाली तर माणूस गेला नाही झाली तर माणूस वाचला गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! एक टपकला की दुसरा दुसरा टपकला की तिसरा गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! लपायला अजिबात जंगल नाय सावली आहे ती वड पिंपळाची गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! एकडे आहे मंद मोर ज्याला सापडत नाही लांडोर ! गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते!

नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा

गंगाधर मुटे ·

मनिम्याऊ 16/08/2013 - 23:21
छान आहे प्रवास वर्णन.... मागल्याच वर्षी नागद्वार यात्रेला जाण्याचा योग आला. तुमचे प्रवासवर्णन वाचून पुन:प्रत्यायचा आनंद मिळला. मागील वर्षीच्या यात्रेचे काही फोटो.... . . . . . .

सुंदर प्रवासवर्णन आणि चित्रे. इतके प्रवासी येत असतानाही काहीच व्यवस्था आणि विषेश म्हणजे सुरक्षाव्यवस्थाही न करणार्‍या प्रशासनाबद्दल काय म्हणावे ?

तिरकीट 17/08/2013 - 12:21
सुंदर वर्णन आणी तितकीच सुंदर चित्रे, फक्त, पंजाबी लंगर वगळता देशात इतरत्र कुठेही, कोणत्याही तीर्थस्थळी फुकट अन्नप्रसाद मिळत नाही याला अपवाद म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदावले इथला....

In reply to by तिरकीट

कपिलमुनी 19/08/2013 - 12:57
साधा वरण भात असतो ..दुपारी गेलात की .. जेवढे भाविक आहेत त्यांना बोलावतात... अशी अजुन बरीच ठिकाणे आहेत छोटी छोटी

In reply to by तिरकीट

अनिरुद्ध प 19/08/2013 - 19:02
बरिच स्थाने आहेत्,महाराष्ट्रात्,जीथे दररोज मोफत अन्नदान होते,उदा,शेगाव्,गणपतिपुळे,परशुराम्,नरसोबाची वाडी,सज्जनगड,ईत्यादी.

गंगाधर मुटे 17/08/2013 - 13:57
@ मनिम्याऊ - धन्यवाद @ इस्पीकचा एक्का - प्रशासनाच्या भुमिकेबद्दल मूळ लेखात नव्याने माहिती घातली आहे. @ विलासराव - चला ना! जाऊ डिसेंबरमध्ये. मात्र तेव्हा नागद्वार पाहता येणार नाही. बाकी सर्वच पाहता येईल. या निमित्ताने तिथे आंतरजालिय मित्रमंडळींचा मेळावा देखिल आयोजित करायला हरकत नाही. :)

In reply to by गंगाधर मुटे

विलासराव 19/08/2013 - 13:09
विलासराव - चला ना! जाऊ डिसेंबरमध्ये. मात्र तेव्हा नागद्वार पाहता येणार नाही. बाकी सर्वच पाहता येईल. चालेल. या निमित्ताने तिथे आंतरजालिय मित्रमंडळींचा मेळावा देखिल आयोजित करायला हरकत नाही. smiley मग तर जाउच.

In reply to by स्पंदना

गंगाधर मुटे 19/08/2013 - 12:40
नागद्वारला जाणारा बहुतांश यात्रिकवर्ग हा श्रमिकवर्गच असतो. कर्मचारी-व्यापारी किंवा सुखवस्तू घराण्यातील लोक नागद्वारला जातच नाही. श्रमिक वर्गाचे तिर्थस्थान म्हणूनच नागद्वारचा एकून ट्रेन्ड बनलेला आहे. म्हणूनच या स्थळाबद्दल कुठेही चर्चा होत नाही. जर येथे शिक्षित-उच्चशिक्षित यात्रिक गेले असते तर कदाचित देशातिल सर्वोत्तम नैसर्गिक आनंददायी क्षेत्र म्हणून या स्थळाचा नक्किच गाजावाजा झाला असता. शिवाय या स्थळाच्या भौगोलिक जडणघडणीच्या काही मर्यादाही आहेत. १) या मार्गावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाऊ शकेल असे रस्ते निर्माण करणे, अशक्य आहे. २) हेलिपॅड तयार करायला देखिल तेवढी सपाट जमिन उपलब्ध नाही. ३) पायदळ यात्राच शक्य आहे पण अत्यंत असुरक्षित आणि शारिरीक कष्टाची आहे.

चिगो 19/08/2013 - 17:51
लहानपणी गावात ऐकलेली "महादेवा जातो गा", "नागद्वारा जातो गा" वगैरे गाणी म्हणत प्रचंड रडारड असलेली निरोपयात्रा आठवली. एकंदरीतच अतीकठीण यात्रा असल्याने यात्रेला जाणार्‍या यात्रेकरुला "शेवटचाच निरोप" देत असल्यासारखे वातावरण असायचे.. विदर्भात ग्रामिण भागात ही यात्रा बर्‍यापैकी लोकप्रिय आहे..

गंगाधर मुटे 20/08/2013 - 15:05
@उगीच काहीतरी, @कपिलमुनी, @अनिरुद्ध प @कानडाऊ योगेशु धन्यवाद भंडारा आणि अन्नछत्राच्या बाबतीत नागद्वार विरुद्ध अन्य तिर्थस्थळे असे द्वंद मला निर्माण करायचे नव्हते किंवा नागद्वार हेच याबाबतीत सर्वश्रेष्ट आहे, असाही उद्देश माझ्या लिखानाचा नाही. गोंदावले आणि सजनगड वगळता शेगाव, गणपतिपुळे, परशुराम, नरसोबाची वाडी ही स्थळे मी पाहिली आहेत. पण ही स्थळे संस्थाने/देवस्थान या स्वरुपाची आहेत. शिवाय ही अन्नछत्रे संस्थान तर्फे चालविली जातात. मात्र ज्याला तिर्थयात्रा मानली गेली अशी स्थळे उदा. पंढरपूर, काशी, प्रयाग, रामेश्वर, द्वारका, हृशिकेश, हरिद्वार, जगन्नाथपुरी वगैरे ठिकाणी अशी व्यवस्था नाहीय. काही पर्वतीय स्थळे जेथे रस्त्याने चालताना भोजनाची नितांत गरज असते उदा- जम्मूमधील वैष्णोदेवी, मध्यप्रदेशातील मैहर, उत्तरांचलातील मनसादेवी, झारखंडातील बम्लेश्वरी, गुजरातेतील बेटद्वारका किंवा हरसिद्धीमाता वगैरे ठिकाणी मात्र अशी व्यवस्था नाहिये.

गंगाधर मुटे 21/08/2013 - 22:12
एक जिज्ञासा प्रवासाला निघण्याआधी दोन दिवसापूर्वी म्हणजे ६ तारखेला माझी Blood Sugar 170 mg/dl होती. प्रवास आटोपून आल्यानंतर सात दिवसांनी आज तपासली असता 130 mg/dl आहे. दोन वर्षात पहिल्यांदाच श्यूगर एवढ्या नॉर्मल पातळीवर आली आहे. हा एकंदरीत काय प्रकार समजावा, शास्त्रीय किंवा अनुभवावरून किंवा अंदाजावरून काही निष्कर्ष काढता येऊ शकतील काय?

In reply to by गंगाधर मुटे

अर्धवटराव 21/08/2013 - 22:31
एव्हढे शारीरीक कष्ट, निसर्गाचे सान्निध्य, अत्यंत समाधान देणारा प्रवास, सेन्स ऑफ अचिव्हमेण्ट, नेहमीच्या खाद्यसवयींपेक्षा वेगळं जेवण... असे अनेक फॅक्टर असु शकतील. अर्धवटराव

पैसा 24/08/2013 - 14:33
एका अनोख्या ठिकाणाची तेवढीच सुंदर ओळख! फोटो फार छान आले आहेत. तिथे जाणे कष्टसाध्य आहे आणि तथाकथित टुरिस्टांची वक्र दृष्टी वळली नाही हे नशीबच म्हणा. हल्लीच रेल्वेने येत असताना दूधसागर धबधब्याच्या मागे पुढे सुमारे १० किमि पट्ट्यात रेल्वेरुळाच्या दोन्ही बाजूना प्लॅस्टिक कचर्‍याचा खच आणि जंगल भर टुरिस्टांचे आरडाओरडा करणारे लोंढे पाहिले. आधीच्या स्टेशनमधे रिझर्व्हेशनच्या डब्यात चढून दमदाटी करून झोपलेल्या प्रवाशांना उठवले गेले. पूर्णा एक्सप्रेसची साखळी खेचून रेल्वे थांबवणे रोजचे झाल्यामुळे मोटरमन कंटाळून धबधब्याजवळ रेल्वे थांबवतात आणि या रेडयाना उतरू देतात असे सोबत असलेल्या एका रेल्वेतील कर्मचारी महिलेने सांगितले. तेव्हापासून टुरिस्ट म्हटले की संताप होतो. नागद्वारला असा उपद्रव नसेल तर चांगलेच आहे!

मनिम्याऊ 16/08/2013 - 23:21
छान आहे प्रवास वर्णन.... मागल्याच वर्षी नागद्वार यात्रेला जाण्याचा योग आला. तुमचे प्रवासवर्णन वाचून पुन:प्रत्यायचा आनंद मिळला. मागील वर्षीच्या यात्रेचे काही फोटो.... . . . . . .

सुंदर प्रवासवर्णन आणि चित्रे. इतके प्रवासी येत असतानाही काहीच व्यवस्था आणि विषेश म्हणजे सुरक्षाव्यवस्थाही न करणार्‍या प्रशासनाबद्दल काय म्हणावे ?

तिरकीट 17/08/2013 - 12:21
सुंदर वर्णन आणी तितकीच सुंदर चित्रे, फक्त, पंजाबी लंगर वगळता देशात इतरत्र कुठेही, कोणत्याही तीर्थस्थळी फुकट अन्नप्रसाद मिळत नाही याला अपवाद म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदावले इथला....

In reply to by तिरकीट

कपिलमुनी 19/08/2013 - 12:57
साधा वरण भात असतो ..दुपारी गेलात की .. जेवढे भाविक आहेत त्यांना बोलावतात... अशी अजुन बरीच ठिकाणे आहेत छोटी छोटी

In reply to by तिरकीट

अनिरुद्ध प 19/08/2013 - 19:02
बरिच स्थाने आहेत्,महाराष्ट्रात्,जीथे दररोज मोफत अन्नदान होते,उदा,शेगाव्,गणपतिपुळे,परशुराम्,नरसोबाची वाडी,सज्जनगड,ईत्यादी.

गंगाधर मुटे 17/08/2013 - 13:57
@ मनिम्याऊ - धन्यवाद @ इस्पीकचा एक्का - प्रशासनाच्या भुमिकेबद्दल मूळ लेखात नव्याने माहिती घातली आहे. @ विलासराव - चला ना! जाऊ डिसेंबरमध्ये. मात्र तेव्हा नागद्वार पाहता येणार नाही. बाकी सर्वच पाहता येईल. या निमित्ताने तिथे आंतरजालिय मित्रमंडळींचा मेळावा देखिल आयोजित करायला हरकत नाही. :)

In reply to by गंगाधर मुटे

विलासराव 19/08/2013 - 13:09
विलासराव - चला ना! जाऊ डिसेंबरमध्ये. मात्र तेव्हा नागद्वार पाहता येणार नाही. बाकी सर्वच पाहता येईल. चालेल. या निमित्ताने तिथे आंतरजालिय मित्रमंडळींचा मेळावा देखिल आयोजित करायला हरकत नाही. smiley मग तर जाउच.

In reply to by स्पंदना

गंगाधर मुटे 19/08/2013 - 12:40
नागद्वारला जाणारा बहुतांश यात्रिकवर्ग हा श्रमिकवर्गच असतो. कर्मचारी-व्यापारी किंवा सुखवस्तू घराण्यातील लोक नागद्वारला जातच नाही. श्रमिक वर्गाचे तिर्थस्थान म्हणूनच नागद्वारचा एकून ट्रेन्ड बनलेला आहे. म्हणूनच या स्थळाबद्दल कुठेही चर्चा होत नाही. जर येथे शिक्षित-उच्चशिक्षित यात्रिक गेले असते तर कदाचित देशातिल सर्वोत्तम नैसर्गिक आनंददायी क्षेत्र म्हणून या स्थळाचा नक्किच गाजावाजा झाला असता. शिवाय या स्थळाच्या भौगोलिक जडणघडणीच्या काही मर्यादाही आहेत. १) या मार्गावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाऊ शकेल असे रस्ते निर्माण करणे, अशक्य आहे. २) हेलिपॅड तयार करायला देखिल तेवढी सपाट जमिन उपलब्ध नाही. ३) पायदळ यात्राच शक्य आहे पण अत्यंत असुरक्षित आणि शारिरीक कष्टाची आहे.

चिगो 19/08/2013 - 17:51
लहानपणी गावात ऐकलेली "महादेवा जातो गा", "नागद्वारा जातो गा" वगैरे गाणी म्हणत प्रचंड रडारड असलेली निरोपयात्रा आठवली. एकंदरीतच अतीकठीण यात्रा असल्याने यात्रेला जाणार्‍या यात्रेकरुला "शेवटचाच निरोप" देत असल्यासारखे वातावरण असायचे.. विदर्भात ग्रामिण भागात ही यात्रा बर्‍यापैकी लोकप्रिय आहे..

गंगाधर मुटे 20/08/2013 - 15:05
@उगीच काहीतरी, @कपिलमुनी, @अनिरुद्ध प @कानडाऊ योगेशु धन्यवाद भंडारा आणि अन्नछत्राच्या बाबतीत नागद्वार विरुद्ध अन्य तिर्थस्थळे असे द्वंद मला निर्माण करायचे नव्हते किंवा नागद्वार हेच याबाबतीत सर्वश्रेष्ट आहे, असाही उद्देश माझ्या लिखानाचा नाही. गोंदावले आणि सजनगड वगळता शेगाव, गणपतिपुळे, परशुराम, नरसोबाची वाडी ही स्थळे मी पाहिली आहेत. पण ही स्थळे संस्थाने/देवस्थान या स्वरुपाची आहेत. शिवाय ही अन्नछत्रे संस्थान तर्फे चालविली जातात. मात्र ज्याला तिर्थयात्रा मानली गेली अशी स्थळे उदा. पंढरपूर, काशी, प्रयाग, रामेश्वर, द्वारका, हृशिकेश, हरिद्वार, जगन्नाथपुरी वगैरे ठिकाणी अशी व्यवस्था नाहीय. काही पर्वतीय स्थळे जेथे रस्त्याने चालताना भोजनाची नितांत गरज असते उदा- जम्मूमधील वैष्णोदेवी, मध्यप्रदेशातील मैहर, उत्तरांचलातील मनसादेवी, झारखंडातील बम्लेश्वरी, गुजरातेतील बेटद्वारका किंवा हरसिद्धीमाता वगैरे ठिकाणी मात्र अशी व्यवस्था नाहिये.

गंगाधर मुटे 21/08/2013 - 22:12
एक जिज्ञासा प्रवासाला निघण्याआधी दोन दिवसापूर्वी म्हणजे ६ तारखेला माझी Blood Sugar 170 mg/dl होती. प्रवास आटोपून आल्यानंतर सात दिवसांनी आज तपासली असता 130 mg/dl आहे. दोन वर्षात पहिल्यांदाच श्यूगर एवढ्या नॉर्मल पातळीवर आली आहे. हा एकंदरीत काय प्रकार समजावा, शास्त्रीय किंवा अनुभवावरून किंवा अंदाजावरून काही निष्कर्ष काढता येऊ शकतील काय?

In reply to by गंगाधर मुटे

अर्धवटराव 21/08/2013 - 22:31
एव्हढे शारीरीक कष्ट, निसर्गाचे सान्निध्य, अत्यंत समाधान देणारा प्रवास, सेन्स ऑफ अचिव्हमेण्ट, नेहमीच्या खाद्यसवयींपेक्षा वेगळं जेवण... असे अनेक फॅक्टर असु शकतील. अर्धवटराव

पैसा 24/08/2013 - 14:33
एका अनोख्या ठिकाणाची तेवढीच सुंदर ओळख! फोटो फार छान आले आहेत. तिथे जाणे कष्टसाध्य आहे आणि तथाकथित टुरिस्टांची वक्र दृष्टी वळली नाही हे नशीबच म्हणा. हल्लीच रेल्वेने येत असताना दूधसागर धबधब्याच्या मागे पुढे सुमारे १० किमि पट्ट्यात रेल्वेरुळाच्या दोन्ही बाजूना प्लॅस्टिक कचर्‍याचा खच आणि जंगल भर टुरिस्टांचे आरडाओरडा करणारे लोंढे पाहिले. आधीच्या स्टेशनमधे रिझर्व्हेशनच्या डब्यात चढून दमदाटी करून झोपलेल्या प्रवाशांना उठवले गेले. पूर्णा एक्सप्रेसची साखळी खेचून रेल्वे थांबवणे रोजचे झाल्यामुळे मोटरमन कंटाळून धबधब्याजवळ रेल्वे थांबवतात आणि या रेडयाना उतरू देतात असे सोबत असलेल्या एका रेल्वेतील कर्मचारी महिलेने सांगितले. तेव्हापासून टुरिस्ट म्हटले की संताप होतो. नागद्वारला असा उपद्रव नसेल तर चांगलेच आहे!
नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा