ऑपरेशन सिंदूर - युद्ध की मर्यादित कारवाई?
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
In reply to पुराव्याची मागणी आल्यास पाकिस्तानी पुरावेच देणे योग्य. by मारवा
In reply to सीएनएन, बीबीसी या by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी exactly हेच पुरावे सत्य.सिद्ध करतील by मारवा
In reply to हल्ला झाल्याचे पाकिस्तानने by श्रीगुरुजी
हल्ला झाल्याचे पाकिस्तानने मान्य केलंय,
आमचा विश्वास भारतीय सैन्यावर आहे पाकिस्तानवर नाही!In reply to हल्ला झाल्याचे पाकिस्तानने by अमरेंद्र बाहुबली
In reply to अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ by अमरेंद्र बाहुबली
In reply to हल्ला छोटा दिखावा मोठा! असा by अमरेंद्र बाहुबली
In reply to ह्या वेळेस तर ओवेसी सारखे by रात्रीचे चांदणे
In reply to ओवेसी भाजपचीच बी टीम आहे! by अमरेंद्र बाहुबली
In reply to पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी केलेले.tweet by मारवा
या tweet च्या पुराव्यावरून भारताने लष्कराने खरोखर हल्ला केलेला
हे सिद्ध होत आहे. सहमत! भारतीय सैन्याचे अधिकृत वक्तव्य किंवा प्रेसनोट यावी!
तरी अजून काही पुरावे आल्याशिवाय हल्ला झालाच.असे.खात्रीलायक मानणे थोडे अवघडच आहे.
बरोबर! गोदी मीडियाच्या बातम्या नी भाजप नेत्यांची वकतव्ये विश्वासरह्या नाहीत!
त्याच बरोबर CNN , BBC , AL ZAZEERA यांच्या NEWS CHANNEL वरील अधिकृत बातम्या हल्ला खरोखर झाला की नाही हे सिद्ध करू शकतील
+१ आंतरराष्ट्रीय बातम्या खर्या, कारण त्यांच्यावर भाजप वगैरेंचा दबाव नसतो!In reply to कर्नल साहेब प्रणम स्वीकारावा! by अमरेंद्र बाहुबली
In reply to अमरेंद्र मी कर्नल नाही सांभाळा स्वतःला उत्तेजीत होऊ नका. by मारवा
In reply to पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी केलेले.tweet by मारवा
न्यूयॉर्क टाईम्सने प्रथमच militants शब्दाऐवजी terrorists हा शब्द वापरला.
भारतीय सैन्याचा व खंबीर नेतृत्वाचा अभिमान वाटतो! In reply to अपेक्षा by चंद्रसूर्यकुमार
In reply to उठा उठा, by श्रीगुरुजी
In reply to हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी by सुबोध खरे
उंदीर बहुतेक सुट्टीवर गेलेले दिसतात
मंत्रालयात खुर्च्या उबवत बसलेत! :) सौगंध मुझे….
:)
#ColSofiaQureshi
#WingCommanderVyomikaSingh
#OperationSindoor
भारतीय स्त्रीचे सिंदूर उजाड करणाऱ्या भ्याड हल्ल्याचे प्रत्त्युत्तर भारतीय स्त्री शक्ती देतांना...In reply to आतापर्यंत काली आणि दुर्गा by Bhakti
आज मी दोन्ही पाहिल्या काली आणि दुर्गा!छे हो. कुठचे काय. ऑपरेशन सिंदूर म्हणजे हिंदू पॅट्रिआर्कीचे प्रतीक असलेले नाव दिले ही बोंबाबोंब सुरूही झाली आहे.
In reply to कुठचे काय by चंद्रसूर्यकुमार
In reply to कुठचे काय by चंद्रसूर्यकुमार
In reply to काल मी याबद्दल स्त्रीवादी by Bhakti
In reply to आणि इतकं व्यवहारी शहाणंपण by Bhakti
In reply to यावेळेस हल्ला केलेला आहे हे इतक्या वेगाने मान्य केले जात आहे की by मारवा
In reply to संध्याकाळपर्यंत थांबणे खूपच by श्रीगुरुजी
In reply to यावेळेस हल्ला केलेला आहे हे इतक्या वेगाने मान्य केले जात आहे की by मारवा
In reply to १९९९ - भारतीय सैन्याने सीमा न by श्रीगुरुजी
पाकिस्तानमध्ये जाऊन क्षेपणास्त्रे सोडून इस्लामी अतिरेक्यांचे तळ उद्धव केले.ही चूक चुकून झाली की जाणूनबुजून केली? :) :)
२०१९ - भारतीय विमानदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन बॉम्बिंग करून अतिरेकी तळ उद्धव केले.२०१९ मध्ये बालाकोट येथे खैबर पख्तुनवामध्ये (वायव्य सरहद्द प्रांतात) म्हणजे पाकिस्तानातच जाऊन बॉम्बिंग केले होते. पीओकेमध्ये नाही. महाराजा रणजितसिंगाने खैबरखिंडीच्या आजूबाजूचा प्रदेश जिंकला आणि खैबरखिंडही ओलांडून अफगाणिस्तान त्याच्या साम्राज्यात जोडून घेतले होते. त्यानंतर जवळपास २०० वर्षांनंतर खैबरखिंडीच्या प्रदेशात आपल्या बाजूने प्रथमच हल्ला झाला होता.
In reply to चला ठीक आहे आता पुढचा मुद्दा घ्या by मारवा
In reply to या हल्ल्याचे श्रेय नेमके कुणाचे ? की सर्वांचे ? by मारवा
In reply to पंप्र मोदींचे आभार. by वामन देशमुख
In reply to हल्ल्यानंतरही भारताची बाजू मजबूत by स्वधर्म
In reply to हल्ल्यानंतरही भारताची बाजू मजबूत by स्वधर्म
In reply to स्काय न्युज जर्नलिस्ट कडुन by सुक्या
In reply to अगदी अचूक निरीक्षण by सौन्दर्य
In reply to स्काय न्युज जर्नलिस्ट कडुन by सुक्या
In reply to १००% सहमत by स्वधर्म
In reply to १००% सहमत by स्वधर्म
In reply to स्काय न्युज जर्नलिस्ट कडुन by सुक्या
In reply to भारतीय सेनेला विनंती by Bhakti
In reply to अरे देवा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to वाह वाह , by प्रसाद गोडबोले
In reply to श्रीगुरूजीचा ID उडवायाच काही by रात्रीचे चांदणे
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
In reply to संयमाला पण सीमा असते. by सुक्या
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मला प्रामाणिक प्रश्न पडलेला आहे by मारवा
In reply to मला प्रामाणिक प्रश्न पडलेला आहे by मारवा
In reply to अगदी सहमत by स्वधर्म
In reply to अमरेंद्र by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to कराची बंदरावर भारतीय नौसेनेचा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to मिडियातील बातम्यांवर विश्वास ठेवणे कठीण by चंद्रसूर्यकुमार
एकूणच आपल्या माध्यमांची विश्वासार्हता पूर्ण लयाला गेली आहे.अतीतीव्र सहमत त्यातल्या त्यात खर्या बातम्या कोठे मिळतील? न्युज चॅनल, एक्स हँडल, ब्लोग काही पण चालेल.
In reply to श्रीगुरुजी या आय डी वर जर कारवाई झाली असेल तर हे चुकीचे आहे. by मारवा
In reply to असं काही होणार असं आम्हाला by महिरावण
In reply to भारतीय मिडियाला आवरा रे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to भारतीय माध्यमांचा अभिमान आहे. by मारवा
In reply to भारतीय माध्यमांचा अभिमान आहे. by मारवा
In reply to या अभिमानाला काळिमा फासणारे by गवि
In reply to अरे देवा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मोदींच्या काळात पाकिस्तानवर by महिरावण
सैन्याचे कौतुक करून वेळ मारून नेत आहात.सैन्याचं कौतुक नको का करायला ? भक्त आणि परंपरावादी म्हणून तुम्ही प.प्र.मोदीच कौतुक करा आम्ही देशभक्त नागरिक देशाचं रक्षण करणा-या आमच्या बहादूर सैन्यदलाचं कौतुक करू. ;) -दिलीप बिरुटे ( मिपाच्या धोरणात राहणारा ) :)
In reply to मान्य नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मान्य नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मोदींच्या काळात पाकिस्तानवर by महिरावण
In reply to @ महिरावाण by गवि
In reply to @ महिरावाण by गवि
In reply to @ गवि माहितवण यांच्या प्रतिसादातील परखड सत्य तुम्हाला मान्य by मारवा
In reply to या अभिमानाला काळिमा फासणारे by गवि
In reply to खोट्या बातम्या देऊन फार फार by रात्रीचे चांदणे
हे प्रियंका वड्राच्या