पहलगाम अतिरेकी हल्ला ते जातिगत जनगणना - सरकारची संदिग्ध कोलांटीउडी
केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे. तरीही वैष्णव मात्र ही घोषणा जाहीर करताना राहूल गांधी यांचा जातिगत जनगणनेला विरोध होता असे सपशेल खोटे बोलले आहेत. हे नेमके आत्ताच का, हा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत रोचक मुद्दे असे:
- पहलगाम हल्ल्यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. पंतप्रधान तातडीने आपला परदेश दौरा गुंडाळून भारतात आले खरे, पण घटनास्थळी न जाता सरळ बिहारमध्ये निवडणूक र॓लीत गेले व त्यांचे नितिशकुमार यांच्याबरोबर मंचावर हास्यविनोद करतानाचे फोटो प्रसिध्द झाले. कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख अशा वेळी घटनास्थळी जातो, पिडितांचे सांत्वन करतो, ते काही त्यांनी केले नाही. तसेच या परिस्थितीबाबत बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली.
- अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे, असाही प्रश्न विचारला गेला. सुरक्षेतीतील कमतरता समोर आली व गृहमंत्र्यांनी नंतर चूक झाल्याची कबुलीही दिली. कुठेतरी सरकारचा ढिसाळपणा समोर आला व त्यामुळे चहूकडून टिकेला धार चढली.
- आता यावरून लक्ष दुसरीकडे वळवायला हवेच होते. अनायसे बिहारच्या निवडणूका आल्याच आहेत व त्यात काँग्रेसने जातिगत जनगणनेचा मुद्दा सर्वात महत्वाचा म्हणून पुढे आणलाच आहे. त्यातून हवा काढून घेणे सत्ताधार्यांसाठी अत्यावश्यक होते.
गेली तीन वर्षे राहूल गांधी, खर्गे इ. लोक जातिगत जनगणना करण्याची मागणी करत होते. सरकारने त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट काँग्रेस देशाला जातीजातीत विभाजित करत आहे, अशी त्यांच्यावर टिका केली. अनुराग ठाकूर यांनी तर जिसकी जाती का पता नही वो जातिगत जनगणना की मांग कर रहा है, अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. संसदेतपण चर्चा होऊ दिली नाही. पण आता मात्र काँग्रेसने केलेली मागणी आपलीच आहे असे म्हणण्याची वेळ का आली असावी? या सगळ्यात सरकार/ मोदी समर्थक यांची मात्र मोठ्ठी गोची झाली आहे आणि मास्टरस्ट्रोकवाल्या व्हॉट्स अप अंकल लोकांची जबरदस्त पंचायत झाली आहे. भाजपाला मात्र याची काहीच काळजी नाही कारण संपूर्णपणे बिनडोकीकरण झालेल्या अंध समर्थकांना फाट्यावर मारून सत्ता हस्तगत करण्यासाठी काहीही केले तरी ते आपली तळी उचलून धरणार याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. आठवा: ज्यांना चक्की पिसिंग पिसिंग करायला पाठवणार होते, त्यांनाच ४८ तासात मांडीवर घेऊन उपमुख्यमंत्री केले तरी कोणताही समर्थक इकडचा तिकडे हलला नाही.
हा मुद्दा आत्ताच वातावरण पूर्णपणे वेगळे असताना का पुढे आणला असावा त्यामुळे ही संदिग्धता निर्माण झाली आहे आणि काहीही करून बिहारच्या निवडणूका जिंकणे व त्यासाठी काँग्रेसचा मुद्दा पळवून त्याबरोबर्च नितीशकुमार यांना जातिगत जनगणनेचे मिळालेले श्रेय निस्तेज करणे हे त्याचे कारण असू शकते.
जे मोजता येते, त्यातच सुधारणा करता येते; व जगात असे काहीच नाही, जे मोजता येत नाही. त्यामुळे आता या निमित्ताने कोण कुठे आहे, कोणत्या जातसमूहांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे, हे सर्वांनाच कळू शकेल. त्यामुळे यातून देशासाठी काहीतरी चांगलेच निघेल अशी आशा आहे. परंतु नोटबंदीचा अनुभव पाहता, सरकारची नियत कशी आहे व पुढची पावले कशी पडतात त्यावर बरेच अवलंबून आहे.
टीपः ताज्या घडामोडीत लिहिण्याऐवजी हा स्वतंत्र धागा काढण्याचे कारण म्हणजे यावर साधक बाधक चर्चा इथे सलग व्हावी. बाकी विषय तिथे आहेतच.
वर्गीकरण
तुमच्या भावना पोहोचल्या.. .
In reply to तुमच्या भावना पोहोचल्या.. . by मुक्त विहारि
काहीही नाही.
In reply to काहीही नाही. by स्वधर्म
जातिगत जनगणना पर RSS का बड़ा बयान, कहा- इसका इस्तेमाल पॉलिटिकल ट
In reply to जातिगत जनगणना पर RSS का बड़ा बयान, कहा- इसका इस्तेमाल पॉलिटिकल ट by मुक्त विहारि
दुसरा भाग असा की....
In reply to काहीही नाही. by स्वधर्म
RSS आणि त्याचे जाती आधारित लोकसंख्या मोजण्याच्या बाबतीत विचार..
In reply to RSS आणि त्याचे जाती आधारित लोकसंख्या मोजण्याच्या बाबतीत विचार.. by मुक्त विहारि
संघाचा जातनिहाय जनगणणेस पाठींबा असेल तर
लेखाशी सहमत! मोदीना पहलगाम
In reply to लेखाशी सहमत! मोदीना पहलगाम by अमरेंद्र बाहुबली
बाळा.... युद्धाचे परिणाम काय असतात?
महानगर पालिकेतील उंदीर सध्या
In reply to महानगर पालिकेतील उंदीर सध्या by सुबोध खरे
तुम्ही तर... एका वाक्यात सुपडा साफ केला...
In reply to तुम्ही तर... एका वाक्यात सुपडा साफ केला... by मुक्त विहारि
बदाबदा लिंक टाकल्यावर काय बोलणार?
In reply to बदाबदा लिंक टाकल्यावर काय बोलणार? by स्वधर्म
लिंक दिल्याशिवाय, माहितीचा स्त्रोत कसा समजणार?
In reply to बदाबदा लिंक टाकल्यावर काय बोलणार? by स्वधर्म
दादा...
In reply to महानगर पालिकेतील उंदीर सध्या by सुबोध खरे
आलात इथे?
In reply to आलात इथे? by स्वधर्म
त्यांचे नाव दिसले की प्रतिसाद
In reply to त्यांचे नाव दिसले की प्रतिसाद by अमरेंद्र बाहुबली
अशा लिंकपिसाटांच्या प्रत्येक
In reply to त्यांचे नाव दिसले की प्रतिसाद by अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे
In reply to सहमत आहे by स्वधर्म
खरे हे कायमच व्यक्तिगत
In reply to सहमत आहे by स्वधर्म
खरे डॉ हे व्यक्तिगत टिप्पण्या
In reply to खरे डॉ हे व्यक्तिगत टिप्पण्या by सुबोध खरे
टिप्पण्या व्यक्तीगतच
In reply to टिप्पण्या व्यक्तीगतच by स्वधर्म
उंदीर मारण्याच्या विभागातील
In reply to उंदीर मारण्याच्या विभागातील by सुबोध खरे
अपेक्षाभंग समजू शकतो
In reply to अपेक्षाभंग समजू शकतो by स्वधर्म
आमच्या लेखी एखादा डॉक्टर काय
In reply to आमच्या लेखी एखादा डॉक्टर काय by सुबोध खरे
काही असो, स्वत सुशिक्षित
In reply to आमच्या लेखी एखादा डॉक्टर काय by सुबोध खरे
मोदी शाह यांचे अनेक निर्णय
In reply to मोदी शाह यांचे अनेक निर्णय by आग्या१९९०
अशा स्थितीत मी उगाच त्यात
In reply to आमच्या लेखी एखादा डॉक्टर काय by सुबोध खरे
डॉ. लवकर बरे व्हा!
In reply to खरे डॉ हे व्यक्तिगत टिप्पण्या by सुबोध खरे
तुम्ही लेखावर, तुमच्या मते योग्य टिपणी दिली आहे...
काही प्रश्न.
In reply to काही प्रश्न. by सुक्या
भरपूर रोजगार उपलब्ध आहे. कबरी
In reply to भरपूर रोजगार उपलब्ध आहे. कबरी by आग्या१९९०
उत्तर द्यायला जमत नसेल तर
In reply to काही प्रश्न. by सुक्या
धन्यवाद - काही उत्तरे
In reply to काही प्रश्न. by सुक्या
१ ,२, व २अ , २ब उत्तम.मार्मिक महत्त्वाचे प्रश्न आहेत
In reply to १ ,२, व २अ , २ब उत्तम.मार्मिक महत्त्वाचे प्रश्न आहेत by मारवा
माझा मुद्दा तो नाहीच.
In reply to माझा मुद्दा तो नाहीच. by सुक्या
पुन्हा काही उत्तरे
In reply to पुन्हा काही उत्तरे by स्वधर्म
आंबेडकर हे १० वर्ष साठीच आरक्षण असावे असे मानत नवते.
राहुल गांधी सतत 50 टक्केची भिंत तोडण्याची मागणी करत आहेत
जातिगत जनगणना ... फायदे आणि
लेखनाचा विषय चांगला आहे पण
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
प्रतिसाद आवडला नाही,
बाकी पहलगाम हल्ल्याच्या जातीगणनेशी दुरान्वयानेही संबंध नाही.ह्याला काही आधार? भाजपचे घाणेरडे राजकारण तुम्हाला माहीत नाही का? बाकी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीगणना नकोच! जिंलू जातीपाती, चातुर्वर्ण्यव्यवस्था, मनुवाद ह्यांविरुद्ध लढली त्या लोकांच्या महाराष्ट्रात पुन्हा जातीजातीचे राजकारण करण्याचा डाव उधळायला हवा. - अमरेंद्र बाहुबलीIn reply to प्रतिसाद आवडला नाही, by अमरेंद्र बाहुबली
आपण 2029 नंतर बोलू.
In reply to आपण 2029 नंतर बोलू. by प्रसाद गोडबोले
मग तो पर्यंत लिहू नका.
In reply to आपण 2029 नंतर बोलू. by प्रसाद गोडबोले
कुठे त्या भुजबळांच्या नादी
In reply to प्रतिसाद आवडला नाही, by अमरेंद्र बाहुबली
बाहुबली जरा अभावनिक तार्किक मांडणी करा
In reply to बाहुबली जरा अभावनिक तार्किक मांडणी करा by मारवा
कोणी सिरीयसली घेत नाही.
In reply to बाहुबली जरा अभावनिक तार्किक मांडणी करा by मारवा
पहलगाम हल्ल्याचा जातीगणनेशी
पहलगाम हल्ल्याचा जातीगणनेशी संबंध आहे याला काय आधार आहे ?पहलगाम हल्ल्यात अतिरेकी आले नी गेलेही! हे कसे झाले असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत, पाकिस्तानवर हल्ला कधी? हा प्रश्नदेखील! ह्यावरून लक्ष हटवण्यासाठी हा जातीआधारित जनगणनेचा मुद्दा सर्व सुज्ञ नी अंधभक्त नसलेल्या मिडियाच्या लक्षात आला आहे.In reply to पहलगाम हल्ल्याचा जातीगणनेशी by अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र तुम्ही याला आधार म्हणतात
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
गोखलेजी हे मला समजले नाही
In reply to गोखलेजी हे मला समजले नाही by मारवा
मी स्वतः मी स्वतः
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
विषय काय, बोलताय काय..
In reply to विषय काय, बोलताय काय.. by स्वधर्म
अहो सोप्पंय,
In reply to अहो सोप्पंय, by प्रसाद गोडबोले
मूळ प्रश्नालाही उत्तर द्या
In reply to मूळ प्रश्नालाही उत्तर द्या by स्वधर्म
मी 1948 पासून जातीनिहाय
In reply to मी 1948 पासून जातीनिहाय by प्रसाद गोडबोले
>> मी 1948 पासून जातीनिहाय
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
कर्वे रानडे आगरकरांच्या
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
हा श्लोक माझ्या मते जन्माधिष्ठित वर्णव्यस्थेला प्रोत्साहन देतो.
In reply to हा श्लोक माझ्या मते जन्माधिष्ठित वर्णव्यस्थेला प्रोत्साहन देतो. by मारवा
असं का केलं असावं भगवद्गीतेने
पहलगाम ते जातगणना
कायमच मुळ मुद्यापासून दुर नेण्यात हातखंडा असलेल्या भाजपाने नद्या अडवून पाकिस्तानचा घसा एवढ्यात कोरडा पडत नाही हे भारतीयांना लक्षात आले. भारतीयांचे काही समाधान होत नाही, त्यामुळे भारतीयांचे लक्ष अजून कुठे वळवता येईल त्यासाठी जे काही प्रयत्न सुरु होते, त्यात नद्या अडवल्या, नापाक युट्यूब चॅनल्स हटवले. पण भारतीयांचे काही समाधान होईना त्यामुळे जातीय जनगणनेचं दळन आणल्याची चर्चा माध्यमामधे सुरु आहे. भाजपास माहिती आहे की, धर्मावर निवडणूका जिंकता येतात आणि जातीचा मुद्दा येतो तेव्हा भाजपा बॅकफूटवर जातो तेव्हा बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्या गेल्याचे म्हटले जात असले तरी त्यासाठीचा फायदा आणि सद्य पहलगाववरुन लक्ष हटवणे किती सोपे झाले तो येता काळ ठरवेल. जातजनगणना झाली पाहिजे ही मागणी अनेक वर्षांपासून मागणी काँग्रेसपक्ष करीत होता. पण, नागपूरहुन हिरवा कंदील मिळत नसल्यामुळे या विषयावर सरकार कायम गप्प राहिले आहे. जातीय जनगणनेची घोषणा केली पण अंमलबजावणी कधी होणार यावर सरकार काहीही बोलणार नाही. आता प.नेहरु यांनी जातगणनेला कसा विरोध होता आणि आम्ही पुन्हा कशी जातजनगणना देशहितासाठी आणली हे पुढे सुरु राहील. महात्मा जोतिराव फुले यांनी १८६९ मधे जातीवर आधारित आरक्षणाची पहिली मागणी केली. विषमतेचे चटके स्वतः भोगले असल्यामुळे त्यांनी स्वराज्य, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची सातत्त्याने मागणी केली. पुढे राजर्षी शाहू महाराजांनी देशातील पहिले आरक्षण धोरण लागून सामाजिक न्यायाचा पाया घातला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात याच न्याय तत्वाला संवैधानिक दर्जा दिला. तळागाळातील लोक शिकू शिकले सामाजिक न्यायाचं श्रेय या महामानवांना जातं. सद्य सरकार जेव्हा सर्वप्रकारचे आरक्षण बंद करुन टाकेल असे जे स्वप्न पाहात होते आणि ते जे कायम अशा विचारांच्या सरकारला बिनबोभाट मतदान करीत होते त्या सर्व मानसिकतेच्या स्वप्नांचा सरकारच्या दे धक्का धोरणामुळे होतांना दिसतो. जातजनगणना झाली की, सामाजिक बदलांचा अभ्यास होईल आणि आरक्षण धोरणावर पुन्हा चर्चा झडू लागतील. आणि पुन्हा या निमित्ताने गटा-तटाचे पक्षांच्या विविध धोरणाच्या चर्चा होतील. भविष्यात जातजनगणना पुढे कशी जाईल ? भारतीयांसाठी जनगणनेवर आधारित 'धोरण आणि योजना' कशा आणल्या जातील हे पाहणे रोचक ठरणार आहे. सध्या तरी पहलगामची वाट जातजनगणनेवर पोहचली आहे. तुर्तास एवढेच. -दिलीप बिरुटे
In reply to पहलगाम ते जातगणना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उद्या समजा एक जोरदार हल्ला पाकिस्तानवर केला
In reply to उद्या समजा एक जोरदार हल्ला पाकिस्तानवर केला by मारवा
जर तर...
In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरे आहे तुमचे म्हणणे मला पटले
In reply to खरे आहे तुमचे म्हणणे मला पटले by मारवा
अवघड आहे.
In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गावात अशी चर्चा आहे की बिरुटे सर
In reply to गावात अशी चर्चा आहे की बिरुटे सर by मारवा
भावना पोहोचल्या.
In reply to भावना पोहोचल्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:) You nailed it!
In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही युद्धाची जबाबदारी झटकत आहात असे नाही म्हणालो
In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थेट 'पाकिस्तानवर' हल्ला करणे
In reply to थेट 'पाकिस्तानवर' हल्ला करणे by सुबोध खरे
सैन्याला अधिकार दिले
In reply to सैन्याला अधिकार दिले by अमरेंद्र बाहुबली
अहो इंदिरा गांधी यांचे कौतुक आणि श्रेय हे त्यांनी दाखवलेल्या
In reply to थेट 'पाकिस्तानवर' हल्ला करणे by सुबोध खरे
डॉ.खरे साहेब...
In reply to डॉ.खरे साहेब... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श्रीमती इंदिरा गांधी यांनी
In reply to श्रीमती इंदिरा गांधी यांनी by सुबोध खरे
जी स्थिती भुजबळांची आहे, तीच
In reply to जी स्थिती भुजबळांची आहे, तीच by प्रसाद गोडबोले
मी आधीच लिहिले आहे.
In reply to जी स्थिती भुजबळांची आहे, तीच by प्रसाद गोडबोले
JNU मध्ये आंदोलने वगैरे होतात
JNU मध्ये आंदोलने वगैरे होतात, पण त्याच्याच समोर असलेल्या IITDelhi मध्ये कधीतरी आंदोलने झाल्याचे ऐकले आहे का तुम्ही ?ज्जे बात. खरोखर शिक्षण घेणारे शिकतात / पदवी घेतात आयुष्यात पुढे जातात. रेम्याडोक्याची शिक्षणाच्या नावाखाली नसते चाळे करतात व नंतर आम्हाला नोकरी नाही म्हणुन गळे काढत शिव्या देतात.In reply to श्रीमती इंदिरा गांधी यांनी by सुबोध खरे
कहा राजा भोज और ...
In reply to कहा राजा भोज और ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to कहा राजा भोज और ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लष्करात वैदकीय विभागात असणा
In reply to लष्करात वैदकीय विभागात असणा by सुबोध खरे
धन्यवाद डॉक्टर!
In reply to लष्करात वैदकीय विभागात असणा by सुबोध खरे
लष्करातील आचारी...
In reply to लष्करातील आचारी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to लष्करातील आचारी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
अब आया उंट पहाड के निचे....
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
शांत व्हा डॉक्टर. द्वेषाने
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
डॉक्,
In reply to डॉक्, by वामन देशमुख
=))
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'जावा फुल स्टॅक' सारखा डू
In reply to 'जावा फुल स्टॅक' सारखा डू by वामन देशमुख
आम्ही आधीपासूनच बरे आहोत,
आम्ही आधीपासूनच बरे आहोत, तुम्ही मात्र बरे होण्याची आशा मिपाखरांनी कधीच सोडून दिली आहे.अगदी खरे आहे. पूर्ण सहमत. यांच्यातल्या एकाचे सदस्यत्व अर्वाच्य लेखनामुळे ४ वेळा प्रतिबंधित केले होते. त्याच्या अनेक तोतया सदस्यनामांना कायमस्वरूपी अर्धचंद्र दिला होता. परंतु ५ व्यांदा पुनर्जन्माची संधी मिळूनही या सदस्यात कोणतीही सुधारणा नाही.In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
बाकी आपण इतक्या खालच्या
बाकी आपण इतक्या खालच्या पातळीवर उतराल असे वाटले नव्हते! पाहूया अजून किती खाली उतरताय ते!ते पाताळाच्याही खाली जाऊ शकतात. तुमची तयारी आहे का इतके खाली उतरण्याची?In reply to बाकी आपण इतक्या खालच्या by श्रीगुरुजी
मला कधी कधी वाटतं की हा
In reply to मला कधी कधी वाटतं की हा by प्रसाद गोडबोले
इंदिरा गांधींवरील हल्ल्याला
In reply to मला कधी कधी वाटतं की हा by प्रसाद गोडबोले
इंदिरा गांधीचां वध झाला
In reply to इंदिरा गांधीचां वध झाला by आग्या१९९०
+१
In reply to मला कधी कधी वाटतं की हा by प्रसाद गोडबोले
इंदिरा गांधीचां वध?
In reply to इंदिरा गांधीचां वध? by स्वधर्म
सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे
In reply to सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे by प्रसाद गोडबोले
धर्माचे अयोग्य पढिक आकलन
अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच
In reply to अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच by आग्या१९९०
भक्त लगेच पिसाटल्यासारखे
In reply to अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच by आग्या१९९०
तुमचं चालू द्या
सध्या पहलगाम हल्ल्यानंतर मोदी
In reply to सध्या पहलगाम हल्ल्यानंतर मोदी by अमरेंद्र बाहुबली
तुमचं चालू द्या
In reply to तुमचं चालू द्या by सुबोध खरे
ज्याला कशातलंच काहीच समजत
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला
In reply to पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला by श्रीगुरुजी
कठीण आहे मोदींचं. उघड उघड
सध्या पहलगाम हल्ल्यानंतर मोदी
२०१९ च्या एका चर्चेत हा प्रतिसाद दिला होता तो आठवला.
In reply to २०१९ च्या एका चर्चेत हा प्रतिसाद दिला होता तो आठवला. by मारवा
शंभरावा प्रतिसाद!
In reply to २०१९ च्या एका चर्चेत हा प्रतिसाद दिला होता तो आठवला. by मारवा
जितका बिनडोक, तितका ठाम
सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे
सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे पापच होते. आणि पापात सहभागी होणाऱ्या वैद्यांनी ह्या पापाची किंमत फेडली आहे.उपरोधाने लिहिले नाही असे गृहीत धरतोय. सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवून नराधम भिंद्रनवाले व शेकडो अतिरेक्यांना मारणे हे अत्यावश्यक पुण्यकर्म होते. हे खूप आधीच व्हायला हवे होते.. निवडणुकीवर डोळा ठेवून खूप उशिरा ही कृती केली, परंतु ती योग्य कृती होती. सुवर्णमंदिरात सैन्य पाठवून भिंद्रनवालेला मारून इंदिरा गांधींनी त्याला मोठे करण्याच्या आपल्या पापाचे परिमार्जन केले होते. या कामगिरीचे नेतृत्व करणाऱ्या जनरल अरूणकुमार वैद्य यांची दुर्दैवाने जिंदा आणि सुखाने हत्या केली. नंतर त्यांनीच मॉडेल कॉलनीतील युनियन बँकेवर दरोडा टाकून तेथील शिपाई भगवान भरगुडेचीही हत्या केली. पण नंतर त्यांनाही फासावर चढवून आपली पापे फेडावी लागली.In reply to सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे by श्रीगुरुजी
असो.
In reply to असो. by प्रसाद गोडबोले
State and state forces have
State and state forces have no business to interfere with its matters whatsoever.हजारो निष्पाप नागरिकांना ठार मारून सुवर्णमंदिरात लपलेल्या आणि पाकिस्तानशी हातमिळवणी करून देशविरोधी कृत्य करणाऱ्या क्रूर देशद्रोह्यांना यमसदनास पाठविण्यासाठी सुवर्णमंदिरात सैन्य पाठवून ठार मारणे हे अत्यंत पुण्याचे काम आहे. तेथील कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी सैन्य गेले नव्हते. तेथे बॉम्ब व बंदुकांचा साठा करून लपून बसलेल्या क्रूर देशद्रोह्यांना ठार मारणे अत्यावश्यक होते.पेशव्यांच्या नेतृत्वातील मराठा सैन्याने पवित्र शृंगेरी मठात लुटालूट केली होती, आणि त्या पापाचे फळ पेशव्यांना देखील भोगावे लागले होते !!अतार्किक हास्यास्पद विधान.पहलगाम आणि जातीगानाना ह्यांचे पडसाद आपण 2029 मधील निवडणुकात पाहू.जानेवारी २०२४ मध्ये प्राणप्रतिष्ठा झालेल्या अयोध्येतील श्रीराममंदिराचे पडसाद ३ महिन्यांनतर झालेल्या निवडणुकीत पडले नव्हते. मग २०२९ निवडणूक तर अजून ४ वर्षे अंतरावर आहे.In reply to असो. by प्रसाद गोडबोले
कोणत्याही मंदिरात सेक्युलर
कोणत्याही मंदिरात सेक्युलर सैन्य घुसवणे हेच पाप आहे.कोणतेही मंदिर मशीद, दर्गा, चर्च असो, त्यात देशद्रोही घुसले असतील तर कुठलाही मुलाहिजा न बाळगता कारवाई करायला हवी हे अत्यंत पुण्यकर्म आहे. मंदिरापेक्षा देश महत्वाचा आहे.कुठल्या आधारावर असली विधाने करतात......
In reply to कुठल्या आधारावर असली विधाने करतात...... by कर्नलतपस्वी
अत्यंत अतार्किक विधाने आहेत.
ब्लू स्टार ऑपेरेशन योग्यच
योगायोग...
In reply to योगायोग... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाजपेयी विश्वासार्ह्य नाहीत!
In reply to योगायोग... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
योगायोग नाही
In reply to योगायोग नाही by स्वधर्म
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहलगामच्या घटनेमुळे सरकार
In reply to पहलगामच्या घटनेमुळे सरकार by वामन देशमुख
श्री मोदी काही करत नाहीत हे
आरक्षणाला विरोध नाही मात्र 50 टक्केची मर्यादा कधीही भंग नको
In reply to आरक्षणाला विरोध नाही मात्र 50 टक्केची मर्यादा कधीही भंग नको by मारवा
तरीही तामिळनाडू मोदींच्या
In reply to तरीही तामिळनाडू मोदींच्या by अमरेंद्र बाहुबली
अगदी रास्त प्रश्न आहे
In reply to आरक्षणाला विरोध नाही मात्र 50 टक्केची मर्यादा कधीही भंग नको by मारवा
तामिळनाडूचे ६९ % आरक्षण १९८०
In reply to तामिळनाडूचे ६९ % आरक्षण १९८० by सुबोध खरे
याविरुद्धचा खटला सर्वोच्च
याविरुद्धचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एक गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी हा खटला सुनावणीस येत नाही. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ९ व्या परिशिष्टाची पळवाट बंद केली आहे यामुळे मराठा आरक्षण ५० % च्या वर सरकत नाही.फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वेक्षणाचे नाटक करून मराठा अत्यंत गरीब, मागास इ. कागदोपत्री दाखवून १०% राखीव जागांचा कायदा आणला. त्याविरोधात तात्काळ उच्च न्यायालयात खटला दाखल केला. त्यासाठी ३ न्यायाधीशांचे खंडपीठ नेमले गेले. या खंडपीठाने अत्यंत संथ गतीने सुनावणी सुरू केली. ६०% सुनावणी पूर्ण झाल्यानंतर एका न्यायाधीशाची बदली केल्याने आधीचे सर्व कामकाज रद्द झाले. आता तिसरा न्यायाधीश नेमून नव्याने सुनावणी होणार असे सांगितले गेले. फिर्यादी पक्षाने जानेवारी २०२५ मध्येच तिसरा न्यायाधीश नेमून सुनावणी करावी असा अर्ज दिलाय. परंतु ४ महिने उलटल्यानंतरही तिसरा न्यायाधीश नेमला जात नाही. सुनावणी पूर्ण झाली तर हा कायदा रद्द होईल. त्यासाठी सुनावणीच टाळणे हे राज्य सरकार करीत आहे व न्यायालयाची त्यांना साथ आहे.In reply to याविरुद्धचा खटला सर्वोच्च by श्रीगुरुजी
न्यायालयात न्याय मिळतोच असे
In reply to याविरुद्धचा खटला सर्वोच्च by श्रीगुरुजी
फेब्रुवारी २०२४ मध्ये
In reply to फेब्रुवारी २०२४ मध्ये by आग्या१९९०
सांख्यिकीने कोणतीही गोष्ट
In reply to सांख्यिकीने कोणतीही गोष्ट by सुबोध खरे
फक्त ८ दिवसात १५० प्रश्न
In reply to तामिळनाडूचे ६९ % आरक्षण १९८० by सुबोध खरे
चांगली माहिती.
In reply to चांगली माहिती. by Bhakti
50 टक्केच्या वर आरक्षण गेल्यास equality चे तत्व भंग होईल.
In reply to 50 टक्केच्या वर आरक्षण गेल्यास equality चे तत्व भंग होईल. by मारवा
मुळात मागासवर्गातील पात्र
In reply to मुळात मागासवर्गातील पात्र by सुबोध खरे
जातीवर आधारित आरक्षण शिगेला
जातीवर आधारित आरक्षण शिगेला पोचल्यास राष्ट्राचा अपकर्ष नक्की आहे.शाहू महाराजांनी जातीआधारित आरक्षण देऊनच अनेक जातींचा पर्यायाने राष्ट्राचा उत्कर्ष केला!In reply to तामिळनाडूचे ६९ % आरक्षण १९८० by सुबोध खरे
किती सहज, किती निष्पाप
In reply to किती सहज, किती निष्पाप by स्वधर्म
साफ चुकीचा अर्थ लावलाय.
In reply to साफ चुकीचा अर्थ लावलाय. by सुबोध खरे
मुद्दा घराणेशाहीचा नाहीच मुळी
In reply to मुद्दा घराणेशाहीचा नाहीच मुळी by स्वधर्म
विजेंदर यांचा हा व्हिडिओ मी बघितलेला आहे
In reply to विजेंदर यांचा हा व्हिडिओ मी बघितलेला आहे by मारवा
रास्त प्रश्न आहे
In reply to मुद्दा घराणेशाहीचा नाहीच मुळी by स्वधर्म
- इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे
In reply to मुद्दा घराणेशाहीचा नाहीच मुळी by स्वधर्म
इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे
अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील
अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण मंदीरात सैन्य घुसवण्याच्या पापाबद्दलची विधाने अतार्किक ठरवलेली आहेत.मी कोणाच्याही गटात नाही. मी स्वतंत्र विचार करून माझी मते ठरवितो व मते लवचिक ठेवतो जेणेकरून काही नवीन माहिती मिळाली, घटना घडल्या तर आधीची मते बदलू शकतात. मी कोणाचीही अंधभक्ती किंवा अंधद्वेष करीत नाही. पी जी वुडहाऊस यांचे वाक्य थोडे सुधारून सांगतो. I neither hate nor love in plurals.In reply to अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील by श्रीगुरुजी
तुंम्ही नसाल पण
In reply to तुंम्ही नसाल पण by स्वधर्म
अजिबात सहमत नाही.
In reply to अजिबात सहमत नाही. by श्रीगुरुजी
धन्यवाद
अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण म
In reply to अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण म by कर्नलतपस्वी
तुंम्हाला बरोबर जाणीव आहे
In reply to तुंम्हाला बरोबर जाणीव आहे by स्वधर्म
@स्वधर्म, माझ्या मते ही...