मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुरंदरची लढाई भाग १ (अ)

शशिकांत ओक · · काथ्याकूट
नमस्कार गड आणि किल्ले प्रेमी मिपाकरांनो, पुरंदरच धूर्त तह हे सादरीकरण आपण वाचलेत. प्रतिसादअनेक मिळाले. या वेळी पुरंदर किल्ला कसा लढवला गेला, ते दोन भागात सादर करत आहे. मिर्झा राजे जयसिंह यांच्या नेतृत्वाखाली सैन्य हालचाली आणि मोहिमा कशा आखल्या गेल्या. हे या भागात समजून घ्यायचे आहे. 11 २ 3a ४a 5a 6a 7a 8a 9a 10a 11a 12a 13a 13b 14a 15a 16a 17a 18a 19a 20a 21a 22a 23a 24a 25a पुढील भागात गडांवरून मुगल सैन्यावर कसे हल्ले केले गेले? मुगलांना तटबंदी आणि मुख्य दरवाजे तोफांच्या माऱ्याने कसे तोडले? मुरारबाजी आणि त्यांचे बंधू जे वज्रगडाचे किल्लेदार एकत्र येऊन ७शे मावळ्यांनी दिलेरखानाच्या तळावर केलेला भीषण हल्ला वगैरे घटना सादर केल्या आहेत.

वाचने 3866 वाचनखूण प्रतिक्रिया 3