ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ६)
मदनबाण.....
In reply to शेवटी भाजपाचा रडीचा डाव by गणेशा
माझे मत पुढील निवडणुकी मध्ये शिवसेनेला असेल हे नक्की... माझेही. त्याच बरोबर ह्या पुढे कधीही भाजपला मत देनार नाही. In reply to उद्याच बहुमत चाचणी घ्या by गणेशा
In reply to मुंबई महानगरपालिका निवडणूक by Bhakti
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to फडणवीसांच्या मार्गात अजूनही by श्रीगुरुजी
In reply to २/३ आमदार एकदम फुटले तर by रात्रीचे चांदणे
In reply to दर्ग्यावर चादर चढवून by अमरेंद्र बाहुबली
In reply to चला आता १२ विधान परिषदेच्या by शाम भागवत
In reply to मेट्रो कारशेड आलेला सुरू by शाम भागवत
In reply to पेट्रोल स्वस्त होते का ते by शाम भागवत
In reply to कोणत्याही परिस्थितीत मराठा by श्रीगुरुजी
In reply to ते मतांचे राजकारण आहे. ते by शाम भागवत
In reply to ही माफक इच्छा योग्य आहे. by श्रीगुरुजी
In reply to सगळ्यात जास्त कीव नवाब मलिक व by श्रीगुरुजी
In reply to ते दोघे व खडसे. by शाम भागवत
In reply to ते दोघे व खडसे. by शाम भागवत
In reply to ते दोघे व खडसे. by शाम भागवत
In reply to फडणवीस - पंगतीत बसल्यानंतर by श्रीगुरुजी
In reply to जसा दृष्टिकोन असतो by शाम भागवत
फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले.
;) ऊठले की ऊठवले गेले? त्यांना केंद्रातून आदेश आला असं भाजप नेतेच सांगताहेत.
आता फडणवींसानी सत्तर आमदारांचा गट घेऊन बाहेर पडावं, कायद्याचा नवीन अभ्यास करण्याची नाहीच. :)In reply to फडणीसांजवळ पुरणपोळ्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to काय ते एकदा ठरवा, खालील by डँबिस००७
In reply to जसा दृष्टिकोन असतो by शाम भागवत
जसा दृष्टिकोन असतो त्याप्रमाणे टोमणे मारता येतात. :)
हे खडसेंना मारलेल्या टोमण्यावरून दिसतच आहे.
दिर्घकालीन राजकारण लक्षात घेऊन, पंगतीत फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले.
ते उठून गेले नाहीत. पुरणपोळ्यांवर आडवा हात मारण्याचे ते मनातल्या मनात मांडे खात होते. परंतु वाढपी त्यांच्या पानाशी आल्यावर यजमानांनीच त्यांना ताटावरून उठवलं.
मोदी-शहांचा फडणवीसांवर पूर्ण विश्वास आहे व जेव्हा सत्तास्थापनेची वेळ येईल तेव्हा ते फडणवीसांचीच निवड करतील असं तुम्ही पूर्वी अनेकदा सांगितलंय. परंतु काल सत्तास्थापनेची वेळ आल्यावर मोदी-शहांनी फडणवीसांना खड्यासारखे दूर करून पक्षाबाहेरील व्यक्तीवर विश्वास ठेवला.
In reply to बर बॉ. by शाम भागवत
In reply to त्रागा करून टोमणे मारणे हे by श्रीगुरुजी
In reply to हत तेरी. येवढेच होय. by शाम भागवत
कोणी विरोधात गेले की, त्याच्यावर केसेस घालणे पटत नव्हते. +१
तसेच ईडी ही राज्यसरकारी संस्था भाजप नेत्यांच्या मागे लावणेही चुकीचे होते. भाजपातील नेते शिवसेनेत गेले की ईडी चौकशी बंद व्हायची, ह्यामुळे तर मला महाविकास आघाडीची किळस यायची.
पण हा बदल घडवताना फडणवीसांनी दाखवलेली हुषारी ही कायम लक्षात राहणारी असणार आहे. सहमत. ईतर राज्यात राज्यपाल, केंद्रीय यंत्रनांचा गैरवापर करून सत्तापालट होत असताना लोकशाही मार्गाने सत्ता मिळवन्याची फडणवींसांची हुशारी कायम लक्षात राहनारी आहे.In reply to कोणी विरोधात गेले की, by अमरेंद्र बाहुबली
In reply to हत तेरी. येवढेच होय. by शाम भागवत
In reply to आधी टोमणे मारून त्रागा by श्रीगुरुजी
In reply to मुख्य म्हणजे आपली एसटी, by शाम भागवत
In reply to एसटी ही फक्त महाराष्ट्रात नाही. by कंजूस
In reply to महाराष्ट्र सरकारने अत्ता by रात्रीचे चांदणे
In reply to ठाकरे सुसंस्कृत मुख्यमंत्री by गणेशा
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to शत्रुंना by कंजूस
In reply to मला तर अत्यानंद झालाय. by श्रीगुरुजी
In reply to अच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>मला तर अत्यानंद झालाय.
'फौजदाराचा हवालदार' झाला म्हणून...! ;)
मलाही. त्याच बरोबर आमदार वडील तसेच मंत्री काकू अश्या घराणेशाहीतून आलेल्या फडणवीसांना मुख्यमंत्री न बनवता जनसमान्यातून ऊठलेल्या, मातीशी नाळ जूळलेला शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं ह्याचा आनंदंही वाटला. :)In reply to अच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर, by प्रसाद_१९८२
In reply to बिरुटे सर, by प्रसाद_१९८२
In reply to बिरुटे सर, by प्रसाद_१९८२
In reply to ठाकरे सुसंस्कृत मुख्यमंत्री by गणेशा
In reply to विसरतंय सोयीस्कर रित्या by चौकस२१२
In reply to चला या निमित्ताने खुप by गणेशा
In reply to बाय बाय. परखडपणे ना सत्य मत by अमरेंद्र बाहुबली
In reply to https://www.lokmat.com by श्रीगुरुजी
In reply to क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर by रात्रीचे चांदणे
क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर आहेत पण ती नक्की कोणी दिली? कोर्टाने दिली का अजून कोणी ते समजत नाही. ठाकरे सरकार पडल्याच्या दुसर्याच दिवशी दिली हे मात्र लगेच समजते.In reply to क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर by रात्रीचे चांदणे
In reply to एकनाथ शिंदे नवीन मुख्यमंत्री by श्रीगुरुजी
In reply to का कोणास ठाऊक, पण असं वाटतंय by श्रीगुरुजी
In reply to कदाचित नाही. यातुन by इरसाल
In reply to कदाचित नाही. यातुन by इरसाल
In reply to दोन शक्यता by क्लिंटन
शिवसेनेचे उरलेले आमदारही त्यांच्याकडे येतील आणि पक्ष संघटनाही ताब्यात घेता येईल. सेनेचे सगळेच्या सगळे आमदार आदित्यसह शिंदेंकडे गेले तरी सेना शिंदेंना ताब्यात घेता येनार नाही. आहात कुठे?In reply to दोन शक्यता by क्लिंटन
हा सगळा ठाकरेंनीच टाकलेला डाव आहे. अडीच वर्षे नाही तर पाचही वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहावे यासाठी टाकलेला.तसं जर असल तर ठाकरे नवे चाणक्य ठरतील. अर्थात ही थेअरी ही पुढे कायप्पावर येईलच आणि ह्यामागे काकाच आहेत असे बिंबवले जाईल. मागे पहाटे जेव्हा दे.फ नी माती खाल्ली तेव्हाही अजितरावांना काकांनी फिरवुन आणले असे मेसेजेस येत होते.
In reply to कदाचित नाही. यातुन by इरसाल
In reply to सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी by अमरेंद्र बाहुबली
In reply to बौखला गये हो का? by सुबोध खरे
In reply to सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी by अमरेंद्र बाहुबली
In reply to वरची मते वाचली, कसल्याही २-३ by गणेशा
In reply to पडलो तरी नाक वरच चालू द्या by सुबोध खरे
In reply to तेच म्हणतोय.. by गणेशा
एव्हड्या वर्षे ज्याच्या साठी काड्या केल्या शेवटी ते मिळाले नाहीच.. :)
आणि मास्टरस्ट्रोक म्हणायचा असेल तर याला उपमास्टरस्ट्रोक म्हणावा मास्टरस्ट्रोक, राष्ट्रहीत, आत्मनिर्भर वगैरे जडभदक शब्द आले का समजून जायचं. “कुणाचा तरी“ गेम झालाय. :)In reply to वरची मते वाचली, कसल्याही २-३ by गणेशा
नाहितर फडणवीस किती सत्तापिपासु आहे हे नव्याने का सांगावे लागेल? अगदी अगदी. ईडी, राज्सपाल वगैरेंचा ईतका वापर शिंदेंना मामू बनवावं ह्या
साठी असेल हे बुध्दाला पटत नाही. फडणवीसानी रात्र पहाट एक करून पहीलीशपथ घेतली, आता आसाम गुजरात एक करून, सुरत गोहाटी गोवा मुंबई अशी चार धाम यात्रा शिंदेंसाठी काढली का?
दोन शक्यता आहेत.
१)एकनाथ शिंदेंनी मोठा गेम खेळलाय
किंवा
२)अमीत शहांनी भविष्यात धोका नके म्हणून आताच पंखं छाटलेत.
मला तरी नंबर २ जास्त संयुक्तीक वाटतंय.In reply to बीजेपीचा प्लॅन फसला आहे हे by आग्या१९९०
In reply to भाजप चा डाव काय आहे हे by सुबोध खरे
भाजप चा डाव काय आहे हे विरोधकांना समजतच नाहीये. सहमत.
२०१९ ला विरोधात बसायचा भाजपचा डाव विरोधकांनाच काय अख्ख्या महाराष्ट्राल अजून कळाला नाहीये.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rupe Sundar Sawala Ge Maye (Suresh Wadkar)In reply to स्पस्टच सांगतो... by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi SongIn reply to बातम्यात स्पष्टच सांगितले हा by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi Songआता जर श्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री याना मतदार संघाच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला
मतदार संघाचेयै विकासासाठी :)In reply to झी न्यूजच्या बातमी प्रमाणे by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rupe Sundar Sawala Ge Maye (Suresh Wadkar)पण जर हे खरे असेल तर आपला मुख्यमंत्री असून शिवसेनेच्या आमदारांची अस्वस्थता नाराजी आणि धुसफूस समजू शकतो
फायली क्लिअर होऊ द्या एकदाच्या मग तुम्हाला अजित दादा पार्ट २ दिसेल.In reply to पहाटे डाव टाकून आपली अब्रू by आग्या१९९०
In reply to काही कळत नसलं काय चाललंय की by अमरेंद्र बाहुबली
In reply to खडसेंना तिकीट द्यायचे का नाही by अमरेंद्र बाहुबली
In reply to नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा by गणेशा
नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा, तावडे यांना फडणवीस यांनी जाणून बुजून दूर केले आहे... ते सगळ्यांनाच माहीतीय. पण आता केंद्राने मामूपद दिलं नाही तर म्हणे स्वतःहून त्यागलं. :) In reply to फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत by गणेशा
फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत होते काय झाले आहे ते.. तो आला. वगैरे सकाळी ठेवलेले स्टेटस भक्तानी पटापट डिलीट केलेत.In reply to फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत by अमरेंद्र बाहुबली
In reply to फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत by गणेशा
In reply to मला यामागे दोन कारणे असावीत by श्रीगुरुजी
In reply to नाही शिंदे लगेच स्वगृही by गणेशा
In reply to फडणवीसांनी स्वत:चा पोपट करून by श्रीगुरुजी
कारण हातातील मुख्यमंत्रीपद त्यांनी सोडून शिंदेंना मुख्यमंत्री केले आहे त्यांनी सोडले की वरून आलेल्या आदेशाप्रमाणे त्यांना सोडायला लावले??In reply to गम्मत जम्मत by डाम्बिस बोका
२.५ वर्षांपूर्वी काय वेगळे सांगितले होते? त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असा प्रस्ताव होता
--
२०१४ ते २०१९ या युतीच्या शासन काळात शिवसेना ज्या माजरोडीपणाने वागत होती अगदी तसाच माज २०१९ मधे भाजपाने सेनेचा प्रस्ताव स्विकारला असता, तर सेनेने दाखवला असता. शिवाय सेनेने २.५ वर्षानी मुख्यमंत्री पद भाजपासाठी सोडले असते, याचा देखील काही भरवसा नव्हता. तेंव्हा भाजपाने २०१९ ला शिवसेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्री, हा प्रस्ताव धुडकावून एक प्रकारे चांगलेच काम केले. शिवाय या निमित्ताने सेना किती हिंदूत्ववादी आहे हे उघड झाले. उद्धव ठाकरेंनी ज्या मुख्यमंत्री पदासाठी, महाराष्ट्रीयन जनतेने दिलेला कौल धुडकावून वेगळी चुल मांडली ते मुख्यमंत्री पद तर गेलेच आणि पक्षही गेला.In reply to २.५ वर्षांपूर्वी काय वेगळे by प्रसाद_१९८२
In reply to मातोश्रीच्या रिमोटखालील अडीच by शाम भागवत
In reply to शिंदे फडणवीसांचे किती ऐकतात by श्रीगुरुजी
In reply to फडणवीसांना काय मिळालं हा by सुबोध खरे
In reply to किती खोटं बोलनार डाॅक्टर?? by अमरेंद्र बाहुबली
विधानसभेतील विश्वासदर्शक