चालू घडामोडी - जून २०२१ (भाग 3)
In reply to हे बरोबर आहे, पण असे खरोखरच by श्रीगुरुजी
In reply to मत. by कॉमी
In reply to महाराष्ट्र भाजप, विशेषतः by श्रीगुरुजी
In reply to 'गम्मत' पण वेगळीच by प्रदीप
त्याविरूद्ध येथील सोशलिस्टांचे पहा. आतापर्यंतच्या त्यांच्या वेगवेगळ्या पक्षांच्या तर्हेतर्हेच्या कोलांट्याउड्यांबद्दल (व त्या पुढेही तशाच ते पक्ष मारत राहतील) त्यांचे काय म्हणणे आहे? कधी पूर्वी कॉंग्रेसवर तुटून पडणारे, आता कॉंग्रेसच्याच वळचणीत केविलवाणे उभे असतात, त्याचे काय? त्याविषयी त्यांनी कधी जाहीर वाच्यता केली आहे? पुढे कधी करतील ते?सोशालिस्टांना स्वतःची भूमिका कधीच नसते तर त्यांच्या मते सध्याचा जो मोठा शत्रू आहे त्याच्या विरोधात ते नेहमी भूमिका घेत असतात. स्वातंत्र्य मिळाल्यापासून १९८९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत काँग्रेस हा त्यांचा मोठा शत्रू होता म्हणून आपल्या समाजवादी विचारांशी फारसे घेणेदेणे नसलेल्या जनसंघ-भाजपबरोबर त्यांनी हातमिळवणी केली होती. १९६७ मध्ये राममनोहर लोहियांनी काँग्रेसविरोधी आघाडीत जनसंघाला समाविष्ट करून घेतले होते. १९७४ मध्ये जयप्रकाश नारायणांनी तेच केले. जनसंघ फासिस्ट असेल तर मी पण फासिस्ट आहे असे त्यांनी जाहिरपणे म्हटले होते. पण १९९० मध्ये वि.प्र.सिंगांचे सरकार अयोध्या प्रश्नावरून पडल्यानंतर ते लोक भाजपला आपला मोठा शत्रू मानायला लागले. मग भाजपला रोखायला म्हणून काँग्रेसशी हातमिळवणी करण्यात त्यांना काहीही गैर वाटले नव्हते. देशात भाजप हा इतका मोठा पक्ष झाला त्यामागे या समाजवादी लोकांनी केलेले हे प्रकार अधिक जबाबदार आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे काँग्रेसविरोधी जवळपास सगळी जागा समाजवादी आणि डाव्या पक्षांनी व्यापली होती. जनसंघ विरोधी पक्षांच्या स्पेसमध्ये अगदी कोपर्यातला पक्ष होता. पण जनसंघ-भाजपला आपल्याबरोबर घेऊन समाजवाद्यांनी या पक्षाला सामावून घेतले आणि सतत आपापसात भांडून भूस पाडत राहिल्याने लोकांपुढे चित्र उभे राहिले की हे समाजवादी लोक सतत भांडत राहणार त्यापेक्षा केडर बेस्ड आणि एकसंध जनसंघ-भाजप बरा. स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांचा परिणाम म्हणून स्वातंत्र्यानंतर समाजवादी विचारांच्या पक्षांना अनेक वर्षे चांगल्यापैकी मते मिळत होती. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे यापुढील काळात जी काही उरलीसुरली जागा या समाजवादी विचारांच्या पक्षांनी सध्या व्यापली आहे ती त्यांच्या स्थानिक नेत्यांनंतर काँग्रेसला आणि काँग्रेस तितकी सक्षम न राहिल्यास भाजपलाच मिळेल.
In reply to 'गम्मत' पण वेगळीच by प्रदीप
In reply to शंका by कॉमी
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to 'गम्मत' पण वेगळीच by प्रदीप
In reply to येथील सोशलिस्ट हे उच्चार by कॉमी
In reply to येथील सोशलिस्ट हे उच्चार by कॉमी
स्वत:च्या आवडत्या पक्षावर काहीही बालंट आले की इकडे तिकडे पाहायची सवय मात्र मोठी गमतीशीर आहे. सोशलिस्ट काय म्हणतात आणि त्यांव काय म्हणतात.इथे तुम्ही गडबडला आहात! मी कुठे, कधी व केव्हा म्हटले आहे की मी भाजपचा आहे म्हणून. (एके ठिकाणी तर अलिकडेच साहना ह्यांच्या एका झणझणीत प्रतिसादावर 'तुम्ही भाजपावाल्यांची हवाच काढलीत' असे काहीसे लिहील्याचेही आठवते). पण ही खासियत मी सोशल मीडियावरही बघतो. उजव्या बाजूचे बहुधा अगदी प्रत्येक बाबतींत स्वतःचे बरेवाईट विश्लेषण करून, वेळप्रसंगी स्वतःच्या प़क्षाच्या धोरणाची, त्यांच्या नेत्यांच्या वर्तनाची जाहीर चिरफाड करणार. पण डाव्या बाजूस मात्र तसे काही झाले की 'शांतं, पापं' असते. तेव्हढेच मी इथे गमतीने नमूद केले.
In reply to धन्यवाद by प्रदीप
In reply to आपापल्या सोशल मिडिया बबल by कॉमी
In reply to धन्यवाद by प्रदीप
In reply to हे बरोबर आहे, पण असे खरोखरच by श्रीगुरुजी
In reply to महाराष्ट्रात लवकरच पुन्हा by श्रीगुरुजी
In reply to महाराष्ट्रात लवकरच पुन्हा by श्रीगुरुजी
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
In reply to आपल्यापेक्षा कमी आमदार by श्रीगुरुजी
In reply to उद्वेग समजण्यासारखा आहे by चौकस२१२
- ज्या राज्यात आपल्याला अतिशय कमी लेखले जाते आणि ज्या राज्यात पाया नाही किंवा महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर जिथे पाया होऊ शकतो पण केवळ जातीचे राजकारण करून विरोधक असा पाया / जम बसवू देत नाहीत आश्या राज्यात "कधीतरी सत्ता " आपली पाहिजे म्हणजे जनतेला आपण दाखवून देऊ कि आपण पण राज्य करू शकतो ... असा विचार साहजिक आहे \
भाजप महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा पक्ष आहे. २०१४ मध्ये भाजपला स्वबळावर २८.५% मते होती व इतरांना १८% हून कमी मते होती. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा पाया २०१४ पर्यंत मजबूत होता. यामागे इतर मागासवर्गीय व ब्राम्हणांच्या मतांचा प्रमुख वाटा होता. मायावतीचा पाया दलित आहेत व मायावती कधीही दलितविरोधी निर्णय घेऊन आपला पाया डळमळीत करीत नाही. समाजवादी पक्षाचा पाया यादव व मुस्लिम आहेत व ते कधीही या दोन गटांना दुखवत नाहीत. आपल्या मतदारांना न दुखवता ते पक्षविस्तार करण्याचा प्रयत्न करतात.
भाजपने सुद्धा इतर मागासवर्गीय व ब्राह्मणांना न दुखवता आपला विस्तार करायला हवा होता. परंतु मराठ्यांच्या मतांसाठी व पक्षातील प्रतिस्पर्ध्यांना संपविण्यासाठी फडणवीसांनी या दोन्ही गटांना दुखावल्यामुळे भाजपचे समर्थक मतदार कमी होत आहेत.
परत सत्ता मिळवण्यासाठी या दोन गटांकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. परंतु त्याऐवजी भाजप तात्पुरत्या फायद्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना अशा अत्यंत बेभरवशाच्या व विश्वासघातकी पक्षांपुढे शेपूट हलवित आहे. हे दोन्ही पक्ष भाजपकडून स्वत:चा फायदा करून घेतील व संधी मिळाली की भाजपच्या पेकाटात लाथ हाणून भाजपला हाकलून देतील.
ममता, जगनमोहन रेड्डी इ. नी कोणाच्या नादी न लागता संयमाने वाट पाहून शेवटी सत्ता मिळविली. भाजपने असाच संयम दाखविला पाहिजे.
बर असा हाता तोंडाशी आलेला घास काढलं जावा .. काय वाटलअसेल त्यांना ?
गरज नसताना शिवसेनेच्या अटी मान्य करून शिवसेनेशी अभद्र युती करण्याची ती शिक्षा होती. दुर्दैवाने भाजप तीच चूक परत करायला निघालाय. यावेळी या चुकीची पूर्वीपेक्षा जास्त कठोर शिक्षा मिळेल.
In reply to - ज्या राज्यात आपल्याला अतिशय by श्रीगुरुजी
In reply to भाजप महाराष्ट्रातील सर्वाधिक by चौकस२१२
यात ब्राम्हणांच्या मतांचा वाट्याने काय फरक पडणार जरी सर्व ३.५% नि दिले मत तरी ?
२०१९ मध्ये फक्त २.७५ % मते कमी मिळाली, पण सत्ता गेली. मुळात काठावरचे बहुमत असताना १% मतांनीही निर्णायक फरक पडतो.
उत्तर प्रदेश मध्ये मग कोणाचं मतावर आले? भट शेठ पक्ष? परत १०% मुळे तर नाही
उत्तर प्रदेशात १६% ब्राह्मण आहेत. तसेच ठाकूर, बनिया, जाट व इतर मागासवर्गीय बरेच आहेत. यातील बरीचशी मते भाजपकडे आहेत. उर्वरीत मते बसप, सप व कॉंग्रेसमध्ये विभागली जातात.In reply to भाजप महाराष्ट्रातील सर्वाधिक by चौकस२१२
यात ब्राम्हणांच्या मतांचा वाट्याने काय फरक पडणार जरी सर्व ३.५% नि दिले मत तरी ?
२०१९ मध्ये फक्त २.७५ % मते कमी मिळाली, पण सत्ता गेली. मुळात काठावरचे बहुमत असताना १% मतांनीही निर्णायक फरक पडतो.
उत्तर प्रदेश मध्ये मग कोणाचं मतावर आले? भट शेठ पक्ष? परत १०% मुळे तर नाही
उत्तर प्रदेशात १६% ब्राह्मण आहेत. तसेच ठाकूर, बनिया, जाट व इतर मागासवर्गीय बरेच आहेत. यातील बरीचशी मते भाजपकडे आहेत. उर्वरीत मते बसप, सप व कॉंग्रेसमध्ये विभागली जातात.In reply to सेना भाजपा युती झाली तरी by रात्रीचे चांदणे
समजा युती होऊन सरकार पुढचे 3 वर्षे टिकले तरी राज्याची जनता परत ह्यांना निवडून देईल का?जनता निवडून देईल की नाही हे सांगता येणार नाही. १९९९ ते २०१४ या काळात आघाडीचे सरकार तीन टर्म होते. त्या काळात त्यांनी नक्की काय दिवे लावले होते म्हणून लोकांनी त्यांना दोनदा परत निवडून दिले? जनता कदाचित परत निवडून देईलही. सांगता येत नाही. पण परत युती केली तर भाजप आपल्या अनेक पारंपारिक समर्थकांना दुखावेल हे नक्की. माझ्यासारखा कोणी अन्यथा विधानसभेत राष्ट्रवादीला मत द्यायचा विचारही करू शकला नसता पण लोचटपणा दाखवून परत युती करायला गेले तर भाजपवाल्यांच्या कंबरड्यात सणसणीत लाथ घालायलाच हवी आणि त्यासाठी मतदान न करणे किंवा नोटा दाबणे पुरेसे नाही असे मला वाटते.
In reply to सेना भाजपा युती झाली तरी by रात्रीचे चांदणे
In reply to २०१९ मध्ये अत्यंत अनुकूल by श्रीगुरुजी
In reply to शिवसेनेचा मुख्यमंत्री by रात्रीचे चांदणे
In reply to बाकी काही नाही by सुरिया
In reply to भाजप+राष्ट्रवादी किंवा भाजप by श्रीगुरुजी
In reply to अवघड झालाय खरं . by चौकस२१२
In reply to राष्ट्रवादी १०० by सुबोध खरे
In reply to अवघड झालाय खरं . by चौकस२१२
In reply to पुढील निवडणुकीत भाजप एकटा by श्रीगुरुजी
In reply to मागे मांडलेला मुद्दा परत एकदा by चंद्रसूर्यकुमार
In reply to १९९५ मध्ये ३ प्रमुख पक्षांना by श्रीगुरुजी
आता भाजप ५०, राष्ट्रवादी ८०, कॉंग्रेस ६० व सेना २५ जागा असे धरले तरी त्यांची एकत्रित बेरीज २१५ म्हणजे जवळपास १९९५ एवढी होते.१९९५ मध्ये सुमारे ४५ अपक्ष उमेदवार निवडून आले होते. त्यामागे एक कारण होते. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने शरद पवारांचे महत्व वाढायला नको म्हणून त्यांच्या अनेक समर्थकांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यापैकी अनेकांनी बंडखोरी केली आणि त्याला स्वत: पवारांचा आशीर्वाद होता हे वेगळे सांगायलाच नको. निवडून आलेल्या ४५ अपक्ष आमदारांपैकी सगळेच्या सगळे पवार समर्थक नव्हते पण त्यातले किमान ३५ तरी नक्कीच होते. हे सगळे लोक १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर त्या पक्षात गेले होते. ही बंडखोरी झाली नसती तर १९९५ मध्येही युतीचे सरकार येणे खूप कठिण होते. १९९० मध्ये युतीला २८८ पैकी ९४ जागा मिळाल्या होत्या त्या फार तर १९९५ मध्ये १०५-११० पर्यंत गेल्या असत्या पण या बंडखोरीमुळे युती १३८ पर्यंत म्हणजे बहुमतापेक्षा थोडीच कमी इतक्या अंतरापर्यंत गेली. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे १९९५ हा अपवाद होता. त्यापूर्वी आणि त्यानंतरही तितक्या जागा अपक्षांना कधीच मिळाल्या नाहीत. तसेच १९९५ मध्ये जनता दल, शेकाप वगैरे लहान पक्षांचे थोडेफार स्थानिक पातळीवर बळ होते. त्या जोरावर जनता दलाने ११, शेकापने ६ जागा जिंकल्या होत्या. समाजवादी पक्ष आणि माकप यांना देखील प्रत्येकी ३ जागा होत्या. म्हणजेच त्यावेळी लहान पक्ष २५-३० पर्यंत आमदार विधानसभेवर निवडून आणू शकत होते. तो आकडा आता अर्ध्यावर खाली आला आहे. तेव्हा अपक्ष आणि इतरांना एकदम ७० जागा म्हणजे विधानसभेतील एकूण जागांपैकी जवळपास पाव जागा मिळतील या आकड्यांशी मी तरी सहमत नाही.
In reply to अपवाद by चंद्रसूर्यकुमार
In reply to जम्मू आणि काश्मीर ला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी by Rajesh188
In reply to मिटिंग by नावातकायआहे
In reply to नावात काय आहे by Rajesh188
In reply to पूर्ण राज्य असू दे वा by श्रीगुरुजी
In reply to पूर्ण राज्याचा दर्जा मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे by Rajesh188
अगदी दुसऱ्या राज्यातील नागरिकांना प्रवेश करण्यावर सुद्धा राज्य निर्बंध आणू शकतात .तुम्हाला असे म्हणायचे आहे, की भारतांतील कुठलेही राज्य, इतर राज्यांतून येण्यास जनतेवर निर्बंध घालू शकते? तशी माहिती असल्यास त्याबद्दलचा काही दुवा द्यावा.
In reply to हे आशिष जाधव by कॉमी
In reply to आशिष जाधव आणि युती by कपिलमुनी
In reply to कोणाला काय वाटत ह्याचा विचार करायला by Rajesh188
In reply to कोणाला काय वाटत ह्याचा विचार करायला by Rajesh188
In reply to बहुसंख्य हिंदू असणारा हा देश by Rajesh188
In reply to प्रत्येकाला १५ लाख रुपये, by सुबोध खरे
मत.