ताज्या घडामोडी - भाग २६

In reply to प्रेस नोट by कपिलमुनी
In reply to बिरबलाचे माकड by manguu@mail.com
In reply to राणेंवर आक्षेप काय आहे तुमचा? by बिटाकाका
In reply to बिटाकाका by जेम्स वांड
In reply to राणेला पक्शात अधिकृत प्रवेश by श्रीगुरुजी
In reply to तुम्हाला नैतिक दृष्टिकोनातून by बिटाकाका
In reply to मला तरी नैतिक वाटते आहे by जेम्स वांड
In reply to सहमत, राजकीयदृष्ट्या घोडचूक by बिटाकाका
In reply to दुर्दैव आपलं काकाश्री by जेम्स वांड
In reply to जोपर्यंत फक्त विकासाच्या by बिटाकाका
In reply to जोपर्यंत फक्त विकासाच्या by बिटाकाका
In reply to जोपर्यंत फक्त विकासाच्या by बिटाकाका
In reply to पण भाजपाने... by manguu@mail.com
In reply to पण भाजपाने... by manguu@mail.com
पण भाजपाने तर मुस्लिम एरियातही हिंदू खासदार निवडून आणले..हे खोटे आहे का? मग त्या त्या ठिकाणी त्यांनी पाठ थोपटवून घेतली तर दुखणे काय आहे? ------------------------------------------ एक तो घोडा बोलो या चतुर बोलो....तुमचे काय मत आहे ते सांगा उगा एक भाजप समर्थक काही म्हणाला कि भाजपे असं म्हणतात मग दुसऱ्या समर्थकाने काही वेगळं मत मांडलं कि (तेच) भाजपे तसं म्हणतात असला दुटप्पीपणा कशाला? ------------------------------------------ २७२ पलीकडे पोहोचण्यासाठी नुसत्या विकासाचं राजकारण पुरेसं नाही हे न कळायला मोदी शहा काही दुधखुळे नाहीत. पण जाहीर विकासाचं राजकारण आणि जागा वाढवण्यासाठी आतलं राजकारण त्यांनी केलं असावं असं आपल्याला वाटत नाही का? आणि केलं तर चूक काय? सपा-बसपा एकत्र येण्याचं कारणच काय होतं? ----------------------------------------- सध्याच्या युत्या/आघाड्या आणि अंधविरोधकांचं नकारात्मक राजकारण बघून माझं तर असं मत बनत चाललं आहे कि भाजप ने काय वाट्टेल ते करावं आणि जिंकावं. धुतल्या तांदळासारखं राहून/म्हणवून घेऊन काय मिळणार आहे? भाजप ने जशास तसे वागावे, जिंकावे आणि देशहिताचे निर्णय "लादावेत".
In reply to पण भाजपाने तर मुस्लिम by बिटाकाका
In reply to सहमत, राजकीयदृष्ट्या घोडचूक by बिटाकाका
In reply to >>> सहमत, राजकीयदृष्ट्या by श्रीगुरुजी
In reply to तुम्हाला नैतिक दृष्टिकोनातून by बिटाकाका
In reply to भाजपाचा गड गेला by manguu@mail.com
In reply to केंद्रीय बल घटले by manguu@mail.com
In reply to फार फुगले हे. by manguu@mail.com
In reply to केंद्रीय बल घटले by manguu@mail.com
In reply to चान चान!! पण भाजप २७२ वर कशी by बिटाकाका
In reply to भंडारा by ray
In reply to यूपी : कोणाची कोणास धोबीपछाड by कपिलमुनी
In reply to ह्म्म.. म्हणजे भाजपाला ही by आनन्दा
In reply to ह्म्म.. म्हणजे भाजपाला ही by आनन्दा
In reply to यूपी : कोणाची कोणास धोबीपछाड by कपिलमुनी
अशा चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत.या वर्तुळांना काही इज्जत नाही उरली. निवडणूकीत पराभव होतच असतो.
In reply to ... by manguu@mail.com
In reply to खरे आहे का हे? by बबन ताम्बे
In reply to बातम्या आहेत की. by manguu@mail.com
In reply to बातम्या आहेत की. by manguu@mail.com
In reply to मंगूजी, मी बोर्डबद्दल बोलतोय by बबन ताम्बे
In reply to फेसबुक by manguu@mail.com
In reply to कोणता बोर्ड? वरचा एखादा by बिटाकाका
In reply to ... by manguu@mail.com
In reply to @ श्रीगुरुजी by कपिलमुनी
In reply to राणे भाजपत आला आहे, का तो by श्रीगुरुजी
In reply to A day before filing his by सालदार
In reply to हे बऱ्यापैकी सुस्पष्ट आहे by जेम्स वांड
In reply to हे बऱ्यापैकी सुस्पष्ट आहे by जेम्स वांड
In reply to श्री नारायण राणे याना पक्षात by सुबोध खरे
तटस्थपणा (ना नफा ना तोटा) किंवा थेट नफा सापडू शकेल. शिंपल आहे वांड साहेब, शिवसेना व इतर प्रतिपक्षातील, उपद्रवमूल्य (राजकीय उपद्रवमूल्य नव्हे तर हमरीतुमरीवर वेळ आलीच तर रस्त्यावरचे उपद्रवमूल्य) असलेला मराठा नेता शहा साहेबानी पदरी बाळगलाय हो ...
In reply to https://www.loksatta.com/desh by श्रीगुरुजी
In reply to खोटे आरोप by कपिलमुनी
In reply to आणि म्हणे by पगला गजोधर
In reply to सगळे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ताज्या घडामोडी ह्या मालिकेचा by सर टोबी
In reply to ताज्या घडामोडी ह्या मालिकेचा by सर टोबी
In reply to भक्त पेशल बुलेट ट्रेन by manguu@mail.com
In reply to भक्त पेशल बुलेट ट्रेन by manguu@mail.com
In reply to तुम्ही कोण? भक्त, गुलाम, चाटु by बिटाकाका
In reply to भक्त पेशल बुलेट ट्रेन by manguu@mail.com
In reply to >>> भक्तांसाठी खास गाडी - by श्रीगुरुजी
In reply to तेलगू देसमने मोदी सरकारचा by श्रीगुरुजी
In reply to बाकी विरोधी पक्ष पाठिंबा देत by बिटाकाका
In reply to तेलगू देसमने मोदी सरकारचा by श्रीगुरुजी
In reply to छान by manguu@mail.com
In reply to छान by manguu@mail.com
अतिरेक्याना विमान देणारी..हे नविनच. भाजपानं सरकारी विमानावर तुळशीपत्र ठेवलं??????????????? ================================================== अफगाणिस्तानात काय पदयात्रा काढायची होती का? भाजप द्वेष्ट्यांचा आय क्यू लैच भारी असतो.
In reply to तेलगू देसमने मोदी सरकारचा by श्रीगुरुजी
In reply to चंद्राबाबूच कणखर ? by manguu@mail.com
In reply to निवडणुक जवळ आल्यावर एकदम कणखर by श्रीगुरुजी
In reply to ४ वर्षे दिली की by manguu@mail.com
In reply to ४ वर्षे दिली की by manguu@mail.com
In reply to चंद्राबाबूच कणखर ? by manguu@mail.com
In reply to बिहारमधील पोटनिवडणक राजदने by श्रीगुरुजी
In reply to अशाच फिती jnu तही होत्या म्हणे by manguu@mail.com
In reply to तिथेच सापडणार ना by श्रीगुरुजी
In reply to इतके ? by manguu@mail.com
In reply to अशाच फिती jnu तही होत्या म्हणे by manguu@mail.com
जिथे भाजप्यांची नाके आपटतात नेमके तिथेच अशा फिती कशा सापडतात ?अरे भाऊ, किशनगंज, अरेरिया बद्दल तुला काई माहिती आहे का? =============================================== आणि तू स्वतः कधी गेलाय का जे एन यू मधे? मी स्वतः आय आय एफ टी मधून एम बी ए केलं आहे जे जे एन यू पासून १ कि मी वर आहे. मी तिथे खूपदा गेलो आहे. (तिथली कँटीन मस्त आहे.) तिथली घाण चुक्षुरवे पाहिली आहे. असह्य भारतद्वेष (बाकी असोच) पाहिला आहे. त्यावेळी कोण्याचंही नाक आपटलं नव्हतं. ============================== जे एन यू असं जगातलं एकमात्र कँपस असावं जिथे अॅलम्नायला पण आत घेत नाहीत. =================================== तू ना अगोदर काश्मिर. ईशान्य भारत, जे एन यू, किशन्गंज, इ इ स्वतः फिरून ये. ====================================== तुला भाजपला मत द्यायचं नाही तर नको देऊ. तू म्हणतो म्हणून मी ही नाही देणार. पण बरगळायचं बंद कर. हा प्रश्न काही तिथल्याच स्थानिक लोकांच्या दूरगामी अस्तित्वाचा आहे. सुरक्षेचा आहे. तू आणि तुझा पक्ष तुमच्या पद्धतीनं सोडवा. पण गाढवासारखं एखादा प्रश्नच नाही असं म्हणू नकात. ============================ बाय द वे, भारताचं खरंखुरं विभाजन करायचं सामर्थ्य जे एन यू मधे आहे आणि ते ते बर्याच अंशी वापरतात देखील.
In reply to जिथे भाजप्यांची नाके आपटतात by arunjoshi123
In reply to छान by manguu@mail.com
In reply to धन्यवाद. by arunjoshi123
In reply to छान by manguu@mail.com
कास्मिरपासून नागापर्य्ंत सगळ्या फुटिर पक्षाना मिठ्या मारणारी, गोवा , पूर्व राज्यात गोमांस खायला पर्मिशन देणारी, अतिरेक्याना विमान देणारी.. भाजपा ताठ कण्याची !!!! एक्स रे काढून बघा गुरुजीहे विष नाहीतर काय आहे? अतिरेक्यांना काश्मिरमधून काबूलला पायी नेतात का? तुम्ही भाजपला शौर्य नसलेली म्हणा, सत्तेचा हव्यास असलेली म्हणा आणि त्यासाठी फुटीरवादी शक्तींना खुश करणारी म्हणा. तुम्हाला यातून भाजप ही अतिरेकीप्रेमी आहे असंच म्हणायचं आहे ना? ================ अतिरेक्यांना विमान दिलं तर कुठे पोलिस कंप्लेंट केली होतीत? गोमांसाची कंप्लेंट कुठे केलीत? ======================= अक्कल नसेल तर माणसानं गप्प बसावं. भाजपची सत्ता मणिपूरमधे यायच्या आधी मणिपूर सतत १२० दिवस जळत होतं. पेट्रोल ३०० रु. गॅस २०० रु. https://energy.economictimes.indiatimes.com/news/oil-and-gas/lpg-price-touches-rs-3000-per-cylinder-in-manipur-on-economic-blockade/55468096 ज्या दिवसापासून भाजप दोन्हीकडे युतीत सत्तेत आली, त्या दिवसापासून लोक इम्फाळ ते कोहिमा स्कूटरवर जात आहेत. काहीही दंगा झालेला नाही. फूटिरांना मिठ्या मारल्यात त्या तिथे अभूतपूर्व शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून. तुमच्यासाठी सन्मानाची भाषा करण्याची आमची निश्चितच इच्च्छा आहे. पण अख्ख्या काश्मिरच्या मतदारांना, नागालँडच्या मतदारांना, लोकशाही मार्गाने बनलेल्या पक्षांना, त्यांच्या आकांक्षांना तुम्ही फुटीर म्हणून संभावता तेव्हा सन्मान द्यायची इच्छा मरून जाते. -------------------- तुमचा भाजपशी राजकीय मतांतर असणं अत्यंत सन्मान्य आहे. मोदीला २०१९ मधे २ काय १ च जागा मिळो. तुमच्या तोंडात घी शक्कर. अॅडवान्समधे अभिनंदन. पण त्यात विष, विखार नको. थोडं वास्तव पण पहा. सुयोग्य तितकीच टिका करा. नाही तर मग संघावाले चेकाळून तितकीच घाणेरडी टीका काँग्रेसच्या चांगल्या माणसांवर करतात. कशाला संभाषणाचा दर्जा घसरवायचा?
In reply to कास्मिरपासून नागापर्य्ंत by arunjoshi123
In reply to कास्मिरपासून नागापर्य्ंत by arunjoshi123
In reply to २०० रु पेट्रोल !!!!! by manguu@mail.com
In reply to अरे भावा, मी वर दिलेली लिंक by arunjoshi123
In reply to अरुण जोशी सर, पटलं नाही by बिटाकाका
अरुण जोशी सर, पटलं नाही म्हणून सांगतो, तुमच्याकडून त्रागायुक्त भाषेची बिलकुल अपेक्षा नाही, एकेरी तर नाहीच नाही!तुमची अपेक्षा नॉर्मल, रास्त आहे. ======================= माझ्या प्रतिक्रिया अचानक नाहीत. त्या बर्याच दिवसांच्या निरीक्षणानंतरच्च्या आहेत. ========================== सभ्यता, औपचारिकता, शिष्टाचार इ इ आपल्या मूळ उद्देशापेक्षा महत्त्वाचं असू शकत नाही. अनेक लोकांना पात्रतेप्रमाणेच वागवणे इष्ट असते. द्वेषबुद्धीला सन्मानाने वागवणे आत्मघातक असते.
In reply to कास्मिरपासून नागापर्य्ंत by arunjoshi123
In reply to छान by manguu@mail.com
In reply to << तसेही व्यक्तिश: ना तुमच्या by विशुमित
In reply to छान by manguu@mail.com
In reply to छान by manguu@mail.com
असेच आहे तर भाजपावाल्यानीही इतर पक्ष , त्यांचे नेते व त्यांची कारकीर्द ह्यांचा सन्मान ठेवावा.अर्थातच. ठेवतातच कि. कोणाचा नाही ठेवला? ===================================== तुम्ही भाजपचं राहूच द्या. संघावाले कम्यूनिस्ट, काँग्रेस, बसपा, लीग यांचादेखील (मंजे तत्त्वतः आणि काही काही नेत्यांचा) सन्मान ठेवतात. फायजे असेल तर मी लिंक देतो. कालच मी फेसबुकवर पोस्ट केलं होतं. आंबेडकरांचा वारसा कसा श्रेष्ठ आहे आणि तो आज कोणाकडे आहे याबद्दल काल मी एका संघावाल्याचं भाषण ऐकत होतो. यूट्यूबवर. भाषणाअंती तो म्हणाला कि आंबेडकरांचा हा वारसा आज त्या सर्व लोकांकडे आहे ज्यांकडे त्यांना अभिप्रेत असलेलं देशप्रेम आहे, विचार आहेत, संस्कृती आहे, तत्त्वे आहेत, इ इ. अर्थातच इथे "ज्यांकडे" मंजे संघाकडे असंच त्याला म्हणायचं होतं. मला वाटलं इथे तो भाषण संपवेल. पण तो पुढे असं म्हणाला कि दक्षिणेतील अनांबेडकरी चळवळ आणि उत्तरेतील आंबेडकरी चळवळ यांची आजची फलितं पाहीली तर आंबेडकरांचा खरा वारसा बहुजन समाजवादी पक्षाकडे आहे असं म्हणता येईल. असं नाव घेऊन संघावाला आंबेडकरांचा वारसा त्यांच्या विरोधात युती करणारांना देतात हे मला अजिबात अपेक्षित नव्हतं. ह्यांचेच संस्कार भाजपवाल्यांकडे आहेत असं तुम्हीच म्हणत असता.
In reply to छान by manguu@mail.com
तसेही व्यक्तिश: ना तुमच्या सन्मानावर जगतो ना तुमचे जोडे घालून फिरतो .याचा मला देखील आनंद आहे. ईश्वर आपणांस असेच ठेवो. =============== एक राजकीय विचार म्हणून किंवा एक अयशस्वी सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा अजून काही म्हणून भाजपला मत देऊ नका असं सांगायचे शेकडो मुद्दे आहेत. त्यांचा आधार घ्या. पण अव्वाच्या सव्वा काहीही बरगळत कमी जा. ========================= तुमच्यासारख्या लोकांनी भाजपविरोधाची इज्जत घालवलीय. भाजपसमर्थक इतका अभ्यास आणि लॉजिक घेऊन येतात आणि त्यांना टोटल चित करणारा एकही अभ्यस्त मुद्दा तुम्ही मांडू शकत नाही मंजे काय? ========================= बाय द वे, त्या अतिरेक्यांना कंचे जोडे घालून कंच्या रस्त्यानं पायी श्रीनगरवरून काबूलला न्यायचं होतं? फार उत्सुकता लागून राहिलिय.
In reply to तसेही व्यक्तिश: ना तुमच्या by arunjoshi123
In reply to कास्मिरपासून नागापर्य्ंत by arunjoshi123
In reply to मी या दिवसाची वाट पाहत होतो by सर टोबी
In reply to प्रतिसादाची लिंक by सर टोबी
वर अनेक लोकांनी नेहरूंना -१०० मार्क दिले आहेत. अतिद्वेषाबद्दलचा हा सल्ला त्यांना देखिल लागू पडतो. कंपनीचे चेअरमन "चीप, मीन" असू शकतात, पण त्यांच्यात काहीही चांगलं नाही असं कसं? नेहरूंमधे सत्ताहव्यास एकिकडे आणि देशाचे हित काँप्रो करणारा भाबडेपणा दुसरीकडे होता म्हटलं तरी त्यांनी केलेल्या कार्यांत बरिच चांगली पण असणार ना? तुम्हाला -१०० (सर्वस्वी दुर्गुणी?) मार्क्स द्यावेत असा वाटणारा मनुष्य १५ वर्षे निवडून कसा आला? लोक इतके मूर्ख होते? किंवा इतर शब्दांत माझे, तुमचे पणजोबा इतके मूर्ख होते? हा त्या काळातल्या त्यांना नेते मानणार्या सर्व खासदारांचा अपमान नाही का? नेहरूंना एकही मार्क न देण्यातलं अनौदार्य आणि मोदींना २१ कलमी दोष देणे यात गुणात्मक फरक आहे का? (नाही असं माझं मत आहे. नाहीच असा दावा तुमच्यासाठी नाही, आहे का असा प्रश्न आहे.). त्यांच्या विचारसरणी आपल्याला मान्य नसणं वेगळं, त्याच्या चुका दिसणं वेगळं मात्र त्यांची त्यांचि जी काही विचारसरणि आहे तिच्याशी देखिल त्यांची प्रामाणिकता नव्हती याची खात्री असणं विचित्र आहे. पहा, एकूणात, मला देखिल नेहरू द्वेष (तसलं कैतरि) आहे, मात्र -१०० वैगेरे नाही हो.================================== मूळात मला मोदीविरोधकांचा विखार आहे या गृहितकाने तुम्ही माझा विखार माझ्या लेखनात शोधत आहात. जीवनभरासाठी शुभेच्छा.
In reply to जिथे भाजप्यांची नाके आपटतात by arunjoshi123
In reply to बिहारमधील पोटनिवडणक राजदने by श्रीगुरुजी
In reply to http://m.gulfnews.com/news by डँबिस००७
In reply to छान by manguu@mail.com
In reply to पुर्ण देशा तल्या प्रत्येक by डँबिस००७
In reply to ऑं ! कायच्या काय !! by manguu@mail.com
In reply to हम्म बरोबर आहे.. by आनन्दा
In reply to ... by manguu@mail.com
In reply to ऑं ! कायच्या काय !! by manguu@mail.com
In reply to छान, छान!! अंधविरोधाची पुढची by बिटाकाका
In reply to गळे कापण्याचे समर्थन केलेले नाही by manguu@mail.com
In reply to गळे कापण्याचे समर्थन केलेले नाही by manguu@mail.com
गळे कापण्याचे समर्थन केलेले नाही.अर्थातच नाही केलं तुम्ही. तुम्ही फक्त इतकंच म्हणालात कि मोदीचं नाव ठेवणं हे गळा कापण्यापेक्षा अधिक अन्यायकारक आहे.
In reply to ऑं ! कायच्या काय !! by manguu@mail.com
In reply to ऑं ! कायच्या काय !! by manguu@mail.com
एक गांधी , एक नेहरु सर्वानाच आवडले तर प्रत्येक गावात त्या नावाचे चौक , रस्ता , शाळा असणारच.नेहरू हा अहिंसावादी (बोस, मुखर्जी, गांधी सोडून ??) स्टॅलिन होता. किम जोंग उत्तर कोरीयात फार प्रसिद्ध आहे तसा होता. यांचे सर्वांचे मुखवटे हळूहळू उतरताहेत.
....Even Stephen Hawking said, our Vedas might have a theory superior to Einstein’s law E=MC2.कोणती थेअरी कुणाला कशापासून सुपीरीअर वाटते ते ठरवण्याचा ज्याला त्याला अभिव्यक्ती स्वांतंत्र्याचा अधिकार आहेच पण Stephen Hawking चे नाव वापरले गेल्याने काही मंडळी बुचकळ्यात पडली असावीत. Stephen Hawking असे म्हणाल्याचा स्रोत संदर्भ काय असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पत्रकारांना तुम्हीच शोधून काढा असे सांगितले डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीच्या स्रोताचा अंदाजा किमान एका लेखकास आल्याचे या लेखावरुन वाटते आहे. बेसिकली कुणी तिसर्याने फेसबूकवर stephen-hawking/ च्या नावाने पान बनवून स्वतःचे मत मांडले ते stephen-hawking चे समजून कोणत्याच्शा हिंदू विचराने प्रेरीत वेबसाईटवर आले आणि ते डॉ. हर्ष वर्धन यांच्या वाचनात कुठून तरी आले असावे . एनी वे त्या फेसबूक पेजचा दावा काय आहे ?
Vedas might have a theory superior to Einstein’s law E=MC2. The Satapatha Brahmana 7-1-2-23 and Gayatri Mantra talk about Universe being threefold (triloka): Prithvi (Earth), Antariksha (the space in between) and Dayu (Heaven). Krishna Yajurveda 23.12 (7-4-45) 43 Pannam-18th Anuvakam-45th Panasa suggests the existence of a softer intermediate space called Pilipila. Modern science says the matter and energy are interchangeable but the Vedic science says there is Pilipila in between.the two.(Ref: Modern Science in Vedas- 1 and 2 by Dr. Sakamuri sivaram Babu and Arjunadevi-Guntur-A.P.India published in 2007). Both Vedic and modern science agree upon a continuous dance of creation and annihilation of particle energy everywhere in the universe - Siva tandavam as per Hindu mythology, Rigveda discusses this cycle in detail. Vedic View: The Universe rotates, shaped like an egg. Modern View: The Universe is still and it resembles the surface of a sphere.या बद्दल मिपा जाणकारांची काय मते आहेत ?
In reply to डॉ. हर्ष वर्धनांचा दावा by माहितगार
In reply to डॉ. हर्ष वर्धनांचा दावा by माहितगार
In reply to डॉ. हर्ष वर्धनांचा दावा by माहितगार
In reply to रसायनशास्त्रातील पिएचडी by माहितगार
In reply to डॉ. हर्ष वर्धनांचा दावा by माहितगार
The Indian Express spoke to Dr. Sakamuri Sivaram Babu, whose theory Vardhan referred to Friday, who said he was not aware of the minister’s comment since he was working on his book on the Yajurveda. “According to the research paper I wrote in 2007, there is an intermediate stage between the Yajurveda and the Atharvaveda which suggests that energy cannot directly convert into matter. There is an intermediate stage. So what I proposed was a modification from the Einstein theory to a Vedic theory,” he said. Babu said he had forwarded this research paper to Hawking who replied with an endorsement. As proof, he showed the text of the fake Facebook post. He wrote a second research paper which he said was published in the the Vedic Science Journal in 2013. Babu approached Hawking again: “Later I asked him (Hawking) to comment on my other paper for which he expressed his inability due to health reasons. Initially, he commented himself for my first paper,” he added. “Both times we were not able to connect with Hawking. The only reply we received was an email which was not directly related to us,” said K.V. Kirshnamurthy, former chairman of I-SERVE. The website states that I-SERVE is “recognised by DSIR, Government of India, as a Scientific and Industrial Research Organisation and is registered under FCRA, Ministry of Home Affairs in September 2008. इंडीयन एक्सप्रेस : Written by Sowmiya Ashok | Imphal | Updated: March 17, 2018 7:31 am
BJP spreads hate, Congress spreads love: Rahul Gandhi
Who hates the hate is hater and who loves the hate is lover ! : Lover'hul
In reply to छान by manguu@mail.com
कालच्या मॅचचा हिरो !!In reply to राजकारण by जयन्त बा शिम्पि
ज्याचे अस्तित्व महाराष्ट्रात ,ज्यांच्यामुळे होत्याचे नव्हते झालेले आहे, ते त्यांच्याबद्दल असेच म्हणणार.शिवसेने ने उष्टवून फेकलेल्या पत्रावळी, चाटणार्या पक्षाच्या समर्थकांनी, जरा स्वतःच्या गिरेबान मध्ये ढुंकून पहा, 70 % उमेदवार काँ, राष्ट्र काँ, शिवसेना मनसे मधून आयात केलेत.. कठीण काळात पक्षा बरोबर असलेल्याना सतरंज्या उचलायला ठेवलंय....
In reply to ज्याचे अस्तित्व महाराष्ट्रात by पगला गजोधर
70 % उमेदवार काँ, राष्ट्र काँ, शिवसेना मनसे मधून आयात केलेत..याचा स्रोत देणे, कोणत्या निवडणुकीत, कोण कोण वगैरे. --------------------------------- डेटा नसताना फेकाफेकी करणे हि जुनीच मोडस ऑपरेंडी आहे असे एक निरीक्षण आहे.
In reply to 70 % उमेदवार काँ, राष्ट्र काँ by बिटाकाका
In reply to छान by manguu@mail.com
In reply to अरे देवा, टक्केवारी कशी by बिटाकाका
In reply to छान by manguu@mail.com
In reply to ७०% चा अर्थ कळतो का? by बिटाकाका
In reply to छान by manguu@mail.com
In reply to ७०% चा अर्थ कळतो का? by बिटाकाका
In reply to In 2013, the BJP had by पगला गजोधर
In reply to In 2013, the BJP had by पगला गजोधर
In reply to ज्याचे अस्तित्व महाराष्ट्रात by पगला गजोधर
In reply to >>> 70 % उमेदवार काँ, राष्ट्र by श्रीगुरुजी
It was the winners among the 51 “imported” candidates who helped BJP move close to the 122 mark.परंतु जिंकलेल्या १२२ पैकी ५१ बाहेरून आयात केलेले , म्हणजे जवळ जवळ ४२ % . त्यामुळे ७०% च्याऐवजी , वरील प्रतिक्रियेत फक्त ४२% आयात असे वाचावे. साहित्य संपादक वरील प्रतिक्रियेत ७०% बदलून ४२% करावे ही विनन्ति.
प्रेस नोट