ताज्या घडामोडी - भाग १५
In reply to हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले by गॅरी ट्रुमन
In reply to एबीपीची गुजरात जनमतचाचणी by गॅरी ट्रुमन
In reply to GST बाबत सरकार उगाचच दबावात by मार्मिक गोडसे
In reply to निवडणुकांचा मोसम आहे. थोड्या by नितिन थत्ते
In reply to प्रत्येक गोष्ट पक्षीय by सुबोध खरे
In reply to जोवर अंगावर येत नाही तोवर by तर्राट जोकर
In reply to जोवर अंगावर येत नाही तोवर by तर्राट जोकर
In reply to जोवर अंगावर येत नाही तोवर by तर्राट जोकर
In reply to ०८ नोव्हेंबर - एक रीटेक by रविकिरण फडके
In reply to अपेक्षीत प्रतिसाद. by मार्मिक गोडसे
In reply to लेकरे वाढविणे आणि एखादी योजना by श्रीगुरुजी
In reply to सहमत. by मार्मिक गोडसे
In reply to सहमत. by मार्मिक गोडसे
In reply to मुद्दाम वेड पांघरून पेडगावला by श्रीगुरुजी
In reply to समज असती तर १८% वर थांबले by मार्मिक गोडसे
In reply to सरसकट १८% कर लावला असता तर by श्रीगुरुजी
In reply to हो का ? मग शेततळ्याच्या by मार्मिक गोडसे
In reply to मी हेच म्हणत होतो. सरसकट एकच by श्रीगुरुजी
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by तर्राट जोकर
विरोधकांच्या ओरडण्याला केव्हापासून महत्त्व द्यायला लागली आहे जुमला पार्टी?
विरोधकांच्या ओरडण्याला भाजप कधीच महत्त्व देत नाही. महत्त्व देत असले तर राहुल डिसेंबर २०१६ मध्ये भूकंप करणार म्हणाला होता तो भूकंप झाला असता किंवा सुषमा स्वराज राजीनामा देईपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असे काँग्रेसवाले २०१५ मध्ये म्हणत होते ते खरे झाले असते.
जनक्षोभाला घाबरुन रेट्स कमी केले आहेत असे सांगायची हिंमत नाही ५६ इंची छातीत.
जनक्षोभाला घाबरून दर कमी केलेत हा जावईशोध कसा काय लावला?
म्हणून गुजरात मध्ये जाऊन मोदी म्हणतात की जीएसटीच्या पापात काँग्रेसपण भागीदार आहे... मलाच एकट्याला दोष देऊ नका.
बरोबर आहे ना. खांग्रेस आता वसेक पासून नामानिराळा रहायचा प्रयत्न करीत आहे. वसेक विधेयक लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही मंजूर झाले. राज्यसभेत तर रालोआला साधे बहुमत सुद्धा नव्हते. तिथे खांग्रेसने विधेयकाच्या बाजूने मतदान केले. नंतर खांग्रेसशासित राज्यातही खांग्रेसने विधेयकाला पाठिंबा दिला. आता मात्र स्वतः नामानिराळा रहायचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे खांग्रेसचा हा खोटारडेपणा जनतेला सांगणे आवश्यक होते.
म्हणजे वाईट झालं की काँग्रेसमुळे , चांगलं झालं की माझ्याचमुळे
त्यात काय चूक आहे?
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by श्रीगुरुजी
In reply to ह्यालाच म्हणतात उच्चप्रतिचा by तर्राट जोकर
In reply to बघा आमचा नालायकपणा सुद्धा by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे स्वतःच नालायक असल्याचे by तर्राट जोकर
In reply to कसला कबुलीजबाब? प्रतिसाद by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही उच्चप्रतिचे नालायक by तर्राट जोकर
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by श्रीगुरुजी
In reply to सरसकट १८% कर लावला असता तर by तर्राट जोकर
In reply to कांगावखोरांनीच कांगावा केला by श्रीगुरुजी
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by श्रीगुरुजी
In reply to जनक्षोभाला घाबरून दर कमी by तर्राट जोकर
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by श्रीगुरुजी
In reply to राज्यसभेत तर रालोआला साधे by मार्मिक गोडसे
In reply to ही थिअरी वाचल्यानंतर हसून by श्रीगुरुजी
In reply to पोटदुखी थांबली असल्यास खालील by मार्मिक गोडसे
In reply to प्रथम आपल्याला विचारलेल्या by सुबोध खरे
In reply to पोटदुखी थांबली असल्यास खालील by मार्मिक गोडसे
In reply to तुम्ही तुफान विनोदी प्रतिसाद by श्रीगुरुजी
In reply to "हसा आणि मठ्ठ व्हा" च्या by मार्मिक गोडसे
In reply to अपेक्षीत प्रतिसाद. by मार्मिक गोडसे
In reply to अपेक्षीत प्रतिसाद. by मार्मिक गोडसे
अनुभवी लोकांचे ऐकलं असतं तर ही वेळ कशाला आली असती?
२-३ अनुभवी लोकांची नावे सांगता का?
आणि हो, आधी त्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि नंतर सांगा.
In reply to अजुन एक पुरावा, 'चांगले' by मराठी_माणूस
- किती टोल जमतो त्याचा अभ्यास करणार होते!
- किंवा, करारच असा केला आहे की काँट्रॅक्टरला कितीही फायदा आधीच झालेला असला तरी, त्याचा खर्च केव्हाच भरून आला असला तरी, आमचे हात बांधलेले आहेत! हे सांगतानाही लाज वाटत नाही सरकारला. आणखी एक; मुंबई पालिकेत गेली २२ वर्षे शिवसेनेबरोबर भाजपाचे राज्य आहे. शिवसेना आता वाईट झाली. मग तुम्ही काय करत होता इतकी वर्षे? डोळ्यावर कातडे ओढून घेतले होतेत का? माझ्या म्हणण्याचा रोख असा मुळीच नाही की काँग्रेसने समाजाचे सर्व भले केले. त्यांची पापे सर्वजण जाणतात. पण तुम्हालाही सोवळेपणाचा आव आणायचा काही अधिकार नाही. तुम्ही काही करून दाखवा, मग आम्ही विश्वास ठेवू. आणि हो, आम्हालाही कळते, कुठलीच गोष्ट झटपट, जादूची कांडी फिरवल्यासारखी होत नसते. जुनी दुखणी बरी व्हायला वेळ लागतो. त्यात पुन्हा नोकरशाही इतकी भ्रष्ट्र करून ठेवली आहे आधीच, की कोणतीही सुधारणा हाती घेतली तर ती हाणून कशी पाडता येईल ह्याच्या शंभर क्लुप्त्या तयारच असतात त्यांच्याकडे. म्हणून, आम्ही तुम्हाला वेळ द्यायला तयार आहोत. पुन्हा निवडूनही देऊ. पण म्हणून आम्हाला मूर्ख समजू नका. हतबल असूही कदाचित, पण बावळट नाही आहोत आम्ही.
In reply to टोल नाके by रविकिरण फडके
In reply to डॉ. उदय निरगुडकर यांचा राजीनामा by भाते
In reply to डॉ. उदय निरगुडकर यांचा राजीनामा by भाते
In reply to Evm घोळ by महाठक
In reply to शेती by कपिलमुनी
In reply to शेती by कपिलमुनी
In reply to ... by babu b
एकाच वर्षात इतका नफा कसा झाला?कंपनी तोट्यात बंद झाली. जो आकडा फिरतो आहे तो टर्नोव्हरचा आहे. बाकी चालू द्या.
In reply to ... by babu b
मतमोजणी १८ डिसेंबरला होईल.