कालच एका अध्यात्मिक मार्गातील सद्गॄहस्थांची भेट झाली .हे सद्गॄहस्थ बाबा किंवा बुवा यांच्या नादी लागणारे नसून स्वतन्त्र विचारांचे आहेत आणि एक छन्द म्हणून अध्यात्माचा अभ्यास करतात
तर त्यांच्या चर्चेचा रोख असा होता की आजकाल विवाहपूर्व शरीरसम्बन्ध / नको त्या वयात सेक्स शी ओळख होणे / लफडी / आन्तरजातीय -धर्मीय विवाह / घटस्फोट इत्यादी सर्वच गोष्टींमुळे भारतीय / हिन्दु / मराठी समाजाचा एस क्यु ( स्पिरिच्युअल कोशंट ) कमी होत आहे . त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत . त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे.
हे सर्व बदलणे अग्रक्रमाने क्रमप्राप्त असून त्यासाठी धर्म-संस्कार अन इतिहासाचा आदर करणारे आणि उच्चतम जीवनमूल्ये बाळगणारी नवीन पिढी घडविणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.
हे कसे घडविता येइल ? याबद्दल आपली मते जाणून घेण्यास आवडेल .
आगावू धन्यवाद
वाचने
11557
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
अध्यात्म, धर्म, पुनर्जन्म वगैरे
धर्माची टिंगल
धन्यवाद सहमतीसाठी.
In reply to धर्माची टिंगल by गामा पैलवान
चर्चा आणि मतैक्य
In reply to धन्यवाद सहमतीसाठी. by आतिवास
बोका-ए-आझम,
त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी
झपाटलेला फिलॉसॉफर म्हणजे
करून जातो गाव, ***ला मात्र नानांचे नाव !
In reply to झपाटलेला फिलॉसॉफर म्हणजे by श्रीगुरुजी
मेणबत्ती विझली की विझली. मग
चरणकमल
चरणकमल