Skip to main content

रेल्वे तिकीटाची नावात बदलाची सोय : फायदा कुणाचा ?

बुधवार, 15/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वे तिकीटाची नावात बदलाची सोय : फायदा कुणाचा ? सध्या असे ऐकले आहे कि आधी आरक्षित केलेले तिकीट, काही कारणास्तव आपण प्रवास करू शकत नसू तर आपल्या रक्ताच्या नात्यातील इतरांना तसेच एकाच कार्यालयातील इतर सहकाऱ्याला सुद्धा वापरता येईल . खालील लिंकवर हि बातमी आहे. http://timesofindia.indiatimes.com/city/allahabad/Now-you-can-transfer-… वर वर पाहता हि एक अतिशय चांगली सुविधा आहे आणि आपला बराच त्रास आणि मनस्ताप कमी करणारी आहे. पण एक दात शक्यता अशी पण आहे कि प्रवाश्यांच्या सोयीपेक्षा आता बुकिंग दलालच वर कमाईची संधी सध्तिल.

वाचने 4448
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

एजंट लोकांची चांगली सोय झाली आहे.

In reply to by कपिलमुनी

कपिल मुनीजी, वाचने दीड हजार पण प्रतिसाद शुन्य म्हणून जरा पहिलाच प्रयत्न चुकला कि काय म्हणून धास्तावलो होतो. आता जीव जरा थंड झाला

In reply to by दा विन्ची

थोडासा मोदीं सरकारचा तडका मारला असता तर सेंचुरी झाली असती. नेक्स्ट टाइ़म सुपारी द्या अखिल भारतीय प्रतिसाद्प्रसव खफ मंडळ

http://www.indianrail.gov.in/change_Name.html शिवाय जानेवारी २०१५ मधे पण ही बातमी होती http://timesofindia.indiatimes.com/city/patna/Policy-on-transfer-of-rai… पण सध्या कोणी ही सुविधा वापरल्याचे दिसत नाही

In reply to by कपिलमुनी

खरच की ! ऑन लाईन असा अर्ज करण्याची सुविधा आहे का? अप्रवासी असल्याने त्यातील तांत्रिक बाबी फारशा समजत नाहीत.

अर्ज ऑन लाईन करता येत नाही . पण गाडीच्या वेळेआधी २४ तास संबंधित स्टेशन मास्तरला अर्ज करून ही सुविधा वापरता येते (म्हणे)