भारताला लष्करे तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांपेक्षा अतिउजव्या हिंदू गटांकडून अधिक धोका आहे. इति. युवराज.
In reply to :( by नितिन थत्ते
In reply to प्रश्न तुमचा माझा नाहीच मुळी, मला चिंता वाटते ती बाहेरच्यांची. by गांधीवादी
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
In reply to >>परदेशी लोक आपण by गांधीवादी
In reply to >>परदेशी लोक आपण by गांधीवादी
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
In reply to वरच्या लेखातील जोडणी पाहिली आहेत का? by चिंतामणी
In reply to वरच्या लेखातील जोडणी पाहिली आहेत का? by चिंतामणी
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
In reply to सहमत by विकि
In reply to मी कुठे लेख लिहिला आहे? तो तर by नितिन थत्ते
In reply to कृपया संपादकांनी याची नोंद by गांधीवादी
In reply to तुम्ही हिंदू असल्याने संपादक by अवलिया
तुम्ही हिंदू असल्याने संपादक दखल घेतीलच असे नाही... भलत्या अपेक्षा ठेवु नकामला हा प्रतिसाद धार्मिक विद्वेष पसरवणार वाटतो आहे. संपादक दखल घेतील काय ?
In reply to तुम्ही हिंदू असल्याने संपादक by परिकथेतील राजकुमार
In reply to तुम्हाला काय वाटते यावर by अवलिया
तुम्हाला काय वाटते यावर संपादकांचे काम अवलंबुन नसते.आम्ही गुडबुकातले आहोत. पुढे ?
संपादक स्वतंत्र विचाराचे असुन नि:पक्षपाती निर्णय घेण्यास समर्थ आहेत असे आमचे मत आहे.हेच काहीसे आमचे देखील मत असून आम्ही आमचे विचार त्यांच्यापर्यंत पोचवलेले आहेतच. मात्र तुम्ही ह्या लेखाचे शिर्षक कसे योग्य आहे हे आपल्या कृतीतुन दाखवत आहात असे वाटते.
In reply to तुम्हाला काय वाटते यावर by परिकथेतील राजकुमार
In reply to तुम्ही हिंदू असल्याने संपादक by अवलिया
In reply to संपादकांन व्यनी करून आत्ता तर by गांधीवादी
In reply to जाऊ द्या हो.. by योगी९००
In reply to मला नाही वाटत. कारण ते by अवलिया
In reply to मला नाही वाटत. कारण ते by अवलिया
In reply to मला नाही वाटत. कारण ते by अवलिया
In reply to जाऊ द्या हो.. by योगी९००
In reply to निषेध by क्लिंटन
In reply to निषेध by क्लिंटन
In reply to विषय by तिमा
In reply to सहमत! आता एकदाच पण कायमचे by अनामिका
In reply to >>आणि एकगठ्ठा मतदान करुन **** by गांधीवादी
In reply to खर पाहता या प्रश्नाचे उत्तर by अनामिका
केवळ एका उत्तरप्रदेशच्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी जर युवराजांनी हि पोपट पंची केली असेल तर मग त्याची लायकी आणि बुद्धी किती प्रगल्भ असेल याचा अंदाज सर्वसामान्य हिंदूना ( जे गर्वाने हिंदु म्हणवतात ते)नक्कीच आला असेल....निवडणूकांचा प्रश्न उमस्थित होतोच कसा हे समजले नाही. की १. (अ) अमेरीकन एम्बसीच्या पदाधिकार्याकडे जे काही बोलले जाईल ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर फुटेल अशी राहूल गांधींना शंका/खात्री होती (कॉन्स्पिरसी थेयरी) म्हणून (ब) निवडणूकांवर डोळा ठेऊन राहून गांधीने ते मूर्ख विधान केले असे तुम्हाला म्हणायचे आहे; किंवा २. राजकीय नेते जसे पुढला मागला कसलाही विचार न करता नुसती बेफाट वक्तव्ये करतात तसे तुम्ही येथे केले आहे (कोण जाणे तुम्हीही राजकीय नेत्या आहात किंवा त्या मार्गावर आहात?) ह्यांपैकी नक्की काय आहे?
In reply to म्हणजे by प्रदीप
In reply to श्री प्रदिप जय by अनामिका
In reply to प्रदीप काका by विकि
In reply to प्रदीप काका by विकि
In reply to मी नुसता राहुल गांधीच नव्हे by अनामिका
In reply to मी नुसता राहुल गांधीच नव्हे by अनामिका
In reply to आपला प्रतिसाद आवडला by रणजित चितळे
In reply to राहुल गांधीने मला तरी हे हिंदु विरोधी वक्यव्य केले असे वाटत नाही by वेताळ
In reply to सर्वात आधी त्या लाचार प्रचार by गणपा
In reply to माननिय श्री. राहुल गांधी by परिकथेतील राजकुमार
In reply to हे विकीलिक्स ना खूप वाईट by निनाद मुक्काम …
In reply to पर्या + १ by टारझन
In reply to पर्या + १ by टारझन
थत्तेचाचांना मिपाचे युवराज म्हणावे काय ?सहमत आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यास सुरुवात होईल काय? तसेच हातासरशी अवलिया ह्यांना अतिउजव्या गटाचे हिंदू दहशतवादी देखील घोषीत केले जावे.
In reply to हे विकीलिक्स ना खूप वाईट by निनाद मुक्काम …
In reply to त्यांच्या तोंडावर तीळ भिजत by विजुभाऊ
In reply to माननिय श्री. राहुल गांधी by परिकथेतील राजकुमार
In reply to आतले आणि बाहेरचे by सुनील
In reply to आतले आणि बाहेरचे by सुनील
In reply to आतले आणि बाहेरचे by सुनील
In reply to >>>हा हा हा... वरिल वेवेचन by चेतन
In reply to वावगे अजिबात नाही by सुनील
In reply to वावगे अजिबात नाही by सुनील
In reply to आतले आणि बाहेरचे by सुनील
जेव्हा बाह्य शक्तींकडून हल्ला होतो तेव्हा भारतातील सगळी जनता एक होते. हे आपण ७१ च्या युद्धात तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी पाहिले आहेपण २६/११ मधे देशांतील काही व्यक्तिंचा हात होता ना? आणि २६/११ सारखे काही झाल्यावर देशांतर्गत काहीही विपरीत धार्मिक दंगली उसळल्या नाहीत हे जर तुम्हाला अभिप्रेत असेल तर त्याचे श्रेय भारतातील दोन्ही प्रमुख धर्मियांकडे जाते. ता. क.: तुम्ही केलेला युक्तिवाद हे वक्तव्य उघड झाल्यानंतर काँग्रेसच्य कुठच्यातरी नेत्याने केले आहे का? आज तर खुद्द सोनिया(जी)च वेगळाच (अॅपोलोजेटीक) सूर लावत असतांना दिसता आहेत!
In reply to असे? by प्रदीप
In reply to हा हा!! by सुनील
In reply to हा हा!! by सुनील
अल्पसंख्यांकांच्या जमातवादापेक्षा बहुसंख्यांकांचा जमातवाद हा देशाला अधिक धोकादायक असतो, असे माझे प्रामाणिक मत आहे.थोडीफार सहमती. [भारतातील दोन प्रमुख धर्मियांत निव्वळ स्वतःच्या जवळच्या फायद्यासाठी (short term gains) फूट पाडणार्या राजकारण्यांचाही तितकाच, किंबहूना त्याहून अधिक धोका आहे असे मला वाटते]. पण इथे प्रश्न केवळ होम-ग्रोन दहशतवादाचा नव्हता, तर भारतात दहशतवादी (अलिकडे हिंदीने आपल्या डोक्यावर मारलेला नवीन शब्दः 'आतंकवादी') काय धुमाकूळ घालू शकतात ह्याविषयी होता. वर चेतन ह्यांनी दर्शवल्याप्रमाणे राहूल गांधींची टिपण्णी अमेरिकन राजदूताच्या 'लष्कर-ऐ-तोयबा' च्या (भारतातील) हालचालींविषयीच्या पृच्छेवर केलेली होती.
Responding to the Ambassador's query about Lashkar-e-Taiba's activities in the region and immediate threat to India, Gandhi saidतुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते आहात असा आरोप मी तुमच्यावर कसा करेन? प्रामणिकपणे सांगतो, मला तुमच्याविषयी आदर आहे आणि तो अशा घाणेरड्या आरोपांनी मी भग्न करणार नाही. मला हे दर्शवायचे होते की काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांच्या सर्वेसर्वा नेत्याही ज्या दु:तर्काचा आधार घेतांना दिसत नाहीत, त्याचा तुम्ही घेतांना दिसत आहात!
In reply to अंशतः सहमती आणि अधिक काही by प्रदीप
In reply to पुन्हा एकदा by सुनील
In reply to हा हा!! by सुनील
In reply to हा हा!! by सुनील
In reply to स्कोर by सुहास..
In reply to स्कोर by सुहास..
In reply to कसला युवराज by डिजेबॉय
अरे हा दळभद्री मुम्बई ला आला तेव्हा याची दादर ला रस्त्यावरुन जायची हिम्मत नाही झाली, लोकल ट्रेन मधुन गेला साला.. अन पागल मिडिया साठी तो एक स्टन्ट झाला.कृपया वाक्य लिहिताना अन्वयार्थ नि:संदिग्ध राहील याकडे लक्ष द्यावे. नेमके कोणाला / कशाला दळभद्री म्हटले आहे ते लक्षात येत नाही. बाकी दादरच्या सेनापती बापट मार्ग / रानडे रोड वगैरेंवरून (धक्के खात) एक वेळ चालत जाऊ शकेन, पण दादरचा रेल्वेपूल ओलांडायला (आणि दादरला लोकलमध्ये चढउतार करायला) आपण तरी जाम टरकतो बुवा! त्यामुळे श्रीयुत राहुल गांधी यांनी दादरला रस्त्यावरून चालण्या(चे स्टंट करण्या)ऐवजी लोकलमधून जाण्याचे स्टंट करण्याची हिंमत केली असेल, तर ते (तुलनात्मक, आणि बिगरमुंबईकरासाठी अॅब्सोल्यूट) शौर्याचेच लक्षण मानायला पाहिजे, असे मला तरी वाटते.
In reply to कृपया पार्सिंगकडे लक्ष द्यावे by पंगा
In reply to राहुल गांधीनी हिंदूंची ताकद ओळखली आहे. by चंद्रू
In reply to रॉबर्टो by सातबारा
In reply to मौज by पंगा
In reply to का बरं? आम्हाला पण सांगा ना.. by शिल्पा ब
In reply to राहुल काहिही चुक बोललेला नाहि !! by अर्धवटराव
In reply to >>राजकारण, नागरी प्रशासन, by गांधीवादी
In reply to हिंदू असो व मुस्लीम दहशतवास हा वाइटच!!!! by अविनाश कदम
In reply to धर्म नसतो? by हुप्प्या
In reply to चार जिहादी दहशतवादी by गांधीवादी
पण हे जाहीर करते वेळी ते हे विसरले कि भारताला तर खरा धोका ह्या लष्करे तोयबाच्या अतिरेक्यांपासून नसून हिंदू दहशतवाद्यांपासून आहे.शक्यता नाकारता येत नाहि. - संग्दिल
हा हा,,, मस्त लेख. (बाकी त्या