इंग्रजांनी या देशाला गुलाम केले. ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा इंग्रजांनी काही चांगल्या, वरदान म्हणाव्यात अशा गोष्टी भारताला दिल्या. त्यातली एक म्हणजे इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेमुळे आपल्याला जगाचे दरवाजे खुले झाले.
इंग्रज या देशातून जाऊन आता 70 वर्षे झाली पण त्यांची इंग्रजी भाषा आणि तिची उपयुक्तता मात्र आम्ही विसरलेलो नाही. त्यामुळे आजही अनेक मराठी पालक आपल्या मुलांना आवर्जून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालतात.
ashutoshjog@yahoo.com
घरात बोलायला, गप्पा मारायला वगैरे मराठी ठीक आहे पण शिक्षणासाठी माध्यम म्हणून इंग्रजीच ! अनेक पालक मुलांना मराठी साहित्याची घरच्या घरीच ओळख करून देतात पण माध्यमाचा दर्जा मात्र इंग्रजीलाच देतात.
इंग्रजांनी बाकी कुठलेही अन्याय केलेले असले तरीसुद्धा इंग्रजी भाषेचे माध्यम भारतीयांना देऊन आपल्यावर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत !
निदान या बाबतीतले इंग्रजांचे उपकार तरी आपण विसरता कामा नये.
ashutoshjog@yahoo.com
प्रतिक्रिया
नाव ?
In reply to नाव घ्या नाव! by गामा पैलवान
इतकी अफाट संख्या आहे?
In reply to नाव ? by manguu@mail.com
वाघ मंजे संभाजी राजे आठवतात.
In reply to नाव घ्या नाव! by गामा पैलवान
इंग्रजीने देशाचा सर्वनाश केला
बुडवा...
In reply to इंग्रजीने देशाचा सर्वनाश केला by arunjoshi123
अजून काय काय होईल?
In reply to बुडवा... by manguu@mail.com
इंग्रजांनी बाकी कुठलेही
इंग्रजांनी उपकार केले असे