Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दशानन on Fri, 03/06/2009 - 11:56
  • Log in or register to post comments
  • 5545 views

प्रतिक्रिया

Submitted by शेखर on Fri, 03/06/2009 - 11:59

Permalink

उत्तम लेख

राजे , सुंदर लेख. अजुनही येऊ द्या. शेखर अवांतर : मंदी माणसाला तत्वज्ञानी बनवते का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीमंत दामोदर पंत on Fri, 03/06/2009 - 12:09

In reply to उत्तम लेख by शेखर

Permalink

राजे मस्तच

राजे मस्तच :) अवांतर : मंदी माणसाला तत्वज्ञानी बनवते का? असंच विचारतो . ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 03/06/2009 - 12:36

In reply to राजे मस्तच by श्रीमंत दामोदर पंत

Permalink

मंदी

मंदी माणसाला मंद बणवते !! अशावेळी माणसाणे "अंडमाण-नि'खोबार" किंव "हिमालयात" जावे ... राजे ... आहो जरा श्वास घ्यायची उसंत द्या की !! तरी बरं अजुन क्लालिटी राखून आहात, ती घसरली की तुमच्यावर एक विडंबण आलंच म्हणून समजा :) - || टाराजे ||
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल नागपूरकर on Fri, 03/06/2009 - 12:13

Permalink

छान

छान लेख. मन्दीच नाही तर कुठलेही दु:ख माणसाला तत्वज्ञानी बनवते .
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Fri, 03/06/2009 - 12:19

Permalink

राजे छानच

राजे छानच लेख...... निखिल "The first step towards getting somewhere is to decide that you are not going to stay where you are."
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Fri, 03/06/2009 - 12:25

In reply to राजे छानच by निखिल देशपांडे

Permalink

राजे... छान

राजे... छान आहे लेख! "हिमालया"नन्तर एका वेगळ्या विषयावरचा लेख! गुड! :) अजून वेगवेगळ्या विषयांवर लेख येऊ देत! :) आमचं इयर एन्डिन्ग चं टेन्शन कमी करण्यासाठी तुम्हीच एक समर्थ आहात! ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 03/06/2009 - 12:27

Permalink

छान

छान लेख. राजे लग्न कर बुवा आता तु..... वारस पाहिजे तुझ्या विचारांना ;) --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 03/06/2009 - 12:29

In reply to छान by अवलिया

Permalink

जगु दे चार

जगु दे चार दिवस सुखानं ! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल नावाचा बैल on Sat, 03/07/2009 - 06:02

In reply to छान by अवलिया

Permalink

असेच

असेच म्हणतो छान लेख. राजे लग्न कर बुवा आता तु..... वारस पाहिजे तुझ्या विचारांना
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Fri, 03/06/2009 - 12:35

Permalink

छान.

खुपच छान आहे लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 03/06/2009 - 12:37

Permalink

श्रद्धा

"श्रद्धा" ही माणसाला बळ देते यावर आमचा" विश्वास" आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 03/06/2009 - 12:40

In reply to श्रद्धा by प्रकाश घाटपांडे

Permalink

हेच

हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, धन्यवाद. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 03/06/2009 - 12:47

Permalink

कुमारभारती / युवकभारती

कुमारभारती / युवकभारती मध्ये असायचे तशा धड्यांची आठवण झाली. किंवा काही वर्षांपूर्वी लोकसत्ताच्या रविवारच्या पुरवणीमध्ये येत त्या ललित लेखांची. लेखातील विचार अगदी स्पष्ट नि पटण्यासारखे! (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 03/06/2009 - 13:07

In reply to कुमारभारती / युवकभारती by बेसनलाडू

Permalink

अगदी असेच

हेच म्हणणार होतो. :-) राजे लेख आवडला. खरच बाजारात खळबळ झाल्या झाल्या नाना व तुमचे लेखन भलतेच चांगले होउ लागले आहे. बाकी हिमालयातील आश्रमातुन पहिले भाषण आवडले गुरुराजे!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 03/06/2009 - 13:15

In reply to अगदी असेच by सहज

Permalink

आता कसं?

खरच बाजारात खळबळ झाल्या झाल्या नाना व तुमचे लेखन भलतेच चांगले होउ लागले आहे.
प्रेरणा वेदनेत असते. अनिश्चितते असते. ....कुणाची प्रेरणा कशात असेल हे सांगता येत नाही. म्हणुनच लिखाण आतुन आले आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 03/06/2009 - 14:29

In reply to आता कसं? by प्रकाश घाटपांडे

Permalink

असे आहे काय?

दील्ली ६ मधे प्रेरणा मिळाली की काय?
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 03/06/2009 - 15:47

In reply to असे आहे काय? by विनायक प्रभू

Permalink

हर एक के

:SS हर एक के दिल में काला बंदर होता है - :D
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 03/06/2009 - 13:34

Permalink

छान!!!

छान!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Fri, 03/06/2009 - 13:46

In reply to छान!!! by घाटावरचे भट

Permalink

छान !! असेच

छान !! असेच म्हणतो !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Fri, 03/06/2009 - 13:52

Permalink

खुप सुंदर . . .

खुप सुंदर लेख राजे !! . आजकालच्या धकाधकीच्या आणि गळाकाप स्प्रर्धेच्या काळात माणुस जगायचं विसरला हेच खरं. माणुस समाधानी झाला की आपोआप जगायला शिकतो. ज्याचा स्वतः वरील विश्वास संपला तो संपला अगदी खरं. असेच सुंदर लेख अजुन येउद्या. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 03/06/2009 - 15:06

In reply to खुप सुंदर . . . by सुक्या

Permalink

>>आजकालच्या

>>आजकालच्या धकाधकीच्या आणि गळाकाप स्प्रर्धेच्या काळात माणुस जगायचं विसरला हेच खरं. माणुस समाधानी झाला की आपोआप जगायला शिकतो. १००% सहमत. समाधान शोधण्यासाठी माणुस जे जे उपचार करतो ते पाहता त्यात समाधान मिळण्यापेक्षा मानसिक त्रासच जास्त होतो हा अनुभव. मी नेहमी म्हणतो निसर्गाच्या जवळ चला, चार पैसे खर्च का होऊ देत पण निसर्गांशी आपली नाळ जोडलेलीच चांगली, निसर्गाच्या संगतीमध्येच आपल्या सर्वांना सुखी / समाधानी जिवनाचे सुत्र सापडेल. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on Fri, 03/06/2009 - 14:04

Permalink

छान हो

छान हो राजे !!!!! अगदी नेहमीप्रमाणेच. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Fri, 03/06/2009 - 14:10

Permalink

राजे खूपच

राजे खूपच छान... मंदीतही काहीतरी चांगलं (फुकट) मिळाल्याचं समाधान लाभतयं! ;) तुमचा आजुक एक फ्याण! - सँडी पायास तेल लावलेला खेकडा.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Fri, 03/06/2009 - 14:24

Permalink

:)

छान लिहिलंत! अनुभवाचे बोल, तेवढेच अनमोल, बाकी सारे फोल, जाणिजे ते! (माफक[!] अनुभवी)मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by आपलाभाउ on Fri, 03/06/2009 - 15:47

Permalink

गूऊड

लै भारि जामलाय राजे...................काहि प्रोब्ल्व्म आहे का?आयुश्यात मन्दि मुळे..........easy le lo yaar
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Fri, 03/06/2009 - 16:38

Permalink

गुरू तो गुरूच.

>> " तुमचे आई-वडील अथवा पत्नी, कधी कधी लहान मुळे देखील गुरुचे काम करतात" एकदम कर आहे. शिकण्यासाठी लहान मोठे असे मानून चालत नाही. गुरू तो गुरूच. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Fri, 03/06/2009 - 19:52

Permalink

मस्त.

राजे, मानसिक बळ देणारे लेखण :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाटक्या on Fri, 03/06/2009 - 22:17

Permalink

छान!!

राजे , सुंदर लेख. - नाटक्या
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 03/06/2009 - 22:34

Permalink

उत्तम...

राजे!!! उत्तम वैचारिक लेखन. वैचारिक असूनही कंटाळवाणे नाही झाले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 03/07/2009 - 10:21

In reply to उत्तम... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

धन्यवाद

धन्यवाद बिपीन :) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com