Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग १७

लेखक गॅरी ट्रुमन यांनी मंगळवार, 28/11/2017 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा सुरू करत आहे.

वाचने 42569
प्रतिक्रिया 200

प्रतिक्रिया

In reply to by समाधान राऊत

२०२४ ला मोदी रिटायर झाले आणि असे न सांगता चीन / पाकिस्तानच्या कुणाला भेटले तर यावर तटस्थ मत देता येईल. (माझ्यामते मोदींनी असे केले तर ती चुक असेल) :)

In reply to by समाधान राऊत

हातात कोणतेही कार्यकारी अधिकार नसलेल्या माजी पंतप्रधानाने पाकिस्तानच्या हायकमिशनरला भेटणे (आणि ते पण गुप्तपणे) आणि कार्यकारी अधिकार असलेल्या पंतप्रधानाने पाकिस्तानला भेट देणे या दोन गोष्टी सारख्याच आहेत का?

In reply to by गॅरी ट्रुमन

पाकिस्तानचा कुणीही अधिकारी भारत सरकारला कोणतीही सूचना / परवानगी वगैरे न घेता भारतात येऊन कुणाला तरी भेटून जात असेल तर सत्तेत असणारे लोक नेमके काय करत आहेत ? त्याला व्हिसा भारत सरकारनेच दिला असेल ना ? तो का आला होता , हे मोदीनी मनमोहनाना विचारणे, हे म्हणजे उल्टा कोतवाल एक्स- कोतवाल को डाटे , असा प्रकार वाटत नाही का?

In reply to by babu b

तो का आला होता , हे मोदीनी मनमोहनाना विचारणे, हे म्हणजे उल्टा कोतवाल एक्स- कोतवाल को डाटे , असा प्रकार वाटत नाही का? पॉइंटै.

In reply to by मार्मिक गोडसे

डॉकलाम वादाच्या वेळेस काँग्रेसी मंडळी चीनच्या राजदूतांना भेटून आले होते. सुरुवातीला आम्ही भेटलोच नाही असे म्हणाले मग हळूच मान्य केले. http://www.hindustantimes.com/india-news/amid-sikkim-standoff-rahul-gan… Einar Tangen, an expert from Beijing says, "It's obvious that Congress in India is looking for new friends. Trying to invigorate the party and to see what China has to offer. Obviously, Beijing is also anxious to establish contact as they are frustrated with the situation at the border." http://indiatoday.intoday.in/story/congress-admits-rahul-gandhi-met-chi… आता पण तसंच https://www.ndtv.com/india-news/gujarat-not-discussed-say-guests-at-man… Guests at a dinner hosted by suspended Congress leader Mani Shankar Aiyar last week have denied that domestic politics figured at all in discussions with Pakistani leaders after Prime Minister Narendra Modi's charge that Islamabad is trying to meddle in the Gujarat election. Discussions revolved around India-Pakistan ties, asserted two ex-diplomats who attended the dinner. Former Prime Minister Manmohan Singh and former Vice President Hamid Ansari were present at the dinner held last Wednesday at Mani Shankar Aiyar's home for former Pakistan Foreign Affairs Minister Khurshid Mahmud Kasuri's visit. हेच मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन मोदिना हटवण्यासाठी मदत मागून आले होते. असंच आहे. बेवडा ताडाच्या झाडाखाली बसून दूधही पीत असेल तरी लोक त्याला ताडी समजणारच.

In reply to by गॅरी ट्रुमन

परदेशी आजी किंवा माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी 'दिल्लीत आलो म्हटलं भेटून जावं' अश्या प्रकारे मनमोहन सिंगांची भेट घेतली असेल असे वाटत नाही. खुलासाच करायचा असेल तर तो सध्ध्याच्या गृह मंत्रालयानेच करायला हवा. अशा भेटीगाठींचा कार्यक्रम अथवा त्याची कल्पना सरकारला दिली जात असावी आणि हे सर्व प्रोटोकॉलच्या अंतर्गत होत असावे असे सामान्य माणूस मला वाटते.

In reply to by babu b

मोगा खान तुम्ही काय लिहिताय ते तुम्हाला समजतंय का? व्हिसा चा फुलफॉर्म पहिल्यांदा शोधून पहा. मग पिचक्या टाका

In reply to by सुबोध खरे

माझ्या पिचक्या अन तुमचे ते ताडीमाडी रूपक कितीही खरे असले तरी , जर मनमोहन इ इ लोक देशद्रोही कृत्य करत असते तर मोदींसारख्या पोलादीपुरुष- ३ ने ( सरदार पटेल , अडवानी , मग मोदी ) एव्हाना या सगळ्याना तुरुंगात टाकले असते , परदेशी पाहुण्यालाही रावणाचा आणि औरंग्याचा खाक्या दाखवत एव्हाना जेरबंद / नजरकैद केले असते. पण तसे काहीही घडलेले नाही. त्यामुळे शांत रहा. आमच्यावर अन काँग्रेसवर नसेना का विश्वास , पण तेरा मोदी पे भरोसा नै क्या ? दिल्लीत कुठेतरी कसल्याशा भारत पाक विषयावरच्या चर्चासत्रासाठी ते आले होते म्हणे . एक रात्र डिन्नरला काँग्रेसवाल्यांच्याबरोबर बसले म्हणे . दुसर्या देशात गेले की राज्यकर्त्याच्या नव्हे तर विरोधकाच्या घरात जेवायला जावे , असा साक्षात महाभारताचाच दाखला आहे , द्वारकेचे राणे हस्तिनापुरात गेले की पांडवाघरी नैतर विदुराघरी जेवायला जायचे .

In reply to by babu b

व्हिसाचा फुलफॉर्म सापडला का? त्यानंतर पासपोर्ट ची व्युत्पत्ती पण शोधून पहा. हे सापडले कि डॉकलामच्या समर प्रसंगाचे वेळेस युवराज न सांगता चीनच्या राजदूताने भेटायला का गेले ते सांगा? त्यात अगोदर आम्ही "गेलोच नाही" म्हणायचे आणि मग "हळूच कबुली" द्यायची हे शाळकरी मुलासारखे वागणे. हीच परिस्थिती आता पण. पहिल्यांदा असे काही घडलेच नाही आणि मग सबळ पुरावा दिल्यावर पण त्या बैठकीत "गुजरात निवडणुकीचा विषय निघालाच नाही" अशी सारवासारव करायची. घरच्या भांडणाची शत्रूची मदत घ्यायची ही अत्यंत हीन प्रवृत्ती आहे. जे काही करायचे आहे ते समोरासमोर करा. हे झुरळांसारखे फटीत शिरून करणे काँग्रेसच्या लोकांना शोभत नाही. जाता जाता -सारवासारव याची व्युत्पत्ती-- केलेली घाण नजरेस पडू नये म्हणून शेणाबरोबर जमिनीत सारवून टाकणे

In reply to by सुबोध खरे

आता काय करावे या फौजी डॉक्टरसाहेबाना! मनमोहन पे भरोसा नै मोदी पे भरोसा नै. त्या डिनर पार्टीला एक एक्स फौजी होते - दीपक की कायतरी नाव आहे पेप्रात. तेही म्हणालेत - गुजरात निवडणुकीवर बोलणे झाले नाही . त्यांच्यावरपण भरोसा नै का ?

In reply to by babu b

पहिल्यांदा तुम्ही म्हणालात सरकारला "हे" कळले नाही का? सरकारला "कळले" हे समजल्यावर तुम्ही दुसऱ्या बाजूने बॉलिंग चालू केली काँग्रेसी म्हणाले आम्ही भेटलोच नाही. पहिल्यान्दा चीनच्या राजदूताना मग पाकिस्तानच्या नंतर म्हणाले आम्ही भेटलो पण गुजरातबद्दल चर्चा झालीच नाही. मग चर्चा कशाबद्दल झाली? आमची मटण बिर्याणी चांगली का तुमची? आमचे बोकड चांगले का तुमचे? आमचा भरवसा मोदींवर आहे पण काँग्रेसवर नाहीच. तुमच्यावर तर अजिबात नाही. रच्याकने-- तुम्ही आर्मीत भरती होणार होता त्याचे काय झाले? तुम्हालाही "फौजी डॉक्टर" होण्याची संधी आहे (मोठ्याने बोंबलत होतात आर्मीत सुखसोयी भरपूर मिळतात म्हणून)

लोकहो, कन्हैय्या कुमारचे दिव्य विचार इथे वाचता येतील : https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/kanhaiy… या विचारांचा समाचार घेतलाच पाहिजे. १.
या देशाचं संविधान आणि या देशातील लोकशाहीचं स्पिरीट वाचवायचं असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे.
शहाबानो प्रकरणाच्या वेळेस घटनेची मोडतोड करून कायदा संघाने बदलला होता का? २.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस)चा भारत नको असेल तर सर्वांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र यायलाच हवं
संघाची अर्धी चड्डी जाऊन पूर्ण चड्डी आली हो. अगोदर तुमची चड्डी सावरायला शिका. मग समान कार्यक्रमाचं बघू. ३.
प्रत्येक गावात फूट पाडण्यात संघ यशस्वी झाला आहे.
च्यायला, कम्युनिस्ट (म्हणजे डावे) कुठल्याही समाजाची आहेरे आणि नाहीरे अशी सरसकट विभागणी करतात. तरीपण गावपातळीवर फूट पाडण्यात मात्र संघाला यश येतंय. अशा प्रसंगी डाव्यांनी शिकवणी लावायला पाहिजे ना संघिष्टांची? ४.
आता दंगली करण्यासाठी बाहेरचे लोक येत नाही. स्थानीकच दंगली करत आहेत.
आयला हो? मग देशभरात सर्वत्र दंगली उसळायला हव्यात. गुजरातेत २००२ नंतर एकही दंगल झाली नाही. कन्हैय्या कुमार दारू ढोसून बडबड तर करंत नाहीये? ५.
कालपर्यंत जे एकत्र क्रिकेट खेळत होते. तेच आता एकमेकांना पाकिस्तानधार्जिणे ठरवून ठोकत आहेत.
अगदी बरोबर. मुस्लिम व्होट बँकेचं थोतांड निकालात निघालं आहे. त्यामुळे भारतप्रेमी मुस्लिम न घाबरता रास्त बाजूने व्यक्त होऊ लागला आहे. मग ती बाजू भले हिंदूंची असो. अर्थातंच सेक्युलर लोकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. म्हणूनंच प्रत्येक सेक्युलर नेता आपणंच मुस्लिमांचा तारणहार अशा आवेशात भाषणं ठोकू लागला आहे. साहजिकंच त्यांत फाटाफूट होऊन एकमेकांना पाकिस्तानी हस्तक ठरवायची स्पर्धा जुंपली आहे. ही स्थिती भारताला अनुकूल असून पाकिस्तानला प्रतिकूल आहे. ६.
फॅसिस्ट शक्तिंनी समाजात हिंसा सामान्य केली आहे.
बरोबर. केरळात साम्यवादी हिंदूंच्या निर्घृण हत्या करताहेत. काश्मिरी हिंदूंना नेसत्या कपड्यांनिशी परागंदा व्हावं लागलं आहे. ७.
'मार्क्सवादी, आंबेडकरवादी आणि प्रगतीशील समतावादी विचारधार ही संख्या खूप मोठी आहे. आरएसएस त्याच्या पासंगालाही उरत नाही....'
नुसत्या आकड्यांच्या बेरजेने काय होणारे? ठोस कार्यक्रम हवा ना? मार्क्स भारताला राष्ट्र मानंत नाही, उलट आंबेडकर भारताला ठामपणे राष्ट्र मानतात. कशी बांधणार आवळ्याभोपळ्याची मोट? ८.
भारत सिव्हील वॉरच्या दिशेने जात आहे. हे आपल्याला मोठ्या स्वरूपात दिसत नाही.
अरे बथ्थडा, सिव्हील वॉर हाच क्रांतीचा मार्ग असतो ना? डावी विचारसरणी विसरलास? प्रोलेटारियेट आणि बूर्ज्वा काय गळ्यात गळे घालून नृत्य करतात का? ९.
घरातील डिनर टेबलची दोन भागात वाटणी झाली आहे. बाप धर्मनिरपेक्षेवर बोलत असेल तर मुलगा बापाला पाकिस्तान धार्जिणा ठरवत आहे.
म्हणूनंच घराला धर्मनिरपेक्ष थोतांडाची गरज नसून हिंदू संस्कारांची आवश्यकता आहे. १०.
मुस्लिम वस्त्यांना मिनी पाकिस्तान ठरवलं जातंय.
पाकिस्तानी झेंडे कोण फडकावतं? हिंदू का? ११.
तुमचे जीवनमरणाचे प्रश्न अवाजवी ठरवले जात आहेत.
सेक्युलर मुखंडांचे जीवनमरणाचे प्रश्न अवाजवी ठरवले जात आहेत खरे. पण ते भारतीय जनतेकडून. जनता लोकशाहीत सर्वोच्च असते, माहित नाही का? १२.
त्यामुळे उद्या असमानतेच्या आधारे लोकांना मारायचं ठरवलं तर कोणाकोणाला माराल?
जाऊन स्टालिन, लेनिन, ट्रोट्स्की वगैरेंना विचारा. इथे कुणाला विचारताय? डावी विचारसरणी विसरलांत? १३.
आई-पत्नीही कोणीही एकसारखं दिसत नाही. त्यांनीही मारायचे का?
मी सभ्य गृहस्थ असून कन्हैय्या कुमारसारखी उघड्यावर लघवी करीत नाही. त्यामुळे मला कोणी हटकंत नाही. सबब कन्हैय्या कुमार माझ्यापासून वेगळा आहे. ही त्याला ठार मारायची अर्हता होऊ शकते का यावर विचारमंथन व्हायला पाहिजे. १४.
कोणी आंबेडकरवादी असेल, कोणी मार्क्सवादी असेल, कोणी लेनिनवादी असेल किंवा आणखी कोणी समाजवादी असेल, आपण कोणत्याही विचारधारेचे असलो तरी आपल्यात एकता निर्माण झाली पाहिजे,
नाहीतरी आवळ्याभोपळ्याची मोट बांधायचीच आहे तर मग रास्व संघाला पण घ्या ना बरोबर. १५.
आज आपल्या काळातील आंबेडकरांची गरज आहे, आपल्या काळातील गांधींची गरज आहे. आपल्या काळातील भगतसिंग आणि सावित्रीबाई फुलेंचीही गरज आहे.
हेडगेवार, गोळवलकर यांचीही गरज आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे म्हणजे तिन्ही सावरकर बंधूंचीही गरज आहे. असो. ककुने वैचारिक रीत्या भरकटल्याचा उत्कृष्ट नमुना पेश केला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by babu b

काय सांगताय काय? तुम्ही मोदींची भाषणे ऐकायला/ वाचायला लागलाय? पर्वा त्यांची स्तुती पण करून झाली. सांभाळा हो!

In reply to by babu b

गांधी, खादी आणि चरख्याच्या पलीकडे जग आहे हे आजून कित्येकांच्या लक्षात येत नाहीये. त्यांच्या कलाने घ्यायला हवं ना? -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पिस्तूल , मशिनगन , बाँब ! गांधी कभी मरते नही !! ... भाजप्याना लाक्षागृह सिंड्रोम झाला आहे. लाक्षागृह जाळल्यावरही दुर्योधन रोज सकाळी गुप्तहेराना पांडवांबाबत विचारणा करत होता. त्याला भिती वाटत होती , हे चुकुन परत आले तर ? तशीच गत भाजप्यांची झाली आहे. पूर्ण सत्ता मिळुनही सुख भोगता येईनासे झाले आहे आणि तीन्ही त्रिकाळ राहूल , सोनिया , इंदिरा , नेहरु आणि बापूजी यांची आठवण काढणे सुरु आहे .. हे परत आले तर ... ? सारखे सारखे बापू , चरखा , खादी म्हणूनच आठवतात ह्याना !

In reply to by babu b

बाबुराव, हा तुमचा गोड गैरसमज आहे. मोदींना गांधीजी आठवतात कारण काँग्रेसमुक्त भारताची कल्पना गांधीजींनीच प्रथम मांडली होती. आ.न., -गा.पै.

In reply to by babu b

भाजप्याना लाक्षागृह सिंड्रोम झाला आहे.
जसा काँग्रेसला नेताजींना संपवूनही होतच राहायचा? ===========================================
पूर्ण सत्ता मिळुनही सुख भोगता येईनासे झाले आहे
हा दोष सत्ता नावाच्या गोष्टीचा आहे, भाजपचा नाही. पण काँग्यांना तर सत्ताविवस्त्रता पण सुखानं भोगता येईनाय ना?

In reply to by विशुमित

सध्याला नेहरू नेताजींच्या पाहुण्यांवर गुप्तपणे पाळत ठेऊन असायचा इतकं सिद्ध झालंय. रशियात स्टॅलिननंतर नेताजींचा खून घडवून आणला असे काही सूत्रे सांगत आहेत. ================== फायली आजवर नेताजींच्या खून्यांच्याच हातात होत्या म्हणून त्यांच्यात थेट काही सापडणार नाही. सगळं पुरावे पुन्हा मिळवावे लागणार.

In reply to by arunjoshi123

पुरावे कुठे आहेत ? फायलीत ! फायली कुठे आहेत ? नेहरुनी नष्ट केल्या ! ..... गवत कुठे आहे ? गायीने खाल्ले ! गाय कुठे आहे ? पळून गेली ! बाळूचा कागद कोराच अन उगाच ढिंढोरा पिटायचा ... गवत खाणार्या गायीचे चित्र काढले म्हणून.

In reply to by babu b

पोर्तुगीज आणि इंग्रज पळून गेले तरी काही काही घार्‍या डोळ्याचे लोक आहेतच ना, तस्संच काही काही गवत काही काही गाई शिल्लक आहेत. एम एफ हुसेनची चित्रं बघायच्या मौजेत बाळूची चित्रं बघायला सवडच नाही आणि मनायचं बाळूच नाही! अरे व्वा!!

In reply to by babu b

सारखे सारखे बापू , चरखा , खादी म्हणूनच आठवतात ह्याना ! ते सर्व नाममात्र आहे. पुरोगामी निधर्मांध लोकांचा कात्रज करण्यासाठी. कात्रज काय आहे ते श्री शिवाजी महाराजांच्या इतिहासात पहा नाही तर जाल आलमगीरनाम्यात वाचायला.

In reply to by सुबोध खरे

पुरोगामी निधर्मांध लोकांचा कात्रज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडत्या मुख्यमंत्रांच्या सौना घेऊन जावे लागेल. - बिचाऱ्या मिसेस फडणवीस क्रिसमस निमित्त काही गरीब मुलांना मदत करायचे आवाहन करायला गेल्या आणि ट्रोल्स ने त्यांना कात्रज फिरवून आणायचा प्रयत्न केला.

In reply to by विशुमित

बाहेरून काळा पैसा आणणार असे सांगून इथल्याच काळ्या पैशाला ऐन नोटाबंदीत वॉलंटरी डिस्क्लोजरात घालून सफेद केले. इतर पक्षाच्या भ्रष्ट नेत्याना तुरुंगात डांबू असे ओरडून अखेर त्याना आपल्याच पक्षात घेतले. ह्या अशा कात्रजांसमोर तो जुना कात्रज फिक्का वाटू लागलाय .

In reply to by सुबोध खरे

कात्रज काय आहे ते श्री शिवाजी महाराजांच्या इतिहासात पहा>>> ==>> महाराजांचा इतिहास अजून संशोधीत करून त्यांची नवी जन्म तारीख शोधून काढली आहे भाजप च्या आमदाराने. आता ४थी का ५वी शिवजयंती ??

In reply to by विशुमित

रामदास स्वामी व दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते हा जावईशोध खांग्रेसींनी/राष्ट्रव्याधींनी लावला होता किंवा मुस्लिम मुस्लिमांना मारूच शकत नाहीत हे दिव्य दृष्टीने काकांना दिसले होते. हा पण त्यातलाच प्रकार दिसतो.

In reply to by श्रीगुरुजी

काकांची काय परवानगी मागताय? तुमचे आवडते सरकार आहे, त्यांनी संशोधन केले आहे. बदला म्हणावं अजून एक तारीख.

In reply to by विशुमित

काकांची परवानगी घेतली नाही तर काका आपल्या नेहमीच्या सवयीनुसार जातीयवादी काडी टाकून मजा बघतील.

In reply to by babu b

दादोजी पुतळा हटवल्यावर अवघ्या २ महिन्यात दादांनी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी रसद पण पुरवली होती झीडकरला. ती झिडकर ने निर्लज्ज पणे स्वीकारली हि होती. आता काय एवढे घाबरायचे ??

In reply to by श्रीगुरुजी

घाबरत नाही तर मग बदला कि शिवजयंतीची तारीख. काकांच्या उतारवयाची कशाला काळजी करता एवढी ? ते चांगले हट्टे कट्टे आहेत. ऑपेरेशन होऊन देखील शेतकरी दिंडीच्या समारोपाला हजेरी लावली होती. सक्रिय आहेत.

In reply to by विशुमित

बदलून किंवा न बदलून काहीच फरक पडणार नाही. हजेरी लावली म्हणजे ते काही दिंडीत चालले नव्हते. लोकांच्या मदतीने व्यासपीठावर चढून चिथावणीखोर भाषण ठोकले एवढाच त्यांचा सहभाग आणि सक्रीयता.

In reply to by सुबोध खरे

गांधीना नावे ठेवायची अन निवडणूक अन परदेशात गांधी नमो म्हणायचे. ताजमहालाला नावे ठेवायची , अन मग तिथे झाडायला जायचे. अन हे काय ? मोघलकुलोत्पन्न आलमगीराच्या नातवाच्या - बहाद्दूरशहाच्या थडग्यावर चक्क फुले उधळताहेत . .... ब् https://m.timesofindia.com/india/pm-modi-visits-mughal-ruler-bahadur-sh…

In reply to by babu b

सवयीप्रमाणे अंध हल्ले करत राहणे गरजेचेच आहे जणू! वरील तिन्ही उदहाराणांमधील मोदींची भूमिका सांगता का जरा? आणि वस्तुस्थितीला धरून काही असेल तर सांगा काही नाहीतर असले वांझोटे आरोप करणारे पाचरीला पन्नास आहेत बाजारात सध्या!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

प्रसाद राव कुठे नादाला लागता त्यांच्या गुजरातवर फार आशा लावून बसले होते. गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्य ही अशी अवस्था असल्याने फार जळफळाट होतोय. सोडून द्या.

In reply to by babu b

श्रियुत गजानन कागलकर आपण एखादा चांगला psychiatrist गाठुन उपचार करून घेणे हे आपल्या व आपल्या मांजरीच्या जंता साठि अतिउत्तम. तुम्हि मुंबईतच आहात तर डॉ. खरे सुद्धा तुमची ह्या कामात मदत करतिल. Get well soon. और सुनो मिंया चाउस, कंपाउंडर होते हुये MBBS लिखना जुर्म है. ना तो शक्ल से ना तो अक्ल से तुम MBBS लगते हो.

बाबूसाहेबांसारख्या आयडीचे तर आपण सगळ्यांनी आभारच मानले पाहिजेत.त्यांना मिपाचे दिग्विजयसिंग ही पदवी देण्यात यावी.ते मोदींची मदतच करत आहेत, २०१७ मध्ये जर मोदी परत निवडून आले तर त्या विजयात बाबूसाहेबांचा वाटा असणार आहे.