नुकतीच उत्सवातील ध्वनी प्रदूषणावरील याचिके संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
सर्व साधारण खटल्यात जैसे थे परिस्थिती ठेवावी असा प्रघात असावा. परंतु या खटल्यात जैसे थे परिस्थिती ठेवणे म्हणजे लोकांना निकाल लागू पर्यंत हाल भोगावयास लावणे होय हे न्यायालयाला ठाऊक नसावे असे दिसते. आत्ताच पुण्यामध्ये जणू काही सत्याचा विजय झाला आहे अशा थाटात डीजेंचा गोंधळ चालू आहे. नवी मुंबई मध्ये पोलिसांनी डीजेची गाडी जप्त केल्यावर तिथे मिरवणूक थांबवून आंदोलन चालू केले आहे.
मागील काही दिवसात तारतम्याने निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे तारतम्य कुठे नाहीसे झाले कळत नाही. या विषया संधर्भात मिपाकरांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल.
वाचने
26197
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणपती बुडवायची पद्धत कां सुरु
गणपती बुडवायची पद्धत कां सुरु
तुम्ही
In reply to गणपती बुडवायची पद्धत कां सुरु by अतूल २०१५
काय ठरलं मग?
मुळात कुठलीही गोष्ट अति होऊन
सद्य परिस्थितीत
In reply to मुळात कुठलीही गोष्ट अति होऊन by रामचंद्र
सर टोबी
+१
In reply to सर टोबी by सुबोध खरे
प्रतिसाद हुकलेला आहे
In reply to सर टोबी by सुबोध खरे
मूळ मुद्दा न्यायालयांच्या
ह्या माहिती बद्दल धन्यवाद....
In reply to मूळ मुद्दा न्यायालयांच्या by सुबोध खरे
विषय परत एकदा
अमुक एक न्यायाधीश
In reply to विषय परत एकदा by रामचंद्र
म्हणूनच म्हटलं, असा अनुभव
In reply to अमुक एक न्यायाधीश by सर टोबी