वाचने ३१३ (त्यात माझे एक असावे). पहिले चार प्रतिसाद कोणाचे? अप्पासाहेब, प्रकाश घाटपांडे, लिखाळ आणि विनायक प्रभू. पाचवा माझा. यापैकी पहिल्या चारांनी कधी कविता केल्याचे दिसत नाही. मीही केलेली नाही.
काय म्हणायचे विसूनाना? तुमच्या या संदेशाला इथल्या त्या कॅटगरीतील कविजनांनी 'तिथे' मारले की काय? तसे झाले असेल तर संदेश योग्य त्या व्यक्तींना पोचला आणि म्हणून तो योग्य आहे असे आपण म्हणूया का?
पटले. आता तुम्हाला दंडवत.
तरीच तुमचे लेखन वाचताना अनेकदा दुर्बोध, दुर्बोध असे मन म्हणायचे आणि मध्येच म्हणायचे की अरे हे दुर्बोध नाहीये, हे तर सुबोध. हे खरे नवकाव्य!!! आत्ता कळले देवा. ;)
घाटपांडे साहेबांनी ही अडगळीत पडलेली कविता शोधून काढून आज दीड वर्षाने पुन्हा वर आणलेली दिसते.
जसे हर कुत्ते के दिन होते है तसे हर कवितेकेभी दिन होते है असे वाटते. ;)
चला, तेवढेच प्रतिसाद गाठीला. :):)
तुम्ही या कवितेला "विनोदी शिघ्रकाव्य" जरी म्हणलं असलं तरी मला ते विनोदी नाही वाटलं... तर एखाद्या अनुभवी व्यक्तीने नवशिक्यांना केलेले मार्गदर्शन वाटले
कविता आवडलीच
झिजत चाललेत कंगोरे
तीच तीच कविता करून ......... हे अगदी पटलं
लै झ्याक..
आमी बी कविता करावी काय?
हा हा हा ..
सास्टांग
हाहाहाहा
श्रामो
हाहाहाहा
अरेच्या
हाण तिच्या मारी...
वर्गीकरण
जपून वापर जरा शब्द