लिफ्ट आणी पोटा बरोबर बरीच माहिती दिलीत !!
आवडेच !!!
पूलेशु...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
"पण आमच्या प्रशिक्षकाने तर अजिबात खाण्यावर कंट्रोल ठेवायचा नाही असे सांगीतले आहे." दादांनी थोडं कुरकुरीच्या स्वरात सांगीतलं. माझा निषेध करावा असं त्यांच्या मनात खदखदत होतं. त्यांना शक्य झालं असतं तर त्यांनी लगेच तो नोंदवला ही असता.
"खाण्यावर" च्या ऐवजी मी "शब्दावर"असे वाचले तरी फरक पडला नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
बिलकूल नाही. उलट ते तर म्हटले की सकाळी २-३ प्लेट पोहे खा, दुपारचं जेवण व्यवस्थित घ्या; ५-५.३० ला भरपेट खा आणि रात्रीचं जेवण मात्र थोडं कमी म्हणजे ४ पोळ्या खात असाल तर तीनच खा असे म्हटले आहे." हे सांगतांना त्यांचा चेहरा उजळला होता आणि डोळ्यांमध्ये एक चमक आली होती. बहुधा डाएटींगच्या महाकर्मकठीण अशा लफड्यातून आपण बचावलो याचा त्यांना आनंद झाला असावा.
असे त्याना नक्की सांगितले होते का? वजन कमी करताना जितकी व्यायामाची गरज आहे त्यापेक्षा ज्यादा आहारावर नियंत्रण गरजेचे आहे.चहा,कॉफी दिवसातुन एक दोन वेळ ठिक आहे किंवा टाळता आले तर बरेच.बाहेरचे जंकफुड खाणे बंद केले पाहिजे.भरपेट जेवण्यापेक्षा मोड आलेले कडधान्ये खाणे ,हिरव्या पालेभाज्या,फळे खाणे उत्तम.वरील आहार जर ते घेत असतील तर पोट कमी होणे कठिण आहे.
आजकाल मी मिपावरच्या पाककृती खुप कमी बघतो. पाकृ दिसली की खाण्यावर नियंत्रण राहत नाही.तशी घरी बनवुन खाण्याची खुप इच्छा होते.
वेताळ
भरपेट जेवण्यापेक्षा मोड आलेले कडधान्ये खाणे ,हिरव्या पालेभाज्या,फळे खाणे उत्तम.वरील आहार जर ते घेत असतील तर पोट कमी होणे कठिण आहे.
अगदीच संपूर्ण सहमत नाही. कडधान्यं, पालेभाज्या, फळं, फळभाज्या खाव्यात, पण भरपूर खावं आणि पोट 'भरायला' ताक प्यावं. मला आमच्या जिममधल्या अर्ध्या डॉक्टरने (डाएटीशन) नारळाचं पाणी पिण्याची अनुमती दिली आहे. पण या पाण्याचं पुढे खोबरं होतं, त्यातूनच तेल मिळतं आणि तेल अर्थातच वजन वाढवतं, आणि हे त्या डाएटीशनला मान्य नव्हतं.
आजकाल मी मिपावरच्या पाककृती खुप कमी बघतो. पाकृ दिसली की खाण्यावर नियंत्रण राहत नाही.तशी घरी बनवुन खाण्याची खुप इच्छा होते.
१००% सहमत!
अर्थातच हा किस्सा आवडला ... असे अनेक लोक आजूबाजूला पाहिल्यामुळेही असेल, पण मज्जा आली वाचताना.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
एक आठवड्याचा कोर्स आहे. त्यात म्हने फक्त मोड आलेले कडधान्ये लिंबु पिळुन खायला देतात. असे मी एकले आहे.तसा प्रयोग मी सध्या करित आहे. एकवेळ जेवणा एवजी मोड,गाजर,काकडी व कोबी (कच्चा) खाणे.चहा ,कॉफी टाळणे. मला भातात दुध व दुधाची साय खायची खुप सवय आहे. तेहि आता बंद केले आहे.आणि हो ताका एवजी मी मठ्ठा पितो.जरा वेगळी चव लागते.ताका एवजी मठ्ठा चालतो काय?
अदिती नवीन काही माहिती असेल तर मला दे.
वेताळ
प्रतिक्रिया
सहमत
लेख आवडला
हम्म !!
सुंदर लेख
सहमत
भरपेट
एसएसवाय म्हणुन एक कसलातरी योगासनाचा
जेवायला बोलवुन