क्रिकेट रेकॉर्ड - माझी ही एक जिलबी - भाग १ ...
लेखनप्रकार
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत जे जे दारूण पराभव झाले त्यात एक निकष असा धरला की १ डाव व दोनशे धावा अशा किंवा यापेक्षा जास्त दारूण पराभव स्वीकारण्याचे पातक कोणी किती केले आहे ? तर खालील प्रमाणे माहिती मिळते...
ऑस्ट्रेलिया - ५ वेळा
भारत - ७ वेळा
विण्डीज ५ वेळा
इंग्लन्ड ४ वेळा
बांगला देश ७ वेळा
द आफिका २ वेळा
पाकिस्तान १ वेळा
न्युझीलण्ड ३ वेळा
झिम्बाब्वे ६ वेळा
श्रीलंका ३ वेळा
यात भारताचा जास्तीत जास्त वेळा असा पराभव कोणी करावा ?
परम्परागत शत्रू पाकिस्तानने की एके कालच्या बलाढ्य विन्डीजने
की सदा सामर्थ्यवादी ऑसीसने .... ?
उत्तर आहे ७ पैकी चार वेळा इंग्लंडने .
नेव्हील कार्डस म्हणत असत स्कोर बोर्ड हा गाढव असतो. त्याकडे कानाडोळा करून काही निष्कर्श.
१. पाकिस्तान मधे खरोखरच किलर इंस्टिन्क्ट आहे.
२. द आफिका बरेच वर्ष वाळीत टाकलेले असल्याने त्यांच्या फक्त २ आकड्यामुळे त्यांची वाहवा करायचे कारण नाही.
३. ऑसीसचे पराभव ५ पैकी ३ इंग्लंडने केले आहेत ते १९३८ पूर्वी.
४. श्रीलंकेचे ३ पराभव आहेत सबब ते किलर म्हणून कौतिकास पात्र ठरावेत.
५. बांगला देश व झिम्बाब्वे कमी क्रिकेट खेळूनही अधिक प्रमाणात दारूण पराभव स्वीकारलेले आहेत.
वाचने
1552
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
ताजा कलम ..
घडविते कोण?
In reply to घडविते कोण? by गामा पैलवान
जबर्दस्त जेते ....
In reply to जबर्दस्त जेते .... by चौकटराजा
धन्यवाद! :-)