टागोरांचे नोबल आणि
बिस्मिल्लांची चंदेरी सनई
साहित्य, सुर नी अनुभुतीची
सुरेख सुंदर उबदार दुलई
ही दोन्ही प्रतिकं चोरली गेली!
दोन दिवसांतच विसरतात सगळे
वर्षानुवर्षांची मेहनत, श्रम, अन्
झिजवलेले कैक उन्हाळ-पावसाळे
चोराकडून ही चिन्हं विकत घेणारे,
असणारच पूज्य संस्कृती त्यांना
पण त्या चिजांमधून निर्मितीचा आत्मा
गवसणारच नाही कधी त्यांना
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1655
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है!
फारच छान आणि समयोचित.
हेच.
In reply to फारच छान आणि समयोचित. by एस
चोर लोक लक्ष्मीची भक्ती करतात
बरेच दिवसांनी सुंदर कविता
अत्यंत सुंदर !
व्वाह!
कविता आवडली
क्या बात!
व्वा!