देशाच्या सुरक्षेसंबंधी संवेदनशील माहिती प्रसारणादरम्यान उघड केल्याबद्दल NDTV ह्या वृत्तवाहिनीला 9 नोव्हेंबर 2016 ह्या दिवशी प्रसारण बंद ठेवण्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे.
सामान्यपणे जनमानसात व मीडियात दोन स्पष्ट मतप्रवाह दिसत आहेत. एक मतप्रवाह म्हणजे ही बंदी योग्यच आहे असे म्हणणारे व दुसरा की ही मीडियाची मुस्कटदाबी आहे असे म्हणणारे.
काल अभिनव पद्धतीने रविशकुमार यांनी प्राईम टाईम शो सादर करून आपले मत मांडले. त्यांची चिडचिड त्यांच्याजागी योग्यच म्हणावी लागेल. त्यांच्या सादरीकरणात एक वाक्य ऐकले कि अशाच प्रकारचे (हल्ल्यासंबंधी वार्तांकन) सर्वच वृत्तवाहिन्यांनी केले पण कारवाईची नोटीस फक्त ndtv ला बजावण्यात आली आहे (व ही स्पष्टपणे अपारदर्शक, पूर्वग्रहदूषित कारवाई आहे असा त्यांचा गर्भित अर्थ दिसत होता.)
असे खरंच आहे काय किंवा सत्य काय आहे हे सगळ्या वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणाकडे बघून ठरवावे लागेल. किंवा सरकारी यंत्रणेने तसे तपासले असेल असे गृहीत धरावे लागेल.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य व देशाची सुरक्षा या दोन्ही संबंधात या घटनेबद्दल चर्चा होणे आवश्यक आहे त्यासाठी काथ्याकुटाचा प्रस्ताव.
ही बंदी योग्य आहे की अयोग्य?
वाचने
20192
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही कायदेतज्ञांच्या मते, हा
निर्णयात घटनेची पायमल्ली
In reply to काही कायदेतज्ञांच्या मते, हा by पुंबा
मुलभूत अधिकारांची पायमल्ली
In reply to निर्णयात घटनेची पायमल्ली by संदीप डांगे
न्यायालय आणि न्याय
In reply to मुलभूत अधिकारांची पायमल्ली by पुंबा
मूलभूत हक्कांची पायमल्ली होत नाहीये.
In reply to काही कायदेतज्ञांच्या मते, हा by पुंबा
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
In reply to मूलभूत हक्कांची पायमल्ली होत नाहीये. by बोका-ए-आझम
असे होणे अवघड आहे
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्य by पुंबा
त्यामुळे ह्या चॅनेलशी भाजपने राजकिय आणि न्यायालयीन लढाई करायला हवी.तशी झी टीव्ही या बीजेपेच्या मुख चॅनल च्या (मुखपत्रच्या चालीत ) मालकांनी सुभाष चंद्रा यांनी ऑलरेडी लढाईचे दंड थोपटलेच आहेत. पण अस बीजेपीला ओपनली एनडीटीव्ही आमचा राजकीय शत्रु आहे असा पवित्रा घेणे प्रॅक्टीकली अवघड आहे. उद्या कॉग्रेस सरकार आल्यावर झी टीव्ही वरही बंदीची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे आता हा सर्वस्वी नविन हतकंडा राजकरणी मंडळी अवलंबतायत असे दिसतेय म्हणजे नॉन इमर्जन्सी कालावधीततसं नव्हे. एनडीटीव्ही
In reply to असे होणे अवघड आहे by मारवा
२४७ बात्म्या सुरु असतात तेच
एक माझा प्रश्न...
मागे एकदा बुरखा दत्त मुळे एक
बंदीस स्थगिती.
बंदीस स्थगिती ?????
In reply to बंदीस स्थगिती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो ती बंदी उठवली व ५०० व
In reply to बंदीस स्थगिती ????? by पगला गजोधर
डोअरनॉब गोस्वामी