सर्व औरंगाबादकर मंडळींना नमस्कार!
माझ्या मनात असा विचार आला की यत्कदाचित भविष्यात औरंगाबादकरांचा मिपाकट्टा करायचा ठरला तर तो यशस्वी व्हावा यासाठी एक कायअप्पा समुह बनवला तर चालेल का?
मिपाची परंपरा काय! वगैरे बाबी मला माहित नाही त्यामुळे आपले मत काय ते सांगा. कायअप्पा समुहासाठी सहमत असाल तर येथे टीचकी मारा
वाचने
3094
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
वैभव, टिचकीची लिंक गंडली राव.
अता प्रयत्न करुन पहा बरं!
कोणत्याही मिपाकट्ट्याचा धागा
ठीक आहे सर
In reply to कोणत्याही मिपाकट्ट्याचा धागा by डॉ सुहास म्हात्रे
ओ एक्काकाका, ते विक्रम
In reply to कोणत्याही मिपाकट्ट्याचा धागा by डॉ सुहास म्हात्रे
मग तर माझा मुद्दा अजूनच जास्त
In reply to ओ एक्काकाका, ते विक्रम by अभ्या..
पन मी औरंगाबादला जाणार नाही.
In reply to मग तर माझा मुद्दा अजूनच जास्त by डॉ सुहास म्हात्रे
दोन्ही सन्माननीय
In reply to पन मी औरंगाबादला जाणार नाही. by अभ्या..