दुसरीकडे ऐश्वर्या राय, अक्षय कुमार यांना पद्मविभूषण देण्यात आले.
मला वाटते या दोघांना पद्मश्री दिली आहे...
... तसाही काय फरक पडतो म्हणा...
..
तुमचं चालूद्या
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
स्त्रियांमधे शबाना आझमी, मेधा पाटकर, अरुंधती रॉय, मायावती, जयललिता, जया बच्चन तर पुरुषांमधे लालूप्रसाद, शिवराज पाटील, अमरसिंग, मुलायमसिंग, भैरोसिंग शेखावत, अडवाणी वगैरे मंडळींना भारतरत्न देऊन टाकावे.
बाकी नांवेही बरीच आहेत, पण सहज जी आठवली ती लिहिली आहेत.
सहमत. आणि याबाबतीत मी असे म्हणेन आमच्या भीमण्णाना 'भारतरत्न' काय १० वर्षापूर्वी देता आले नसते? का १० वर्षापूर्वी त्यांचे भरीव कार्य पोकळ होते. आता त्याना त्यांची गात्रं थकल्यावर भारतरत्न दिले ते.
आणि ऐश्वर्याचे असे काय भरीव कार्य आहे पद्मश्री देण्याइतके? अर्थात भरीव काय आहे ते सर्वाना ठाऊक आहेच.
पुण्याचे पेशवे
Since 1984
सकाळी सकाळी धक्का बसला.
पं. हृदयनाथ मंगेशकरांना पण इतक्या उशीरा याच वर्षी आणि अक्षय कुमारला पण याच वर्षी !
ऐश्वर्या मिस वर्ल्ड तरी होती. भारताचं नाव थोडं तरी मोठं केलं ... अक्षय कुमार !!
यावर कणेकरांची प्रतिक्रिया विचारायला पाहिजे.
अक्षय म्हणजे राजेश खन्नाचा जावई ना...
म्हणुन असेल कदाचित..
जरी ऐश्वर्या मिस वर्ल्ड जिंकली असेल तरी त्याचं एवढं अवडंबर कशाला?
तिच्या पेक्षा साधना ताई आमटे.. ज्यांच्या संपुर्ण सहयोगामुळेच "बाबा आमटे" घडु शकले.
तसेच प्रकाश आमटे, आणि अण्णा हजारे.............
या खुदा ! हमारे अफजल गुरुको एक खिताब भी नही दिया ! करमजलो , बुरा हो, किडे पडे तुम लोगोंको...
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
प्रतिक्रिया
तात्यालबा
सहमत की
पद्मश्री... पद्मभूषण... पद्मविभूषण... भारतरत्न
भारतरत्न
ह्या पुरस्कारातुन काय मिळते?
सहमत. आणि
अक्षय कुमारला पद्मश्नी !!
अक्षय
अन्याय अन्याय
लंबी