मोदी सरकारच्या नवीन योजना
मेक-अप इंडिया-
या योजनेअंतर्गत स्त्रियांना मेक-अप चे साहित्य कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाईल. तसेच हे साहित्य वापरून सेल्फ़ी काढून 57855 या नं. वर पाठवून द्यावी, निवडक 100 स्त्रियांना 5kg तुरडाळ मोफत दिली जाईल.
वेक अप इंडिया-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेक अप इंडिया नावाचे ऍप इनस्टॉल करावे लागेल. सकाळी 4 वाजता हे ऍप आपणास आपण सेट केलेली रिंगटोन वाजवून उठवेल. अर्थात डिफ़ॉल्ट रिंगटोन "नमो नमः" ही असेल. शिवाय आपल्या वाढदिवसाच्या वगैरे दिवशी मोदींच्या आवाजातील शुभेच्छा सन्देश देईल.
एक कप इंडिया-
प्रत्येक तालुक्याच्या गावी चहाचे दूकान उघडण्यात येणार असून तेथे रोज सकाळी 4-5 या वेळेत प्रत्येकास एक कप चहा मोफत देणेत येईल.
स्वस्त भारत-
मोदी सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना. या योजनेअन्तर्गत देशातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये ₹1 इतक्या कमी किमतित गहु, तांदूळ इ. सोबत तुरडाळ, उड़ीदडाळ इ. सारखी कडधान्ये आणि डाळी पहावयास मिळतील.
फस्त भारत-
सर्व भ्रष्टाचारी, गुंड, भेसळखोर लोकांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाईल.
टेक अप इंडिया-
या योजनेत उद्योजकाना शेतकऱ्यांच्या जमीनी कमी भावात उपलब्ध करून दिल्या जातील.
फेक अप इंडिया-
खरंतर ही योजना मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच सुरु झाली होती. मुळची ही कांग्रेस ची योजना. मात्र या योजनेस गती मोदी सरकारनेच दिली.
या सर्व योजनांचा लाभ घेणेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत-
1. आधार कार्ड
2. मतदान ओळखपत्र
3. ड्राइविंग लैसेंस
4. शाळा सोडल्याचा दाखला
5. राशन कार्ड
6. रहीवासी दाखला
7. 7/12 उतारा
8. शाळा/ कॉलेज/ कंपनी/ संस्थेचे ओळखपत्र
इ.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लोकांचा भाजप पेक्षा मोदींना
मोदीविरोधक
इतर मोदीविरोधक जाऊ देत,
गुरुजी,
जेव्हा तुम्ही सार्वजनिक
केजरीवाल यांना शिवी म्हटलेले
आता इथे केजरीवाल कोठून आले?
हे हे. असं असतंय ते. आणि लोक
त्या प्रश्नाला उत्तर द्यायची
इथे मोदी वा केजरीवाल हा
तजो, प्रतिसाद अप्रतिम.
कारणमीमांसा/कार्यकारण भाव लक्षात घेतला तर....
काही आयडी (वरीलपैकीच असतील
सोदाहरण
इथे आयडी लिहून व्यक्तिगत
मला इथे कोणाचे नाव घ्यायचे
धन्यवाद!
↓
उगाच दुसर्या गंभीर धाग्यांवर
↓
फाट्यावर :)
↓
अहो त्यांच्या id चे वय जरी 4
गावसेना प्रमुख दादा,
या मोदीभक्तांना काय झालय काय?
आत्ताच ही अवस्था !? अजून
जनसंख्या नियंत्रण योजना -
खिक्क
'सेल्फी'साठी कंडोमची गरजच काय
च्यामारी
६० वर्षात जमले नाही पण २
साठ वर्षात काय जमले नाही
लोकहो, हा टाइमपासचा धागा आहे.
तडीपार पुनर्वसन योजना -
महत्त्वाकांक्षी स्टॉक मार्केट
शशी थरूर यांचे बजेटवर भाष्य