डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर
In reply to राहुल गांधी by कपिलमुनी
Rahul Gandhi added his voice to the debate saying that while 'anti-India sentiment is unacceptable, debate is part of a democracy. He said: "While Anti-India sentiment is unquestionably unacceptable, the right to dissent & debate is an essential ingredient of democracy.पप्पू अजून बरेच काही बोलला. त्याची खालील वाक्ये पहा. A youngster expressed himself and the government says he is an anti-national. The most anti-national people are the people who are suppressing the voice of this institution," Gandhi told students. म्हणजे पप्पूच्या मतानुसार "तो कन्हैय्या कुमार किंवा तो खलिद नावाचा विद्यार्थी आपले विचार प्रकट करीत होता व सरकारने त्याबद्दल त्याला देशद्रोही ठरविले आहे. खरे देशद्रोही ते आहेत जे या संस्थेतील विद्यार्थ्यांचा आवाज दडपून टाकत आहेत." याचा सरळ अर्थ असा होतो की ते घोषणा देणारे विद्यार्थी देशद्रोही नसून त्यांना अटक करणारे देशद्रोही आहेत. "They do not understand that by crushing you they are making you stronger," he added. ABVP workers showed black flags and raised slogans against Gandhi when he visited the campus. म्हणजे पप्पूच्या मतानुसार त्यांना दडपून टाकणे हे त्यांना अधिक बळकट करणारे आहेत. काही दिवसांपूर्वी हैद्राबाद विद्यापीठात रोहीत वेमुला व त्याच्या काही मित्रांनी अशी घोषणाबाजी केली होती की "तुम्ही जितके याकूब मेमन माराल, प्रत्येक घरातून याकूब मेमन पैदा होतील." रोहीत वेमुलाची ही वाक्ये आणि पप्पूची वरील वाक्ये एकसारखीचा आहेत. http://timesofindia.indiatimes.com/india/Rahul-Gandhi-visits-JNU-says-those-suppressing-institutions-voice-are-anti-national/articleshow/50976332.cms पप्पूची अजून काही मुक्ताफळे - When we fought the British, we fought them for our land and we fought them for our voice I came here to tell you, there are more than billion people in country who believe what you believe in & standing right behind you. The most important thing we have is the voice of our people." हा तर उघडउघड देशद्रोही विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे. http://www.dnaindia.com/india/report-afzal-guru-row-rahul-gandhi-set-to-visit-jnu-campus-2177409
In reply to Rahul Gandhi added his voice by श्रीगुरुजी
In reply to मुद्दे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to प्रत्येक राजनेता आपल्या by विवेकपटाईत
In reply to सहमत, by भंकस बाबा
In reply to अवांतर: एका बाजूला एफ्टीआयाय by अनुप ढेरे
In reply to अमाप भ्रष्टाचार by इरसाल
In reply to ते कॉम्ग्रेसच्या by मृत्युन्जय
In reply to काही मुद्दे by लिओ
In reply to ... by मोगा
In reply to आज वाघोबा नाही म्हणुन, by भंकस बाबा
In reply to ... by मोगा
स्वतःच्या स्वर्थासाठी कधी कुणाचे पोट फाडणे@मोगा, हा उल्लेख नेमका कुणाबद्दल आहे ? शिवाजी महाराजांबद्दल नसावा अशी अपेक्षा करतो पण त्यांचेच आपल्या रिकाम्या जागेत असेल तर शिवाजी महाराज स्वार्थी कसे होते हे दहा वाक्ये लिहून संदर्भासहीत स्पष्ट करु शकाल ? आपण शिवाजी महाराजांची रयतेप्रती निष्ठा व्यवस्थीत अभ्यासली आहे का ? आपल्या प्रत्येक कृतीतून रयतेप्रति निष्ठा ठेवणार्या एका राष्ट्रपुरुषास आपण स्वार्थी नमेके कोणत्या आधारावर ठरवू इच्छिता ?
In reply to ह्याबद्दल काय? by तर्राट जोकर
In reply to गणराज्य दिन by गामा पैलवान
In reply to Mr. Sharma, who was quite by तर्राट जोकर
In reply to Mr. Sharma, who was quite by तर्राट जोकर
In reply to . by चेक आणि मेट
In reply to अडचणीच्या प्रश्नाला बगल by तर्राट जोकर
In reply to अडचणीच्या प्रश्नाला बगल by तर्राट जोकर
अडचणीच्या प्रश्नाला बगल देणारा प्रतिसादमलाही असचं काही म्हणायचंय! हिंदूराष्ट्र वगैरे कूचकामी मुद्दे आहेत,त्यांची मजल संविधानाच्या/संसदेच्या वर जाणार नाही. पण संसदेवर हल्ला करणार्यांवर प्रेम करणारे आणि देशविरोधी घोषणा देणारे यांच्याबद्दल तुम्ही मत मांडले नाही याचे आश्चर्य वाटले.
In reply to गणराज्य दिन by गामा पैलवान
In reply to गणराज्य दिन by गामा पैलवान
In reply to गणराज्य दिन by गामा पैलवान
In reply to ... by मोगा
हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे.हे प्रचंड खटकलं हनुमंतप्पा आणी कसाबला एकाच पारड्यात तोलनं . काय चाल्लय काय ? एक व्यक्ती जी की भारतीय सैन्यात जायची अवघड परीक्षा पास करून , त्याहीपेक्षा अवघड ट्रेनिंग घेऊन तुमच्या माझ्यासारख्या लोकांची रक्षा करण्यासाठी इतक्या प्रतिकूल परिस्थितीत तैनातीत होते ती व्यक्ती . अन् ज्या व्यक्तीने दुसऱ्या देशात जाऊन शेकडो निरपराध लोकांना काहीही कारण नसताना मारून टाकलं ज्याची ती व्यक्ती दुसरीकडे . अहो काय तुलना तरी होऊ शकते काय ? एका व्यक्तीचे निधन झाले. त्या व्यक्तीला मेल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात अन् एका व्यक्तीला शिस्तबद्ध रीतीने खटला चालवून फाशी दिली जाते , त्या व्यक्तीचा मृतदेह पण त्या देशाची सरकार घेत नाही . अशा दोन व्यक्तींची तुलना कशी काय करू शकता तुम्ही ? खरंच आता सांगणार तरी काय ? मोगासाहेब, तुम्हाला नेमकं अपेक्षित तरी काय आहे? भारतातच रहात असता का आपण ? जाऊद्या सभ्यतेच्या पडद्याआडून यापेक्षा जास्त नाही लिहीता येणार मला ! भारतात असे पण लोक आपले विचार पण मांडू शकतात यातच भारत किती सहिष्णु आहे ते दिसून येतेय.
In reply to हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि by उगा काहितरीच
In reply to ... by मोगा
In reply to ... by मोगा
हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे.
या एका वाक्यातच विचारसरणीची प्रत कळून येते !
"पहिल्या शूर वीराने तुमच्या-आमच्या संरक्षणाचे काम करताना आपले बलिदान दिले आणि इतर दोन्हीं भेकडांच्या कारवायांत कर्मधर्मसंयोगाने तेथे हजर असतो तर तुम्ही-आम्ही कोणीही बळी पडू शकलो असतो"... इतकेही भान (सु?)शिक्षित म्हणवणार्याने ठेवले नाही तर अवस्था शोचनिय आहे आणि शुभेच्छांची नक्कीच गरज आहे ! :(In reply to ... by मोगा
In reply to किती ते गैरसमज ! by मोगा
In reply to ... by मोगा
In reply to मोगा , तुम्ही एक नंबरचे, by भंकस बाबा
In reply to यापुढे तारतम्य बाळगणार नाही by होबासराव
In reply to ... by मोगा
In reply to ... by मोगा
In reply to ... by मोगा
आम्ही भारत पाक युद्ध / देशद्रोह वगैरे काय मानत नै ....जनतेला त्रास कशापै ?...आमची सर्वानाच सहानुभूती आहे.@ मोगा, राजकारण कदाचित विरोधीपक्षावर टिकाही करावी, तुम्हाला मोदी किंवा भाजपा आवडत नसेल तर तुम्ही त्यांच्यावर टिका करण्यास स्वतंत्र आहात. जनतेला होणार्या त्रासाची आपल्याला खरेच चिंता असेल तर आपण जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ इच्छित देश या संकल्पनेच्या विरोधी असणार नाही. वसुधैव कुटूंबम सर्वांनाच हवे आहे, समानतेच्या तत्वावर सगळे विश्व एकत्र येण्यास तयार असेल, भारतीयांच्या लेजिटीमेट हितांची न्याय्य काळजी घेतली जाणार याची व्यवस्थित खात्री झाल्यास भारतीय नक्कीच एक पाऊल इतरांच्या पुढे टाकतील पण जो पर्यंत तशी खात्रि नाही तो पर्यंत भारतीयांच्या हिताची काळजी घेण्यास देश हि संकल्पना महत्वाची राहते, भारतीयांच्या लेजिटीमेट न्याय्य हिताची काळजी घेण्याच्या मध्ये जे अडथळे असतील ते देश विरोधी असू शकतील, त्यामुळे जनतेला त्रास देशविरोधी गतीविधींमधून होतो. २६/११ ला आपण व्हिटी स्टेशन वर कसाबच्या समोर असता तर ? आपण आपल्या विचारांचे असे प्रदर्शन करू शकला असता काय ? किंवा २६/११ला तुमच्या कुटुंबातील एखादी प्रिय व्यक्ती कसाबच्या गोळीचा शिकार झाली असती तरीही तुम्हि हेच लिहिले असते का ? या प्रश्नांचे उत्तर इथे कुणालाही आजीबात देऊ नका उत्तरे देण्याच्या फंदात पडू नका हे प्रश्न स्वतःच्या मनाला शांतपणे विचारा तेवढे पुरेसे असेल. देशवासीयांना सुखाची झोप मिळावी म्हणून देशाच्या सिमेवर स्वतःचा प्राण लावणारा हनुमंतप्पा आणि बाकी भारतीय सैनिक आणि कसाब यांची आपण केलेली तुलना अत्यंत बेजबाबदारपणाची नाही का हे एकदा स्वतःच्या विचारांमधील द्वेषभावना बाजूला ठेऊन रिव्हिजीट करावे.
In reply to अत्यंत बेजबाबदारपणा by माहितगार
In reply to ... by मोगा
In reply to अतिशहाणे वि. अर्धवट by ओल्ड मोन्क
In reply to देशद्रोहाचा गुन्हा नसला तरीही .... by गामा पैलवान
In reply to मित्रपक्ष पीडीपीचे म्हणणे by नाना स्कॉच
पीडीपी ला एक न्याय अन जेएनयु च्या पोरांना एक न्याय जर सरकार लावणार असेल तर ह्या कुबेरी हलकट वृत्तीला जाब विचारायचा नैतिक अधिकार मी गमावून बसेल ही भीती वाटतेकलम 370 बद्दल आपले काय म्हणणे आहे? ते उठवण्याचा प्रयत्न याच सरकारने केला.पण तो होऊ दिला नाही.कोणी होऊ दिला नाही बरे??
In reply to . by चेक आणि मेट
In reply to बरोब्बर by कपिलमुनी
या विद्यार्थांना अटक झाली हे योग्य ! आणि शिक्षाही व्हायलाच हवी.याबद्दल धन्यवाद.
इतरांची ती शय्यासोबत आणि भाजपची कूटनिती ! फक्त भाजपाने नैतिकतेचे ढोंग बंद करावे .सहमत.
त्याबद्दल चकार शब्द न काढता इकडे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे दुटप्पी आहे.काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही. त्यासाठी काश्मिरच्या मुद्द्याचा अभ्यास हवा.तो पूर्ण विषय संवेदनशील आहे.नकाशामध्ये दाखवण्यापुरताच काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे.
In reply to . by चेक आणि मेट
In reply to काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा by तर्राट जोकर
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही >> ज्या घोषणा पीडीपी काश्मिरात करते त्याच काश्मिरी पोरांनी जेएनयुत येऊन केल्यात... सोच वोही, जगह नई. त्यासाठी काश्मिरच्या मुद्द्याचा अभ्यास हवा.तो पूर्ण विषय संवेदनशील आहे. >> दाखवा अभ्यास. चांगली संधी आहे. नकाशामध्ये दाखवण्यापुरताच काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे. >> नवीन माहिती बद्दल धन्यवाद.फाट्यावर बाकि देशविरोधी घोषणाबाजी याबद्दल अजूनही तुम्ही तुमचे मत मांडले नाही,यातच सगळे आले. सोच वही आयडी दुसरा
In reply to काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा by चेक आणि मेट
In reply to फाट्यावर by तर्राट जोकर
In reply to . by चेक आणि मेट
In reply to आमचे मत फार सरळ आहे हो. by तर्राट जोकर
आमचे मत फार सरळ आहे हो. देशविरोधी, घटनाविरोधी कार्यवाह्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी. कुठलाही भेदभाव असु नये.
धन्यवाद
In reply to . by चेक आणि मेट
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही
उत्तराची वाट बघतो. तुम्ही पलायन करणार नाही अशी आशा आहे.In reply to काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा by तर्राट जोकर
In reply to काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा by होबासराव
In reply to भारत सरकारचा दॄष्टिकोन योग्यच by तर्राट जोकर
In reply to साधा प्रश्न … by अनिरुद्ध.वैद्य
In reply to भारत सरकारचा दॄष्टिकोन योग्यच by तर्राट जोकर
In reply to स्वतंत्र काश्मीरची मागणी by मृत्युन्जय
In reply to स्वतंत्र काश्मीरची मागणी by मृत्युन्जय
In reply to स्वतंत्र काश्मीरची मागणी by मृत्युन्जय
In reply to एक अपरिहार्यता म्हणुन by तर्राट जोकर
In reply to अपरिहार्यता ती हीच की by मृत्युन्जय
In reply to अपरिहार्यता ती हीच की by मृत्युन्जय
In reply to कायद्याची चौकट पाळावी लागते by तर्राट जोकर
In reply to वकिलांच्या वेषातले भाजपचे by मृत्युन्जय
In reply to वकिलांच्या वेषातले भाजपचे by तर्राट जोकर
In reply to वकीलांनी हल्ला केला ही बातमी by मृत्युन्जय
In reply to अजूनही कळले नाही तुमचा आक्षेप by तर्राट जोकर
In reply to मृत्युंजयसाहेब, कुठे गेलात? by तर्राट जोकर
In reply to वकीलांनी हल्ला केला ही बातमी by मृत्युन्जय
In reply to श्रीगुरुजी मोड? तुम्ही सगळे by तर्राट जोकर
In reply to तुम्ही सग्ळे म्हणजे कोण? by मृत्युन्जय
In reply to ज्या पद्धतीने उत्तर आलं आहे by तर्राट जोकर
In reply to तुम्ही नसाल तर ते विधान by मृत्युन्जय
In reply to हो, काही शंका? by तर्राट जोकर
In reply to श्रीगुरुजी मोड? तुम्ही सगळे by तर्राट जोकर
श्रीगुरुजी मोड? तुम्ही सगळे एकाच साच्यातून काढलेले असता काय?आता हे काय नवीन? म्हणजे मला मूळव्याध झाली आहे, मला कावीळ झाली आहे असे आतापर्यंत इतरांना शोध लागले. पण माझ्या नावाचा एक मोड आहे हे आजच कळले.
In reply to काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा by तर्राट जोकर
In reply to . by चेक आणि मेट
In reply to एका भूतपुर्व पंतप्रधानांचे by तर्राट जोकर
In reply to त्यावरचे उत्तर, by भंकस बाबा
In reply to अगदी अगदी. म्हणूनच म्हटले by तर्राट जोकर
In reply to १००% सहमत by भंकस बाबा
In reply to लाख टक्के सहमत. by तर्राट जोकर
In reply to सौ टके कि बात कही हय by होबासराव
In reply to काश्मीरचे तीन भाग आहेत. जम्मू by सुबोध खरे
In reply to काश्मीरचे तीन भाग आहेत. जम्मू by सुबोध खरे
काश्मीर मध्ये "आपले"सरकार असणे का आवश्यक आहे हे मी विशद करतो आहे. आपले म्हणजे भारतीय "राष्ट्रवादी" पाकधार्जिणे नव्हे. मग ते कॉंग्रेस चे असो किंवा भाजप चे.कॉंग्रेस तेथील सरकारमध्ये असेल तर तुम्ही ठेवता तशी अपेक्षा दहशतवाद्यांवरील कारवाईच्या बाबतीत ठेवता येत नाही. यापूर्वी २००२-२००८ या काळात काँग्रेस+पीडीपी या युतीचे सरकार होते व नंतर २००८-२०१४ या काळात काँग्रेसच्या पाठिंब्याने नॅकॉचे सरकार होते. या काळात दहशतवाद्यावरील कारवाईबाबत काँग्रेसचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता. २००५-२००८ या ३ वर्षात काँग्रेसचे गुलाम नबी आझाद मुख्यमंत्री असूनदेखील दहशतवाद्यांविषयी फारशी कठोर कारवाई नव्हती. परंतु फेब्रुवारी २०१५ पासून भाजप+पीडीपी चे संयुक्त सरकार आहे. त्यात सभापतीपद व उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे. भाजपच्या सहभागामुळे पीडीपी पक्ष कसा नियंत्रणात राहिला याचे खालील लेखात वर्णन आले आहे. भाजपऐवजी कॉंग्रेस पक्ष सत्तेत असता तर पीडीपीवर कोणतेच नियंत्रण राहिले नसते व काँग्रेसने पीडीपीच्या कोणत्याच कृतींना विरोध केला नसता. भाजप व पीडीपीचे संयुक्त सरकार स्थापन झाल्यावर सर्वांना प्रचंड धक्का बसला. दोन पूर्णपणे विरोधी विचारसरणी असलेले पक्ष केवळ स्वार्थासाठी एकत्र आले अशी टीका होऊ लागली. पीडीपी हा काहीसा पाकिस्तानकडे झुकलेला, भारतविरोधी, दहशतवाद्यांविषयी सहानुभूती असलेला पक्ष तर भाजपची भूमिका याच्या बरोबर उलटी. परंतु जम्मू-काश्मिर राज्यातील सरकारमध्ये भाजप असणे हे पीडीपीवर म्हणजे पर्यायाने विभाजक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे भाजपच्या लक्षात आले होते. त्यामुळेच स्वतःच्या अटींवरच भाजप सरकारमध्ये सामील झाला. या लेखातील काही परिच्छेद - ________________________________________________________________ This time, Mufti started on the same lines and ordered the release of separatist leader Masarat Alam. Within a month, not only was the government forced to rearrest Alam, there was a stricter watch on separatists with the Public Safety Act invoked against more and more separatists and even minor protesters. _________________________________________________________________ The agenda of alliance said the partners would not rake up controversial issues — such as Article 370, and a separate state flag for Jammu and Kashmir. BJP leader Farooq Khan, in fact, challenged a J&K High Court decision that all constitutional authorities must respect and hoist the state flag. After the Mufti government issued a circular asking constitutional authorities to hoist the state flag on official cars and buildings, it had to retract within 24 hours. __________________________________________________________________ After the Muftis formed the PDP in 1999, Mehbooba was key to the rise that took the party to power within three years of its inception. She used a clever mix of mainstream and separatist politics, turning up among mourners for slain militants wearing a green abbaya, voicing her concern on human rights violations and seeking a resolution to the Kashmir issue through dialogue. The party advocated self-rule. Over the past nine months, Mehbooba was watching the results of 17 years of hard work slipping away. ____________________________________________________________________ जम्मू-काश्मिरमध्ये भाजप सत्तेत असणे का आवश्यक होते हे लेख वाचल्यावर लक्षात येइल. http://indianexpress.com/article/india/india-news-india/mehbooba-mufti-mufti-jk-bjp-pdp-bjp-pdp-mufti-mohammad-sayeed-to-bjp-or-not-to-bjp-the-ifs-and-buts/
In reply to डॉ. खरे, by श्रीगुरुजी
In reply to . by चेक आणि मेट
In reply to तुम्ही प्रत्येक माणूस आपल्या by नाना स्कॉच
In reply to . by चेक आणि मेट
In reply to काश्मिरमध्ये पाय पसरण्याचा by नाव आडनाव
In reply to तिकडे by इरसाल
In reply to .... by मोगा
In reply to देशप्रेमींचा कडक प्रत्युत्तर by कपिलमुनी
In reply to हेडली चा सारा जबाब जेव्हा by सुनिल जोग
In reply to जी by प्रदीप साळुंखे
In reply to कन्हैय्या कुमार (देशद्रोही) by तर्राट जोकर
अटकेचे कारण हे भाषण असेल तर भारतात अघोषित आणीबाणी लागु झाली आहे असे समजायचे का>तुम्हाला कोणी सांगितलं अटकेचं कारण हे भाषण आहे म्हणून? हा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आंदोलन करताना देशविरोधी घोषणाबाजी झाली,त्यामुळे नैतिक जबाबदारी अध्यक्षाचीच येते,एवढं कारण पुरेसं आहे ताब्यात घ्यायला.
In reply to अहो काय हे डांगे? by चेक आणि मेट
In reply to डांगे....?????? बरे आहात ना by तर्राट जोकर
In reply to डांगे....?????? बरे आहात ना by तर्राट जोकर
मुद्दे नसतात तेव्हा असल्या गप्पा सुचतात लोकांना, नवीन नाही ते.Good Joke
काय? विशेषतः एकाच (विशिष्ट) विचारसरणीचे लोक?Better joke
मिपा अॅडमिन-संपादक. कृपया ह्या आयडीला समज द्यावी.Best joke उलटा चोर कोतवाल को डाटे
In reply to . by चेक आणि मेट
In reply to अहो काय हे डांगे? by चेक आणि मेट
In reply to @चेकमेट, by तर्राट जोकर
In reply to अहो काय हे डांगे? by चेक आणि मेट
In reply to कन्हैय्या कुमार (देशद्रोही) by तर्राट जोकर
अटकेचे कारण हे भाषण असेल तर भारतात अघोषित आणीबाणी लागु झाली आहे असे समजायचे का>खिक्क ! समजा हो , खुषाल समजा ! केन्द्रात सत्ताबदल झाल्याने अनेकांचा बाजार उठला आहे , नुसत्या आणिबाणी चे काय घेऊन बसलात ? होऊन जाऊ दे , काढा एक नवीन धागा -
देशात आणिबाणी सुरु झाली आहे का ?शुभेच्छा !!!
In reply to अटकेचे कारण हे भाषण असेल तर by विटेकर
In reply to कन्हैय्या कुमार (देशद्रोही) by तर्राट जोकर
In reply to कन्हैय्या कुमार (देशद्रोही) by तर्राट जोकर
In reply to हीच गंमत आहे सोयीनुसार by निनाद मुक्काम …
In reply to आम्ही स्वतः मोदींचे तुफान फॅन by नाना स्कॉच
In reply to नाना तुमच्या सगळ्या by होबासराव
In reply to खरंच by विनायक पन्त
In reply to पंत साहेब by सुबोध खरे
In reply to पंत साहेब by सुबोध खरे
In reply to मन प्रसन्न झालं. by गामा पैलवान
In reply to होय बरोबर आहे by नाखु
प्रत्येकाला व्यक्त (त्याला हवे त्या प्रकारे) होण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. ती अभिव्यक्ती (अगदी उप पंतप्रधानांना )प्रगट न करू देणे किंवा तीला दिशा देणे ही असहिष्णुता झाली.;)
In reply to पंत साहेब by सुबोध खरे
स्वच्छतेचे किमान धडे सुद्धा यांनी गिरवलेले नसावेत याचे आश्चर्य वाटले.
In reply to पंत साहेब by सुबोध खरे
In reply to शिंद्यांची मुलाखत by विकास
In reply to आता ते काखा वर करणारच. by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही जसं दुसर्या by नाव आडनाव
In reply to लोकांना पकडणे आणि सोडवणे by मृत्युन्जय
In reply to लोकांना पकडणे आणि सोडवणे by तर्राट जोकर
In reply to तुम्ही श्रीगुरुजी जे म्हणतायत by मृत्युन्जय
In reply to तुम्ही जसं दुसर्या by नाव आडनाव
तुम्ही जसं दुसर्या परिच्छेदात लिहिलंय तसं साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित आणि त्यांच्या बरोबर अटक झालेल्या लोकांना सोडवता येणार नाही का? केंद्रात आणि राज्यात (जिथे मालेगावात स्फोट झाले) दोन्हीकडे भाजपा सरकार आहे आणि भाजपने या लोकांना कायमंच निर्दोष मानलेलं आहे. आणि जर तसं करता येत नसेल तर २००३ साली त्या वेळच्या विरोधी पक्षाने जामीन न मिळण्यासाठी / त्याच्या विरोधात काही केलं होतं का?(१) त्यांना २००३ मध्ये पकडले नव्हते. त्यांना ऑक्टोबर २००८ मध्ये पकडले आणि तेव्हापासून ते आजतगायत विनाजामीन तुरूंगात आहेत. (२) त्यांच्यावरील गुन्ह्याची नोंद कागदोपत्री दाखल केली असल्याने आता त्यांच्यावरील खटला काढून टाकता येणे शक्य नाही. न्यायालयात खटला चालल्यानंतरच निकाल लागेल. (३) त्यांच्यावर मकोका लावल्याने व मकोकाखालील गुन्हे अजामीनपात्र असल्याने त्यांना जामीन मिळू शकत नाही. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला असा निर्णय दिला आहे की मकोकाचा विचार न करता त्यांना जामीन मिळू शकतो का यावर निर्णय द्या. याचा निर्णय नजीकच्या भविष्यकाळात लागेल. (४) सद्यपरिस्थितीत त्यांच्यावर खटला चालून मगच निर्णय लागणे योग्य आहे. त्यांच्यावरील आरोप रद्द करून खटला रद्दबातल करून त्यांना मुक्त केले तर भाजपने तथाकथित "हिंदू अतिरेक्यांना" वाचविले अशी टीकेची झोड उठेल व भाजप तथाकथित "हिंदू अतिरेक्यांना" पाठीशी घालत आहे अशी भावना निर्माण होईल. तसेच या निर्णयाविरूद्ध अनेक कायदेपंडीत न्यायालयात दाद मागतील व न्यायालय सरकारचा निर्णय रद्द करू शकेल. त्यातून अजून गुंतागुंत निर्माण होईल. त्याऐवजी खटला चालणेच योग्य ठरेल. ते निर्दोष असतील तर सुटतील. जर गुन्हे सिद्ध झाले तर दहशतविरोधी कायद्यानुसार शिक्षा मिळायला हवी. (५) २००८ साली त्यांना मुद्दाम अडकविण्यात आले असे माझे मत आहे. २००९ च्या निवडणुकीवर डोळा ठेवून भाजप/संघ परिवाराला बॅकफूटवर नेण्यासाठी मुद्दाम जाणूनबुजून हिंदूंना यात अडकविण्यात आले. सुरवातीला महाराष्ट्र एटीएस तपास करीत होते. नंतर एक एसआयटी नेमण्यात आली. काही महिन्यांनतर तपास सीबीआय कडे देण्यात आला. नंतर पुन्हा एक एसआयटी नेमण्यात आली. काही काळाने एनआयए कडे तपास देण्यात आला. प्रत्येकवेळी एका नवीन तपासयंत्रणेकडे तपास देऊन त्यांना नवीन धागेदोरे मिळाले आहेत असे न्यायालयात सांगून त्यांच्यावर आरोपपत्र ठेवण्याचे टाळले गेले. आतापर्यंत काय पुरावे मिळाले आहेत याची कोठेही वाच्यता केलेली नाही. सुरवातीच्या काळात कर्नल प्रसाद पुरोहितांबद्दल बरेच खोटे पसरविले गेले. बॉम्बस्फोटात आरडीएक्स वापरले नव्हते असा सुरवातीचा अहवाल होता. काही महिन्यांनी त्यात आरडीएक्स होते असा नवीन अहवाल दिला गेला. नंतर पत्रकार परीषदेत असे सांगितले गेले की लष्कराने काश्मिरला पोहोचविण्यासाठी दिलेले ६०० किलो आरडीएक्स पुरोहितांनी बाँबसाठी वापरले. या आरोपानंतर दुसर्या दिवशी तातडीने लष्कराने या खोट्या आरोपांना उत्तर दिले. पुरोहितांना लष्कराने कणभरही आरडीएक्स दिले नव्हते. लष्करात प्रत्येक गोळीचा देखील हिशेब ठेवला जातो. ६०० किलो आरडीएक्स बेपत्ता झाले असते तर लष्कराने आकाशपाताळ एक करून ते शोधले असते असे सांगितल्यावर तपास यंत्रणांनी तो आरोप मागे घेतला. काही काळाने स्वामी असीमानंदांनी कबुलीजबाब दिला अशी अफवा पसरविण्यात आली. त्यांना म्हणे तुरूंगात सेवेसाठी एक मुस्लिम कैदी ठेवला होता ज्याला याच बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली पकडले होते. त्याच्या सेवेमुळे म्हणे असीमानंदांना पश्चाताप झाला व त्यांनी या बॉम्बस्फोटातील आपल्या सहभागाची कबुली दिली असे पसरविण्यात आले. हे प्रसिद्ध झाल्यावर आपण अशी कोणतीही कबुली दिलेली नाही असे असीमानंदांनी सांगितले. तसेच एका कैद्याच्या सेवेसाठी कधीही दुसर्या कैद्याला ठेवले जात नाही असे तुरूंगाधिकार्यांनी देखील सांगितल्यावर तपास यंत्रणांचा खोटेपणा उघडकीला आला. यातील सर्व आरोपींची प्रत्येकी ४ वेळा नार्को चाचणी करूनसुद्धा आरोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने काहीच माहिती मिळाली नाही. यातील एक आरोपी दयानंद पांडे एका नार्को चाचणीनंतर तब्बल १२ तास बेशुद्ध होता तेव्हा तो जातो की काय या भीतिने तपास यंत्रणा घाबरल्या होत्या. यातील साध्वी प्रज्ञासिंग हिचा कबुलीसाठी खूप छळ केला गेला. तिला जेवणात मांसाहार देणे, अश्लील साहित्य देणे, तिच्या वडीलांच्या मृत्युनंतर अंतिम दर्शनासाठी सुद्धा जामीन न देणे, तिला कर्करोग झाल्यावर उपचाराकरिता जामीन न देणे अशा अनेक प्रकारे तिला त्रास दिला गेला. २०१४ मध्ये सत्तापालट झाल्यावर या प्रकरणाला वेग यायला सुरूवात झाली. काही महिन्यांपूर्वी आरोपपत्र दाखल झाले आहे. आता लवकरच निकाल लागू शकेल. या आरोपींना जामीन मिळू नये यासाठी त्यांचा तब्बल १९ बॉम्बस्फोटात सहभाग आहे असे आरोप करण्यात आले आहेत. यातील समझोता एक्सप्रेसमधील बॉम्बस्फोट आपणच केला अशी कबुली सिमीच्या अतिरेक्यांनी देऊन व पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेऊन सुद्धा आमच्याच हिंदू लोकांनी तो बाँबस्फोट केला अशी मूर्खपणाची विधाने युपीएचे सरकार करीत राहिले. Narco analysis tests conducted on three key activists of the banned Students Islamic Movement of India (SIMI), including Safdar Nagori, have revealed that its activists had helped carry out the Mumbai train bombings of July 11, 2006 and the Samjhauta Express blasts of January 2007, http://indiatoday.intoday.in/story/EXCLUSIVE:+Pak+hand+in+Mumbai+train+blasts,+Samjhauta+Express+blasts,+says+Nagori/1/15655.html भाजप/संघ परिवाराला बॅकफूट्वर नेण्यासाठी युपीएने घेतलेल्या या अत्यंत चुकीच्या भूमिकेमुळे भारताची दहशतवादविरोधी भूमिका लंगडी झाली. जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तानला दहशतवादाबद्दल दोषी ठरवितो तेव्हा तेव्हा पाकिस्तान समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाचा उल्लेख करून भारताने अजून "हिंदू अतिरेक्यांना" शिक्षा दिली नसल्याचे सांगून भारताला बॅकफूटवर नेतो. काँग्रेसचे दिग्विजयसिंग, अंतुले इ. नालायक नेते तर २६/११ प्रकरण संघाने घडवून आणले असे जाहीररित्या सांगून भारताच्या तपासयंत्रणेबद्दल संशय निर्माण करीत होते. युपीएच्या या देशद्रोही भूमिकेमुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले आहे. युपीएने विशेषतः काँग्रेसने भारताचे अनेक क्षेत्रात प्रचंड नुकसान केले आहे. परंतु राजकीय स्वार्थासाठी दहशतवाद्यांना पाठीशी घातल्याने होणारे नुकसान सर्वाधिक आहे.
In reply to तुम्ही जसं दुसर्या by श्रीगुरुजी
In 2009, the United States Treasury and United Nations Security Council placed sanctions on Lashkar-e-Toiba, and named Arif Qasmani as having played a role in the bombing. “Qasmani Arif [..]chief coordinator of the relations of the [LeT] with other organisations [..] has worked with Lashkar-e-Tayyiba to facilitate terrorist attacks including [..] the bombing of February 2007 in the Samjhauta Express in Panipat (India).” — This is what resolution [No 1267] of the Committee on Sanctions of the United Nations Security Council dated 29.06.2009 declares. Adding that Qasmani was funded by Dawood Ibrahim and he did the fundraising for the LeT and the al-Qaida, the UNSC said, “In exchange for their support, al-Qaida provided support staff for the February 2007 bombing of the Samjhauta Express in Panipat.”समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटावर हा एक अजून शोध अहवाल आहे. http://www.newindianexpress.com/nation/Samjhauta-Blast-Case-Counter-Investigation-To-NIA-Investigation/2013/01/23/article1432735.ece परंतु भारतातले निधर्मांध अजूनही हा बॉम्बस्फोट तथाकथित "हिंदू अतिरेक्यांनी" केला असे छाती पिटत सांगत आहेत.
In reply to समझोता एक्सप्रेस by श्रीगुरुजी
In reply to कन्हैयाचं भाषण सुरु आहे लाइव! by नाना स्कॉच
In reply to पुढचा केजरीवाल इन making by lakhu risbud
In reply to सहमत. by श्रीगुरुजी
In reply to तुमची का जळते? by तर्राट जोकर
In reply to जळतबिळत काही नाही हो. by श्रीगुरुजी
Rahul Gandhi added his voice