आमिर आणि शाहरुख
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..
नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!
http://chinarsjoshi.blogspot.in/
प्रतिक्रिया
बोलून काही उपयोग आहे का चिनार
जेंव्हा भारतीय ग्राहक त्याला
Snapdeal
नाय हो
होय होय. स्नॅपडील. चुकीने
(No subject)
बोले तो, शेअर करेगा क्या थोडा
फिर का करे, इतना टीव-टीव चल
एकी नाही. हाच प्रॉब्लेम आहे
ह्याचा अर्थ एकाच
त्याला किंवा त्याच्या पत्नीला
पूर्णतः सहमत...
+१
त्याला किंवा त्याच्या पत्नीला
सहमत
जगातल्या कुठल्या देशात,
+१११११
बॅग भरा आणि देश सोडा,कशाला पोपट पंची करता ?
पायरेटेड बघितले तर चालेल ना?
आमिरचा नवीन सिनेमा येतोय
चर्चेच्या सोयीसाठी काही
मान्यवरांनी २०१६ कडे लक्ष
:)
मिपावरील जुना रोचक धागा आठवला
अगदी अगदी
अमीरच्या ब्लॉगचा पत्ता काय
आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला
इंग्रजी विकिपीडियावरील किरण
आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला
आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला आत्ता असुरक्षित वाटतय मग १९९३ बॉम्ब स्फोट ,२००६ ट्रेन बॉम्ब स्फोट , २६/११ , निर्भया प्रकरण एवढ सगळ घडत असताना हे कधीच वाटल नाही का ?
१९९५ ते २०१३ ह्या कालावधीत भारतात ५७ अतिरेकी हल्ले झाले , तेव्हा भीती नाही वाटली का ? हे सगळे अस बोलताहेत जणू काही २०१३ पूर्वी भारतात रामराज्य नांदत होत
इतरांनी पुरस्कार वापसकरून जे
अरे वा !! हैप्पी जर्नी !!
(No subject)
आमीर आणि शारुकचे कुठ्लेही
आमीर विरोधात देशद्रोहाची याचिका दाखल
अतिरेकी संगठना कुठलीही असो ..
यामुळे साहजिकच
काश्मिरात काय घडलं मग?
कडक
च्यामारी!!
जूलिया गिलार्ड म्हणायचे आहे
सॉरी!!
ते जरा
रॉमबर्ट कुठून काढलं? ते
ओहो
बरोबर, पण ते राँबर्ट नसून
आमी
२००
टोकाचे विचार करणार्यांना
त्यामुळे साहजिकच
घंटा
Pagination