छान आहे..
फक्त
अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे,
तुझ्या स्मॄतीने डोळ्यांमद्धे,माझ्या नकळत अश्रु जमावे.
च्या ऐवजी
अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे,
तुझ्या स्मॄतीने नकळत माझ्या, डोळ्यांमध्ये अश्रु जमावे.
आणि,
पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे,
स्वप्न असे की सत्य असे हे,माझिया मना मीच पुसावे.
च्या ऐवजी
पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे,
स्वप्न असे की सत्य असे हे, मीच माझिया मना पुसावे.
इथेच थांबू द्यावा हा क्षण,फक्त तुझीच साथ असावी...
सुंदर कविता....
सहज आणी सुंदर...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
छान
स्वप्नं
मग
एकूण कविता
क्या बात है..