महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल ?
महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने तो ९००० श्लोकांचा आहे हे ग्रंथातच नमुद करून ठेवले. काळाच्या ओघात त्यातील विवीध कथासूत्रांचा विस्तार होत गेला आणि श्लोक संख्या लाखाच्या घरात गेली. म्हणजे प्रचंड मोठा भाग हा वस्तुतः प्रक्षीप्त असला पाहीजे.
मला एक नेहमी पडणारा प्रश्न आहे की
१) महाभारताच्या प्रथम कर्त्याने ९००० श्लोकात समजा एक कथा त्याच्या स्वतःच्या दृष्टीने पुर्ण केली आहे, समजा अधिकतम शक्य असलेला प्रक्षिप्त भाग गृहीत धरावयाचा नाही असे ठरवले तर महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल कि ज्या शिवाय महाभारताची कथा आजीबात आकार घेणार नाही ?
किंवा असंही म्हणता येईल की तुम्हाला केवळ ९००० श्लोकांमध्ये महाभारताची मुख्य पटकथा सांगावयाची आहे तर तुमच्या पटकथेचे स्वरूप कसे असेल ?
२) महाभारतातील किमान पात्रे कोणती की ज्यांच्या शिवाय महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक आकारास येऊ शकत नाही ?
३) महाभारतातील किमान भागास आवश्यक नसणारी पण लाखभर श्लोकी महाभारतातील कोणती कथासूत्रे सहजपणे बाजूला ठेवता येतील अथवा टाळता येतील ?
(अशीच चर्चा रामायणा बाबतही करावयाची आहे पण नंतर कधीतरी वेगळ्या धाग्यातून)
* प्रक्षिप्त = एखाद्या ग्रंथात ग्रंथकाराव्यतिरिक्त दुसर्या कुणीतरी मागाहून घातलेला भाग/लेखन (संदर्भ)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चला छान चर्चा होणार !
+१
युजर फ्रेंडली व्याख्या, महाभारत म्हन्जे
महाभारताची मुळ कथा
१) दोन चुलतभावांच्या गटातले
३) बरीच आहेत. नलदमयंती आख्यान
जरा काहि आदर?
ते एकश्लोकी रामायण आहे तसे
एकश्लोकी महाभारतसुद्धा आहे.
धन्यवाद, सर्च घेता
कृष्ण अर्जुन द्रौपदी यांचे
पाण्डवमध्ये अर्जुन आणि
होय..मग धार्तराष्ट्रामध्ये
धार्तराष्ट्र मध्ये सगळेच
लाक्षागृहे दाहनम् ज्या
लाक्षागृह प्रकरण १००% मूळ
सीतेला नेमके कोणी नेले अथवा
जटायु रावण झटापट वाढवलेले
कठीण
=)) या वेळि वेगळा प्रयत्न
अरेरे
अवघड प्रकरण आहे. काहीच डोके
१. द्यूत ते युद्ध
किस्सा कुर्सी का!
महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने
_/\_
पहिल्या घटक चाचणीला हां धडा
हरी ॐ !
+१
गीता ही संपूर्णपणे प्रक्षिप्त
हो.
भगवानुवाच
_/\_
पाऊस कसा पडतो हे शाळेत
सिल्वर आयोडाइडचे स्फटिक
सुंदर वर्णने
सिल्वर आयोडाइडचे स्फटिक
असं कै नै.
छान आहेत पर्जन्यसूक्तं.
पर्जन्यसुक्ताम्चे अनुवाद
हम्म पटतयं थॉड थोडं....
"जय" ८८०० श्लोकांचा ?
१) (केवळ) व्यासांनी
महाभारतासारख्या जगङ्व्याळ
द्रौपदीवस्त्रहरणप्रसंगीचा
वस्त्रहरण झाले की दादूस.
भांडारकर प्रतीत मात्र
सगळ्या महाभारतात असे नै केलं
भांडारकर प्रत संशोधीत प्रत
वरील प्रश्नांसंबंधी बरीच माहिती येथे मिळेल