म्हणे हा पुरोगामी महाराष्ट्र
बाबासाहेब पुरंदरेंच्या निमित्ताने जो काही वाद उकरून काढला आहे. आणि त्याला ज्याप्रकारे हे असलं दुर्दैवी रूप दिलं जातंय… त्यावरून विशेषकरून इतिहाससंशोधनाबद्दल काही नियम करावेत कि काय असा विचार मनात आला…
१. कोणीही इतिहास संशोधन करूच नये.
२. करायचे असल्यास फक्त त्यांच्याच जातीच्या संदर्भात करावे.
३. ते करण्याआधी त्या त्या जातीच्या महासंघाची परवानगी घेणे बंधनकारक करावे.
४. प्रत्येक शब्द अन शब्द काडीचीही अक्कल नसलेल्या, "पॉवर"फुल दळभद्रीच लोकांकडून तपासून घ्यावा.
५. संपूर्ण आयुष्य ध्यॆयाने झपाटून तर अजिब्बात संशोधन करू नये… कारण आज काल कुत्र्याच्या छत्र्याच वडाच्या झाडाचं मोठेपण मानत नाहीयेत.
६. आणि चुकूनसुद्धा, कधीही दुसर्याच्या जातीच्या महापुरुषांबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करू नये.
७. ह्या महाराष्ट्रात "ब्राह्मणांनी" #कधीही इतिहास संशोधन करू नये.
.
.
सरळ एक रिझोल्युशनंच पास करा म्हणावं… आणि द्या हाकलून एकजात ब्राह्मणांना महाराष्ट्राबाहेर…
.
.
तेंव्हा तरी ह्यांना शांती मिळेल कि नाही देव जाणे…
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कुत्र्याच्या छत्र्या
शशक स्पर्धा संपली आहे.आता
हाहाहाहा ! :)
जौ द्या हो!
.
७. ह्या महाराष्ट्रात
>>> एका विद्रोही साहित्य
आयडीया आवडली.
हत्ती आपल्या चालीने चालतो,