होय मी नेहमी म॑दिरात जातो,पण मला देव काहि भेटला नाहि,पर॑तु मन मात्र हलक॑ होत॑.का कुणास ठाऊक मनात कितीहि राग असला,दु:ख असलं ,tension असलं तर ते थोड वेळ का होईना कुठे जातं तेच कळत नाहि.मला वाटतं याचा अनुभव देवळात जाणार्या प्रतेकाला आला असेल.देवळात मनात कधिच वाईट विचार येत नाहित असं का?मग खरंच देव आहे का?नाहि तर असं का होतं?आहे तर कोठे आहे?
नितिन नवले
लासुर स्टेशन
जर देव मानता तर भाव असालाच पाहिजे...
तो भाव हा मनातील देवावरील श्रद्धा या अर्थाने असावा. नाहीतर पुजार्याच्या भावात, पंढरपूरच्या बडव्यांच्या भावात अडकलात तर देवळात जाण्याचा काही उपयोग नाही...
आता ऐकून आहे की तिरूपती दर्शनासाठी अपॉईंटमेंट घेता येते आणि त्यासाठी विविध शहरात त्या देवस्थानाने कचेर्या उघडल्या आहेत. त्यात बोटांचे ठसे वगैरे घेतले जातात... हे जरा अतिच आहे. त्या पेक्षा मग "देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई" असे म्हणले तर बरे असे वाटते.
प्रतिक्रिया
मन करा रे प्रसन्न
देवाचे दर्शन
देवासाठी
http://www.misalpav.com/node/
अतिशय