धीराने अन मुत्सद्दीने घेतले तर फायदा आहे... काही सोपस्कर पार पाडून मग हल्ला केला तर आपण जगात अमेरिकेसारखे युद्धात एकटे पडणार नाही.
ही सीएनएन वरील चित्रफित पहा/ऐका.
यात सरकारच्या मुत्सद्दीपणाचे तसेच विरोधी पक्ष (भाजपाच्या) संयमाचे कौतुक केले आहे. तसेच सगळे उपाय संपले तर भारताने केलेला हल्ला योग्य असेल असा संकेतही दिला आहे.
प्रतिक्रिया
जामोप्या,
यशोधरातै,
अदिती,
पण मी तिथे
जामोप्या,
इथल्यांचं
बातमीत काय
धीर धरावा
चान्स मिळालाय