चांगले आहे. थोडे लयीत खटकले तरी कल्पना उत्तम!
जागजागुनी असंख्य रात्री, वाढविले जरी तू त्यांना
जाण येऊनी उडुनी गेले, सांग किती धरणार तू ?
येथे "सांग कसे धरणार तू?" हे जास्त योग्य वाटले असते.. नाही?
मुमुक्षु
मुमुक्षुराव,
अगदी योग्य आणि चपखल बसेल अशी ओळ सुचवली त्याबद्दल धन्यवाद.
हि कवितादेखील मी कॉलेजमध्ये असताना केली होती आणि आत्ता पहिल्यांदाच प्रकाशित केली आहे.
योग्य ते बदल वेळोवेळी मला सुचवत चला, म्हणजे काव्यरचनेतील परिपक्वता यायला मदत होईल.
चांगले
मुमुक्षुर