✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इथे अग्निपंख फुलले होते!

द
दिनेश५७ यांनी
Sun, 12/30/2007 - 12:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4299 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

२३ वाचने संवेदनाहीन काय्? प्रतिसाद नाही.

सुधीर कांदळकर
Sun, 12/30/2007 - 20:29 नवीन
खरोखरच विषण्ण झालो. मी वाचेपर्यंत २३ वाचने झालेली आहेत. आणि एकहि प्रतिक्रिया नाही. अमीरखानच्या 'तारे' वरील लेखाला उदंड प्रतिक्रिया आहेत. पूर्वी लोकलमध्ये चढतांना स्त्रिया मुले व वृद्धांना मदत केली जात असे. आता त्यांना बाजूला ढकलून लोक जातात. न्यायमूर्तीना सवाई गंधर्व रजनी गेल्या वर्षी आक्षेपार्ह वाटला. पण गरब्याला परवानगी देतांना संस्कृति आठवली. अग्निपंखाची कोण पत्रास? समाज कुठे जात आहे?
  • Log in or register to post comments

मस्त!

ऋषिकेश
Sun, 12/30/2007 - 20:36 नवीन
तेव्हा कधीतरी कुणी हताश निसर्गप्रेमी आठवणीत हरवून उद्विग्नपणे उद्‌गारेल, "इथे अग्निपंख फुलले होते'... वावा!!!! अप्रतिम लेख!!! मांडलंय ते सत्य आणि केवळ सत्य आहेच पण अतिशय परिणामकारक शैलीत मांडले आहे. अजून येऊ द्यात.. आगाऊ सल्ला: कोणत्यातरी उत्तम वृत्तपत्राला पाठवून बघा (प्रभावित) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

हेच खरे!

प्रमोद देव
Sun, 12/30/2007 - 22:27 नवीन
ज्या गोष्टींची गरज राहात नाही, त्या गोष्टी निसर्गतःच नामशेष होऊ लागतात, हा निसर्गाचाही एक नियम! हेच खरे आहे!
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर...

विसोबा खेचर
Mon, 12/31/2007 - 11:47 नवीन
अतिशय सुंदर लेख! अन्य शब्द नाहीत.... आपला, (अंतर्मुख) तात्या.
  • Log in or register to post comments

अग्निपंख!

चतुरंग
Wed, 01/02/2008 - 20:26 नवीन
सुंदर लेख. आपली प्रगती ही खरंच प्रगती आहे? का थोडं थांबून मागं वळून बघणं जरुरीचं आहे? वेग थोडा कमी करून, लालसा सोडून, साधं आयुष्यं जगणं गरजेचं आहे? पैशांपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देणं आवश्यक आहे? प्रश्नच प्रश्न. मला अमेरिकेत हे रोज जाणवत रहाते. प्रचंड संपत्ती, गाड्या, बंगले आणी त्यात "विझलेली" माणसे असं जागोजाग दिसतं. इथल्या माणसांच्या दैनंदिन जीवनात असलेले नैराश्य बघितले की आपणही काही वर्षांनी "प्रगती" करुन इथे येऊन पोचू की काय असे वाटून अंग शहारते! दुर्दैवाने इकडच्या माणसांना बदलाची वाटही नाहीये, कारण त्यांना आपल्यासारखी पार्श्वभूमी नाहीये. इकडे बघून आपल्याला बरेच काही शिकता येण्यासारखे आहे, काय चुका करायच्या नाहीत ह्याच्याबद्दल! आपल्याकडे अजूनही वेळ गेलेली नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. आपली मुळे खरी कुठे आहेत ती शोधणं, आपल्याआत बघणं, स्वचा शोध चालू ठेवणं, पाश्चात्यांचे अंधानुकरण न करणं हेच उपाय आहेत. कालाय तस्मै नमः! चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा