कंटाळलास का रे...
नाही त्रास देणार मी तुला...
नाही बोलावणार खेळायलाही
पण.... मला सांग..
तुला मी आठवेन ना रे....
खूप खूप दूर गेल्यावरही...
कधी तरी...
एकदा तरी...
खूप हळवा.. अलवार भाव!
शुभेच्छा!
मुमुक्षु
जयूताई..
ही कविता कधी लिहिलीस?? खूपच सुंदर झाली आहे. किती नेमक्या शब्दात भाव मांडले आहेस!! शेवट तर फारच सुंदर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
खरोखरच
सुंदर
अतिशय भावुक..
हाय क्लास
धन्यवाद !
सुंदर
वा!