भग्न वैभव पाहुन फार वाईट वाटले. मी औरंगाबादचाच असल्याने लहानपणापासुनच कैक वेळा गेलो आहे. तेव्हापासुन प्रश्न पडायचे हे वैभव असे भग्न का ?
काळ जात गेला तशी अनेक उत्तरे मिळत गेली. धर्मवेड्या औरंगजेबाने हजार हजार पाथरवटांच्या टोळ्या लाउन हे वैभव नासवले... रंग जात नव्हते म्हणुन अनेक वेळा पुर्ण लेण्यात भुस्सा भरुन तो पेटवला !!
आता शिल्पे पाहुन आपण विस्मयचकित होतो, ते वैभव अजुन राहिले असते तर काय बहार झाली असती !!
आंद्या यार पटलं तुझं म्हणणं....
खरचं रे ही सगळी शिल्पं पुर्वी होती तशीच राहिली असती तर काय सुरेख दिसली असती ना....
काय मिळालं असेल ना त्या औरंगजेबाला अशी अप्रतीम शिल्पं नासवुन?????
बाकी तुला वाईट वाटलं असेल तर माफ कर रे....
भग्न वैभव पाहुन फार वाईट वाटले. मी औरंगाबादचाच असल्याने लहानपणापासुनच कैक वेळा गेलो आहे. तेव्हापासुन प्रश्न पडायचे हे वैभव असे भग्न का ?
आंद्यासारखेच प्रश्न मलाही पडायचे !!!
अवांतर : क्या दामोधर भाय, तुम्ही औरंगाबादला येऊन गेल्याचे कळले, तेव्हा एखादा कॉल केला असता तर लिंबू शरबताची व्यवस्था नक्कीच केली असती :)
-दिलीप बिरुटे
(औरंगाबादकर)
किती दिवसांनी पाहीली ही लेणी.. शाळेची सहल जायची ते आठवलं..
बाकी, भग्न अवशेष पाहून खरंच वाईट वाटलं.. :( हे सगळं औरंगजेबाने केले ते वेगळं, पण आशा आहे, आत्ताच्या काळात कोणी तिथे जाऊन राहूल बदाम ज्योती लिहीत नसेल.. :|
http://bhagyashreee.blogspot.com/
:)
ते वाक्य टाकताना डिस्क्लेमर टाकावा का असा विचार करतंच होते !
मग आठवून पाहीले मिपा वर कोणी राहूल आणि ज्योती नाहीएत(नसावेत!). मग लिहीली बिन्धास्त नावं..
हे असंही करता येईल हे नाही आलं डोक्यात!! :| :) :)
http://bhagyashreee.blogspot.com/
असं कसं.... असं कसं ? कोण खरी णावं लिहीतं ?
असो .. तरी आपली णिशाणी आम्ही अफ्रिकेच्या जंगलात लिहून आलोय...
एका मोठ्या झाडावर कोरलंय... "टारझन बदाम काजु-अक्रोड"
अहो ह.घ्या हो ..
फोटो आवडले.. ९वीत असताना शाळेची सहल औ'बादला गेली होती तेव्हा पहिल्यांदा हे शहर पाहिले... मग अशाच काही निमित्ताने ३,४ दा गेले.. पुढच्या वर्षी बहुतेक जर्मन मित्रांना घेऊन जायचा विचार आहे..
स्वाती
पंत!....... माफ करा ४ दिवस उशीरा प्रतिसाद देत आहे!........ :)
खरोखर सुंदर! काही वर्षांपुर्वी..म्हणजे शाळेत असताना ही लेणी घरच्यांबरोबर बघायचा योग आला होता... पण १दाच!..... त्यानंतर आजच बघते आहे! खूप अप्रतिम आहेत..... ज्या कारागीरांनी अहोरात्र मेहेनत करुन ही लेणी कोरुन त्यावर रंग काम केलं.... त्यांच्या साठी
" हॅट्स ऑफ"
आणि ज्या औरंगजेबाने या सुंदर कलाकृतीचा विध्वंस केला, त्याचा...,, त्याच्या आख्ख्या कुळाचा ...पुर्वजांचा, वंशजांचा........जाहीर निषेध!!!! जाहीर निषेध!!!! जाहीर निषेध!!!!
जय हिन्द! जय महाराष्ट्र! भारत माता की जय!
राज ठाकरेंचा ही विजय असो.....!
:)
नयनी बाई ,
थंड घ्या... !
=))
औरंगजेब ला मरुनपण लई वरिस झाली...! ;)
** राहिलं त्याचं कुळ.. वारस... कलकत्तात कुठेतरी गल्ली मध्ये एकदम हालाखीचे जिवन जगत आहे... राहू दे कश्याला त्यांना अजून निषेध त्यांचा :)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
अवांतर : क्या दामोधर भाय, तुम्ही औरंगाबादला येऊन गेल्याचे कळले, तेव्हा एखादा कॉल केला असता तर लिंबू शरबताची व्यवस्था नक्कीच केली असती Smile
मी पण सोडा आणीला असता...............................
प्रतिक्रिया
के व ळ अ प्र
भग्न वैभव
आंद्या यार
फोटो लै भारी !!!
फोडून
छान फोटो
किती
णिषेध
ते वाक्य
असं कसं ?
दामोदरपंत,
वा..
पंत,
श्रीमंत, अत
मी पण औरंगाबादचाच
अ प्र ति म
धन्यवाद...
पंत!....... माफ
नयनी बाई
टाळ्या
आजच
मी पण