काव्याच्या पाण्यात तुम्ही उडी मारलीत तर एकदम तरबेज झालात की राव ! :-) ते म्हणतात ना ... काव्य "आत" पाहिजे , बाहेरची छंदवृत्तादि वस्त्र-प्रावरणे काय , कधीही घालता येतात ! लगे रहो !
धोंडोपंत काकांच्या छंदशास्त्रामुळे, तात्या सुद्धा कवी झाले. हेच धोंडोपंतांचे श्रेय.
अभिनंदन तात्या. आता तुमच्यातला कवी जागा झाला आहे.. त्यामुळे मिपावर कवितांचा खजिनाच मिळेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
वा वा वा वा तात्यासाहेब,
हार्दिक अभिनंदन. छान रचना झाली आहे. अशा विवक्षित विषयावर लिहितांना त्या क्षेत्रातील संदर्भ न बदलता लेखन करावे लागते. सहाजिकच ते काम जरा कठीण आहे.
कारण आसावरी, अहिरभैरव, रामकली, भटियार यासारख्या तांत्रिक शब्दात कवीला छंदानुसार बदल करण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. ते जसे आहेत तसे घेऊनच छंदाची पूर्तता करावी लागते.
चांगला कसदार प्रयत्न. असेच लिहीत रहा. शुभेच्छा.
आपला,
(प्रभावित) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
कविता छान
तो
सायंकालीन
छान
च्यामारी
वा..वा...
तात्या फुल
सोबत एक
सोबत एक
अरे वा!
ताई ,
वा वा वा वा
धन्यवाद
वा तात्या
वा वा कविवर्य तात्या!
सुंदर
वा!!!
अरे वा !