अगतिक....
In reply to पयल्या लाइन मधेच रहस्य उलगडल by जेपी
In reply to +१ by आदूबाळ
In reply to छान कापलीत हां .... by अत्रुप्त आत्मा
In reply to आई ग! by पैसा
In reply to पण खायला मात्र मजा येते by बॅटमॅन
In reply to जेव्हा तुम्ही मांस किंवा by सतिश गावडे
In reply to अर्थातच. गव्हाची चपाती खात by बॅटमॅन
गव्हाची चपाती खात असताना एका मेलेल्या झाडाचे चूर्ण करून, त्यात पाणी मिसळून वर त्याला आगीवर भाजून त्यावर प्राण्यापासून जबरदस्तीने घेतलेल्या दुधापासून (ब्याक्टेरियांना निर्घृणपणे मारून इ.) बनवलेले तूप ओतून चवीने खाणार्यांचीही तेवढीच मजा वाटते.वनस्पतीस मेंदू नसतो. तस्मात त्यांची गणना मांसाहारात करणे चुकीचे आहे. दुधात ब्याक्टेरीया असले तरी ते असतीलच याची खात्री देता येत नाही. असले तरी ते उघडया डोळ्यांनी दिसण्यासाठी कुण्या व्यास मुनींनी दिव्य दृष्टीचा आशिर्वाद द्यावयास हवा. जे साप्रंत कलियुगी होणे नाही.
मार्कस ऑरेलियस हा ग्रीक नसून रोमन होता. अन नुसताच तत्त्ववेत्ता नव्हता, तर रोमन राजा होता.होय तो राजा होता हे मान्य. बिचारा दिवसा तलवार चालवायचा आणि रात्री तत्वचिंतन करायचा. मात्र ग्रीक हा स्थान उल्लेख आम्ही सांप्रत काळाच्या अनुषंगाने केला आहे. आताचे ग्रीक पूर्वी रोमन साम्राज्याचा भाग होते म्हणून आजही त्यास रोमन साम्राज्य म्हणणे आम्हांस चुक वाटते.
In reply to गव्हाची चपाती खात असताना एका by सतिश गावडे
वनस्पतीस मेंदू नसतो. तस्मात त्यांची गणना मांसाहारात करणे चुकीचे आहे.पण आम्ही कधी काय म्हटले? जित्याजागत्या जिवाला ठार मारून त्याचे प्रेत खाणे हे शाकाहार व मांसाहारात कॉमन आहे इतकेच म्हटले आहे.
मात्र ग्रीक हा स्थान उल्लेख आम्ही सांप्रत काळाच्या अनुषंगाने केला आहे. आताचे ग्रीक पूर्वी रोमन साम्राज्याचा भाग होते म्हणून आजही त्यास रोमन साम्राज्य म्हणणे आम्हांस चुक वाटते.मार्कस ऑरेलियसला उचकी लागली असेल एलिसियम मध्ये. अहो सरजी, ग्रीस हा रोमन साम्राज्याचा भाग असला तरी त्याचा संबंध काय इथे? रोमन साम्राज्याचे 'कोअर' इटली प्रांत होता, जसे मराठा राज्याचे कोअर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र + कोकण हा प्रदेश होता. ऑरेलियसची फ्यामिलीही तिथलीच-किमान त्याच्या जन्माच्या काही (४-५) पिढ्या अगोदरपासून ते लोक रोममध्ये रहात होते. त्याचा पणजा रोमन संसदेत सेनेटर होता.
In reply to वनस्पतीस मेंदू नसतो. तस्मात by बॅटमॅन
जित्याजागत्या जिवाला ठार मारून त्याचे प्रेत खाणे हे शाकाहार व मांसाहारात कॉमन आहे इतकेच म्हटले आहे.अहो माणसाला जगण्यासाठी काहीतरी खावेच लागणार. नुसती हवा खाल्ली तर शरीरास आवश्यक असणारी उर्जा कोठून मिळणार. मग अशा परिस्थितीमध्ये मेंदू असलेल्या आणि म्हनूनच भाव-भावना असलेल्या प्राण्यांपेक्षा मेंदू नसलेल्या वनस्पती खाणे तुलनात्मकरीत्या चांगले.
मार्कस ऑरेलियसला उचकी लागली असेल एलिसियम मध्ये.कैच्याकै. तुम्ही एव्हढे मोठे संस्कृत पंडीत असून चार्वाकाचा "भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनोकुत:"हा श्लोक वाचला नाही का?
अहो सरजी, ग्रीस हा रोमन साम्राज्याचा भाग असला तरी त्याचा संबंध काय इथे? रोमन साम्राज्याचे 'कोअर' इटली प्रांत होता, जसे मराठा राज्याचे कोअर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र + कोकण हा प्रदेश होता. ऑरेलियसची फ्यामिलीही तिथलीच-किमान त्याच्या जन्माच्या काही (४-५) पिढ्या अगोदरपासून ते लोक रोममध्ये रहात होते. त्याचा पणजा रोमन संसदेत सेनेटर होता.आम्ही तत्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. इतिहास आणि भुगोलाचा नाही. त्याहीपेक्षा मार्कस ऑरेलियस कुठला होता यापेक्षा त्याने जगाला कोणता संदेश दिला हे आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
In reply to जित्याजागत्या जिवाला ठार by सतिश गावडे
अहो माणसाला जगण्यासाठी काहीतरी खावेच लागणार. नुसती हवा खाल्ली तर शरीरास आवश्यक असणारी उर्जा कोठून मिळणार. मग अशा परिस्थितीमध्ये मेंदू असलेल्या आणि म्हनूनच भाव-भावना असलेल्या प्राण्यांपेक्षा मेंदू नसलेल्या वनस्पती खाणे तुलनात्मकरीत्या चांगले.आपण वनस्पती व प्राणी खातो, वनस्पती प्रकाश 'खातात'. त्यामुळे सर्व ऊर्जा अल्टिमेटली हवेतूनच पैदा होते. ते एक असोच. पण त्याचा आणि वनस्पती व प्राणी खाण्याच्या चांगल्यावाईटाचा संबंध कळाला नाही. खरेतर वनस्पतींना मारून शेतीवरील ताण वाढवण्याऐवजी प्राण्यांना खाऊन शेतीस मदत करावी हाच योग्य मार्ग आहे.
कैच्याकै. तुम्ही एव्हढे मोठे संस्कृत पंडीत असून चार्वाकाचा "भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनोकुत:"हा श्लोक वाचला नाही का?मार्कस ऑरेलियसला संस्कृत येत नसल्याने चार्वाकाचा नियम त्याला लागू होत नाही.
आम्ही तत्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. इतिहास आणि भुगोलाचा नाही. त्याहीपेक्षा मार्कस ऑरेलियस कुठला होता यापेक्षा त्याने जगाला कोणता संदेश दिला हे आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे.साम्राज्यभर लढाया करून वर शांतीसंदेश देणारा ऑरेलियस पक्का ढोंगी होता.
In reply to अहो माणसाला जगण्यासाठी by बॅटमॅन
आपण वनस्पती व प्राणी खातो, वनस्पती प्रकाश 'खातात'. त्यामुळे सर्व ऊर्जा अल्टिमेटली हवेतूनच पैदा होते.अ = ब आणि ब = क म्हणून अ = क हे गणिती तत्व जगण्याला लागू होत नाही.
पण त्याचा आणि वनस्पती व प्राणी खाण्याच्या चांगल्यावाईटाचा संबंध कळाला नाही.दगडापेक्षा वीट मऊ.
खरेतर वनस्पतींना मारून शेतीवरील ताण वाढवण्याऐवजी प्राण्यांना खाऊन शेतीस मदत करावी हाच योग्य मार्ग आहे.जीभेचे चोचले पुरवण्यासाठी हा शेतीचा बहाणा चांगलाच आहे तुमचा.
साम्राज्यभर लढाया करून वर शांतीसंदेश देणारा ऑरेलियस पक्का ढोंगी होता.आपल्या प्रजेचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य असायचे. ऑरेलियस त्याचे राजा म्हणून असलेले कर्तव्य पार पाडत असे.
In reply to आपण वनस्पती व प्राणी खातो, by सतिश गावडे
अ = ब आणि ब = क म्हणून अ = क हे गणिती तत्व जगण्याला लागू होत नाही.पळवाट छान आहे, परंतु लॉजिक डजंट लाय. ते तस्सेच आहे नि तस्सेच लागू होते.
दगडापेक्षा वीट मऊ.दोन्हींची पर्पज एकच.
जीभेचे चोचले पुरवण्यासाठी हा शेतीचा बहाणा चांगलाच आहे तुमचा.क्यालरीजच्या थप्प्या लावलेली तुपाळ मिठाई ही व्हेज असल्याने चोचल्यांत जमा होत नसावी बहुधा. तदुपरि व्हेजवाले लोक एकदा नॉनव्हेजची चटक लागेस्तोवरच व्हेज व्हेज करत बसतात. नॉनव्हेजची चव लागली रे लागली की मग हाडेही सोडत नाहीत. (सोडतात पण अन्य मार्गाने, दुसर्या दिवशी.)
आपल्या प्रजेचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य असायचे. ऑरेलियस त्याचे राजा म्हणून असलेले कर्तव्य पार पाडत असे.हो पण रोमन राजे एक नंबरचे विस्तारवादी अन क्रूर होते. जर्मनांनी बरी खोड मोडली त्यांची.
In reply to अ = ब आणि ब = क म्हणून अ = क by बॅटमॅन
In reply to . by स्वप्नज
In reply to वनस्पतीस मेंदू नसतो. तस्मात by बॅटमॅन
In reply to अर्थातच. गव्हाची चपाती खात by बॅटमॅन
In reply to तुम्ही जेम्व्हा कच्च्या by विजुभाऊ
In reply to तुम्ही जेम्व्हा कच्च्या by विजुभाऊ
In reply to शुन्यमार्क कायकेलीस>>>> एकच by बॅटमॅन
In reply to तुम्ही जेम्व्हा कच्च्या by विजुभाऊ
मिपा तत्ववेत्त्ता विजुभाऊ शुन्यमार्क कायकेलीस लय भारी ! +DIn reply to सुद्द्लेकन चुकलं बगा by धर्मराजमुटके
In reply to हम्म !! by खटपट्या
In reply to सुद्द्लेकन चुकलं बगा by धर्मराजमुटके
In reply to अरेरे... by अर्धवटराव
In reply to कोंबडीच्या आत्म्याला केव्हाच by सतिश गावडे
पयल्या लाइन मधेच रहस्य उलगडल