वेगळा विदर्भ
In reply to राज्ये by कपिलमुनी
In reply to लोकसंख्या वाढवा.. by प्रभाकर पेठकर
In reply to उदाहरण by कपिलमुनी
In reply to उदाहरण by कपिलमुनी
In reply to थोडी असह्मती. by नाखु
In reply to वेगळा विदर्भ झाल्यावर जे उरेल by असंका
In reply to मला नाही वाटत. by वेल्लाभट
मग त्यासाठीच जिल्हे, तालुके असतात नाही का? एक मुद्दा आपला उगाचच घ्यायचा लोकांना भरकटवायचं. लोक पण भरकटतात. वेगळा हवा वेगळा हवा.या न्यायाने ते ठाण्याचे विभाजनही व्हायला नको होते. छत्तीसगड, उत्तरांचल, तेलंगना, झारखंड अशी राज्येही निर्माण व्हायला नको होती. त्यांचाही विकास होत असणार आधी. त्यांचेही प्रशासन सोयीने चालत असणार आधी. नाही का?
In reply to हे पुणे किंवा मुंबईत बसून by सतिश गावडे
In reply to आता गरज पडणार नाही by आदिजोशी
In reply to =)) by शिद
In reply to माझे मत by मधुरा देशपांडे
In reply to मिहान प्रकल्पामुळे नागपुरातील by संजय कथले
In reply to माझे मत by मधुरा देशपांडे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणIn reply to स्वतंत्र विदर्भ करावा. by संजय कथले
In reply to वीज उत्पादन विदर्भात , वीज by सुहासभाऊ
In reply to मान्य आहे आम्हाला by संजय कथले
In reply to माझ नाहीये !! by सुहास..
गोवा महाराष्ट्राला जोडावाएवढा सोडून बोला !!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणIn reply to संयुक्त महाराष्ट्र आंदोलन : by संजय कथले
In reply to सरळ मराठी विश्वकोशाची लिंक by काळा पहाड
काळा पहाडकाळा पहाडने कामगिरी फत्ते केली आहे !
Hub and Spoke model of Future Indian States Division (Patent Pending with पाषाणभेद)
आता नकाशातील लहानलहान वर्तूळे म्हणजे नवीन निर्माण केलेले राज्ये मानावीत. त्यांचा केंद्रबिंदू म्हणजे त्या नवनिर्माण केलेल्या राज्याची राजधानी होय.
असल्याच प्रकारे नवजिल्हानिर्मीती, नवतालूकानिर्मीती, नवगावनिर्मीती, नवगल्लीनिर्मीती होवू शकते.
या प्रकारच्या तयार होणार्या नवराज्याच्या आजूबाजूला चार गोलांमध्ये काही भाग स्वायत्त असू द्यावा की नको याबाबत समीती नेमावी. (मी अध्यक्ष व्ह्यायला तयार आहे.)
याने काय साध्य होईल? :
१) प्रत्येक नवराज्य, नवजिल्हा, नवतालूका, नवगाव यांचे क्षेत्रफळ समान असेल.
२) प्रत्येक नवराज्य, नवजिल्हा, नवतालूका, नवगाव यांची राजधानी राज्याच्या परीसीमेपासून समान अंतरावर असेल.
३) समान अंतरावरील राजधानीकडे जाण्यासाठी सर्वांना सोईचे होईल.
४) राजधानीकडे जाण्यासाठी "हब अँन्ड स्पोक" मॉडेलप्रमाणे रस्तेनिर्मीतीचे नवनिर्माण करावे.
५) याने रोजगारात वाढ होईल.
६) एखाद्या राज्याकडे पुरेसे नैसर्गीक संसाधने नसतील (नदी, पाणी, कोळसा, मँगेनीज, निकेल, उर्जा आदी.) तर ती शेजारच्या राज्याने उधार किंवा व्याजाने द्यावीत, विकावीत. विकत घेणार्या राज्याने आपले काही रिसोर्सेस द्यावेत. (मानवी श्रम, कापड चोपड, बाजरी गहू धान्य, डोंगराळ भाग असेल तर दगड माती आदी.) असला रोटीबेटीचा व्यवहार करावा.
सल्ला क्रमांक २)
(हा सल्ला दुसर्या एका मोठे राज्य असलेलेल्या मराठी संस्थळावर आधीच दिला होता. (यावरून नवनिर्मीतीची गरज किती मोठ्या प्रमाणात आहे हे दिसून येते.))
जमीन खोदून प्रत्येक राज्याला समांतर राज्ये निर्मीण्याचे नवनिर्माण केले पाहिजे.
असली समांतर राज्ये साधारणपणे प्रूथ्वीच्या गाभ्यापर्यंत निर्माण केली जावू शकतात. गाभा वितळवून त्याचा उपयोग उर्जा निर्मीतीसाठी केला जावू शकतो. त्यानंतर तेथून एक लांब टनेल टाकून दुसर्या देशातील आपापल्या राज्यांत आंतरराज्यराष्ट्रीय रेल्वे चालू केली जावू शकते.
अजूनही काही सल्ले आहेत पण ते घेण्यासाठी आमची व्यावसायीक सेवा सवलतीच्या दरात घ्यावी.
- माननिय पाभे (दफोराव) यांचे नवराज्य, नवजिल्हा, नवतालूका, नवगाव आदी. नवनिर्माण सल्ला केंद
(आमचे येथे श्रीकृपेकरून देश, राज्य, विभाग, जिल्हा, प्रांत, तालूका गाव, गल्ली विभाजून मिळेल. राज्य विभागून देण्यात आमचा हातखंडा आहे.)
(संस्थेचे ध्येय्यवाक्य: एकीकरण गेले खड्यात, तोडून नवनिर्मीती हाच खरा आधार)
पुढील ध्येय्यवाक्य: आधी घाला राडा, मग फोडा त्यानंतरच हादडा
त्यापुढील ध्येय्यवाक्य: भाषावार प्रांतरचना: बिन्डोकपणाचा कळस
त्यापुढील ध्येय्यवाक्य: काय तुम्हाला मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री बनता येत नाही, मग कमीतकमी छोट्या राज्याचे तरी मुख्यमंत्री बना!
(संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेप्रश्नी अंगावर लाठी झेलणारे व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील नेते: एस्. एम्. जोशी, आचार्य प्र. के. अत्रे, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, उद्घवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक व इतर हुतात्म्यांना वंदून करून मागणी करतो की महाराष्ट्राची शकले करणार्या करंट्यांना क्षमा करा.)In reply to मागे मी असल्याच एका धाग्यावर by पाषाणभेद
In reply to Hub and Spoke model by स्वामी संकेतानंद
In reply to वेगळा विदर्भ झाल्यावर आरटीओ by प्रकाश घाटपांडे
In reply to VD 01 - बुलढाणा by खालीमुंडी पाताळधुंडी
ह्याच विषयावर लोकसत्तेच्या