कविता फार आवडली. 'केव्हा तरी पहाटे' आणि 'मलमली तारुण्य माझे' या भटांच्या कवितेतील काही निवडक ओळी/द्विपदींचा (त्यांच्या अनुभूतीचा) कुठेकुठे भास झाला.
(स्मरणशील)बेसनलाडू
रामदासजी , तात्याराव
आपली प्रतिक्रिया मनाला शाबासकीचं सुख देते आणि
कविता लिहिल्यानंतर असं वाटलं होतं कि " हे जरा जास्तचं रोम्यांटीक आहे कां ?
पण जसं कागदावर उतरलं, तस्सच मांडलं.
धन्यवाद
लाजलीस जेव्हा तू
वेड मला लागले
श्वासातील गंधभान
स्पर्शातच जागले
व्वा..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
तुमच्या उत्साहाचं नक्कीच कौतुक वाटतं, परंतु देवकाका,
अहो कविता, तिचा स्वभाव लक्षात घ्या. बेधुंद, शृंगारिक कविता आहे ही. तुम्ही तिला इतकी दु:खी-कष्टी चाल लावयाचं प्रयोजन समजलं नाही..
पहाट फुलली म्हटलं आहे, ओठावरचे नाजुकश्या चांदण्याची बात केली आहे, श्वासतील गंधभान स्पर्शात जागल्याचं वर्णन आहे, शिवाय,
पहाटेला भेटण्यास
रात्र परत आली
उगवली पुन्हा फिरूनी
क्षितीजावर चांदणी
ही सकारात्मकताही आहे.
असं असताना इतकी दु:खी कष्टी आणि रडकी चाल लावयाचं कारण खरंच कळलं नाही. केवळ काही सूर सुचले म्हणून नव्हे, तर काव्याचा अर्थ समजावून घेऊन चाल लावली पाहिजे हा माझा मुद्दा लक्षात घ्या..
असो, वैयक्तिक मत. राग नसावा...
माझं मत पटल्यास उत्तम, अन्यथा सोडून द्या..
आपला,
(गाण्यातला) तात्या.
वा!!!
जबरदस्त..
मस्तच!
धन्यवाद
छान कविता आहे.
आयला! साली
पुनच्श: धन्यवाद
लाजलीस
मस्तच
वाहवा!
कविता आवडली!
स्वरबासकर
तुमच्या
राग कशाचा?
सुंदर कविता.
कवितेला लावलेली चाल परत ऐकली