मला माहीत असलेले रामायण
(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.)
________________________________________________________
आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु.
सीता ही भूमीकन्या होती.
________________
वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ?
दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ! ओबामाने त्याच्या देशात लफडे केले तर मोदीनी त्याला बाण मारायचा का ? वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का ?
नवर्याच्या हयातीत त्याच्या पत्नीचा उपभोग घेणे हे जर रामाला अक्षम्य पाप वाटत होते तर अहिल्येची गोष्ट ऐकल्यावर तोच राम इंद्राला बाण मारायला का गेला नाही ?
बलात्काराने स्त्री उपभोगणार्या वानराला मृत्युदंड दिला.
तोच गुन्हा करणार्या एका देवाचा गुन्हा मात्र माफ करुन त्याने दिलेला रथ मदत म्हणुन स्वीकारला.
निष्पाप वालीच्या वधामुळे राम सीतेला दोन फळे भोगावी लागली.
१. वालीची पत्नी रामाला बोलली .. माझा संसार मोडुन तुझी बायको तुला सुखकारक होणार नाही.. त्यामुळे रावणाकडुन सीता आणुनही पुन्हा विरहच भोगावा लागला.
२.. वालीचा वध रामाने लपुन बाण मारुन केला. पुढच्या जन्मात राम हा कृष्ण झाला आणि त्याचा मृयुत्यु एका व्याधाने लपुन बाण मारल्याने झाला.. तो व्याध म्हणजे वालीचा पुनर्जन्म होता.
______________________
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.
मग शूर्पी अनार्या कशी ?
रावणादि बालकांना त्यांचे वडिल वेद शिकवत असत. आपण ब्राह्मण आहोत असेच ते बोलायचे.
पण एकदा रावणाने विचारले ब्राम्हणाला यज्ञ करायला पैसे कोण देतो?
बाबा बोलले... राजा म्हणजे क्षत्रिय.
आपण राजा का नाही व्ह्यायचं असे म्हणुन रावण इतर भावंडाना घेऊन बाहेर पडला आणि त्याने लंका जिंकली.
अशी कथा मी वाचलेली आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सितेला पळवून नेल्यावर
>>> रावणाने केवळ उपभोग
हे घ्या प्यारे
धन्स वल्ली. पण त्यापुढचं काय?
इतके पुरेसे आहे की मुद्दा स्पष्ट व्हायला,
लेका अभ्यासक म्हणून विचारलं तर भाव खातो का? ;)
यावर विजुभांऊंच मत जाणून घ्यायला आवडेल.
अनूप. वरील श्लोक हे कदाचित
मतं पक्की झालीयेत तुमची.
विजुभाउ, तुम्ही होतात का हो वनवासात??
वरील श्लोक हे कदाचित
वालीनी सुग्रीवाची बायको पळवली
एकदा रामायणातलं सुंदर
रामाने वालीला बरीच गुळमुळीत
(वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र
सुधारणा - सुग्रीवाला वाली
तेव्हाच म्हणतोय. वालीच्या
अभ्युत्थान धर्मस्य...
धर्माचं अभ्युत्थान असं
धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या
प्रत्येक गोष्टीचा आपल्या
असेच म्हणतो.
"सीतामैय्याला हात न लावण्याचं ते कारण होतं बरं. "
.
.
विकिपेडिया वाचलं की असंच होतं
(No subject)
युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये
म्हणा की मग! त्यानंतर रामानं
सीतेला पळवून नेण्याचा प्रकार
अहो पण 'अभ्युत्थानम् अधर्मस्य
हेच सांगायचं होतं कधीपासून,
दुसर्याची मदत घेण्यात काय
थोडासा असहमत..
सबब, संबंधित व्यक्तींनी
आणि हो ... हे एक राहुनच गेले सांगायचे
हाहाहा!
ते एक पोटे आणि विजुभौंनाच
हो पण नाक कापणे म्हणजे जरा
.
ओके !!
क्या बात है. :)
सबब, संबंधित व्यक्तींनी
सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..यासाठी कोणता स्टँडर्ड टाईम (IST की नेदरलँडचा) वापरावा हे नमूद केलेले नाही, हे नम्र्प्णे महोदयांच्या नजरेस आणून देण्यात येत आहे :) गुन्हा घडला तेव्हा कायदा आस्तित्वात नव्हता आणि आताच्या कायद्याचे जुरिस्डिक्शन दंडकारण्यावर होते काय ? कारण तेव्हा तो अनार्यांचा प्रदेश होता असे पुरावे आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे एखादे प्रकरण घडल्यानंतर किती वर्षांनंतर डीबार होते ते अगोदरच सांगितल्यास हा खटला न्यायप्रविष्ट होईल की नाही हे कळून येऊन न्यायालयाचा अमुल्य वेळ बरबाद होणार नाही असे वाटते. माझी आशीलातर्पे म्होदयांस सादर असावे. आप्ला क्रूपाभिलाशी आड्वाकोट स दा आगलावेआड्वाकोट स दा आगलावे
लेखनविषय "विनोद, मौजमजा" ???
रावण , शुर्पी यांचे पिता
तुम्ही मात्र हा लबाडपणा
रावण , शुर्पी यांचे पिता
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.ज्याने ब्रम्ह जाणले तो ब्राम्हण. जन्माने कोणी ब्राम्हण नाही होत. लिहीले आहे असे विचारु नका. शोध घ्या तर सापडेल.एका युगातली कृत्ये दुसर्या
+ १