माझ्या मते...जर राज ठाकरे साहेबानी...एवढा ओरड करण्या पेक्शा जर Ek AathavDa aadhi Marathi Jananche prabodhan kele aste tar aaj Nationwide Marathi maaNasaacha VegaLa Chitra Disla Asta...
Maharashtra has lost Assertive intellectuals ase vaaTu Laagale Aahe...
aapaN Sahakar ChaLavaLiche So called Janak Aahot...Aaplya Marathi Kalakaranni PathanaTya Vaigare Karun hya Raj-KaraNaa palikaDchya Prashnanna Saad Ghaatli tar Lokanna raj che MhanaNe patel
Chanakyane mhatale aahe
Saam
Daam
DanD
Bhed
DanDavar Direct Jaau Naye...Purta Vichka Hoto Kaaryaacha
Jai Maharashtra !!!
तुम्हाला या बिहारी युपि वाल्यांचा त्रास झाला का?
नाहि ना मग कशाला राज साहेबां बद्दल बोलताय आहो
जरा मुंबई च्या रस्त्यावरुन फिरा मग कळेल तुम्हाला किति मनस्ताप देतात हे लोक
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
माझा मनसेला पूर्ण पाठिंबा आहे. आता खुप झाले आता रस्त्यावर उतरा मराठी माणसासाठी लढा.
कारण ,जनावराना दमदाटी करुन चालत नाही.त्याना काठीचा एक तडाखा द्यावाच लागतो.
राज साहेब आम्हि तुमच्याबरोबर आहे
जय महाराष्ट्र
मराठीबद्द्ल त्यांचे प्रेम मला मान्य आहे.पण ते प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी चालवलेली तोड्फोड न पटणारी आहे.
माझ्या या वाक्यातुन मी मनसे च्या विरोधात आहे असे वाटत असेल तर चुक करत आहात आपण्.राज ठाकरे यांना मी प्रत्यक्षात एकले आहे.त्यांचे विचार मला पटतात.म्हणूनच मी म्हटलं आहे राज ठाकरे खरोखर हुशार आणि परखड बोलणारा वक्ता आहे. मी राज ठाकरे वा त्याच्या लढाईच्या विरोधात नाही.त्याच्यासारखा तरुण राजकारणात असणे आज गरजेचे आहे. आण्णा हजारे ही हेच म्हणतात की,समाजात राहतांना, आपल्या माणसासाठी लढतांना आपण नेमक्या कोणत्या मार्गाने जायचे हे समजुन घेण्याची राज ठाकरे यांना गरज आहे. जे जे समाजसुधारक आहेत त्यांना राज ठाकरेंविषयी निश्चितच आपुलकी आहे. त्यांचे प्रत्येकजण कैतुकच करतात्.फक्त त्यांच्या तोडफोडीवर नाराजी व्यक्त करतात्.काहीतरी कारण असेलच या मागे..!!कोणतं कारण असेल बरं ?मला तुम्हीच सांगा.
ज्यांना आपण आपल्या तर्फे बोलण्याचे अधिकार दिले आहेत आणि जे दिल्ली व मुंबईत (खुर्च्या उबवत) बसले आहेत ते का मुग गिळून गप्प आहेत , का एक ही जण लालुला ह्या बाबतीक जाब विचारत. कारण त्यांची मुले बाळे सुखात आहेत म्हणून ?
अशा वेळेस ज्याना त्याची झळ पोहचते त्याना मात्र सबुरीने घेण्याचा उपदेश. व्वा रे व्वा!!!
ज्यांना आपण आपल्या तर्फे बोलण्याचे अधिकार दिले आहेत आणि जे दिल्ली व मुंबईत (खुर्च्या उबवत) बसले आहेत ते का मुग गिळून गप्प आहेत , का एक ही जण लालुला ह्या बाबतीक जाब विचारत. कारण त्यांची मुले बाळे सुखात आहेत म्हणून ?
मग त्यांना बोला ना! ना कोणी नेत्यांना जाब विचारत, ना कोणी मराठी मुलांसाठी विधायक गोष्टी करत ....
अशा वेळेस ज्याना त्याची झळ पोहचते त्याना मात्र सबुरीने घेण्याचा उपदेश. व्वा रे व्वा!!!
... मग साप सोडून भुई धोपटू नका एवढं सांगितलं तर का एवढा सात्त्विक संताप येतोय?
त्या गेंड्यांच्या कातडीच्या राज्यकर्त्याना 'नाक दाबले की तोंड उघडायचीच' भाषा समजते त्याला काय करणार. ह्या मधे त्या 'नाकाला' त्रास होत आहे त्याला नाईलाज आहे.
आपण परीक्षा द्यायला महाराष्ट्रात जात आहोत , तिथे फक्त आपल्याकडीलच लोक आहेत, स्थानीक कोणीच नाहीत हे समजण्या इतके ते भय्ये काही ईनोसंट नाहीत.
आपण परीक्षा द्यायला महाराष्ट्रात जात आहोत , तिथे फक्त आपल्याकडीलच लोक आहेत, स्थानीक कोणीच नाहीत हे समजण्या इतके ते भय्ये काही ईनोसंट नाहीत.
घटनेने त्यांना इथे नोकरी करण्याचा अधिकार कमी दिलेला नाही त्यामुळे चूक त्यांची नाहीच आहे. आणि ज्यांची चूक नाही त्यांना मारणंही योग्य आहे असंच तुम्हाला वाटत असेल तर मी माझ्याकडून विषय संपवत आहे.
चालू द्या तुमचं!
घटनेने त्यांना इथे नोकरी करण्याचा अधिकार कमी दिलेला नाही
घटनेने लालू ना मात्र पुर्ण मुभा दीलेली आहे , ती म्हणजे, रेल्वेत महाराष्ट्रात पदे भरायची आहेत तर जाहीरात महाराष्ट्रातील लोकाना ताकस तूर लागु न देता फक्त बिहार, युपी, मधल्या पेपर मधे द्यायची
मी मनसे च कर्यकर्ता आहे..आनि म न वी से चा पद आधिकरि आहे .....
मला खुप बरवत्ल कि तु महि राज साहेबा बदल सकरत्मक बोल्त आहत...
धन्यवाद!!!!
(मनसे प्रेमी) कशिद
मी कामावर निघालो होतो..गाडी होती ९.४३ ची ठाणे - वाशि ..१० नंबर प्लॅटफॉर्मवर आलो..सरळ चालत चालत प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकापर्यंत गेलो..तिथे जवळ जवळ ३० पेक्षा जास्त मुले मला झोपलेली दिसली मी सहज विचारले " अरे काय मित्रांनो विशेष काय आहे का..एवढेजन ईथे का झोपला आहात्..आणि कोठुन आला आहात..."
पण कोनीच उत्तर दिले नाही ..मला वाटले मराठी समजत नसेल ..मी हिंदित विचारले..."कहा जा रहे हो भाई" त्यापैकी एकजन हसत होता..माझी उडवण्याचा प्रयत्न करत होता..मला राग आला..पण मी पुन्हा विचारले..कहा से आए हो.? मी त्यांना प्रामाणिकपणे विचारत होतो...आणि ते साले माझी थट्टा करत होते..त्यात एकजन म्हणाला परिक्षा के लिये आए हैं मी विचारले कैसी परिक्षा..तो म्हणाला रेल्वे भरती है..च्यायला म्हणलं..आम्हाला कसे काय माहित नाही भरत्तीबद्द्ल ..आणि हे लोक युपी मधुन ईथे भरतीसाठी आले.???तोप्रर्यंत मला आंदाज आला होता कि सगळे भैया लोक आहेत्...मला असा राग आला होता तुम्हाला सांगतो..वाटले आपल्या मनसे च्या मित्रांना बोलवुन ह्यांचा चोप काढुया...त्यांनी माझा आपमान केला होता..पण तेव्हढ्यात गाडी आली..आणी राग मनातच ठेवुन मी निघुन गेलो..आणि दुसर्या दिवशी समजले.. शेवटी साल्यानी मार खाल्लाच्..मला वाटते हेच कारण असावे..माझ्यासारखे कोणीतरी दुसर्याने विचारले असणार्..आणि ह्या फंटर लोंकानी त्याचा पण आपमान केला असावा..फरक एवढाच कि मी कामावर निघालो होतो...आणि दुसरा घरी निघाला असणार्...त्याने हे सगळे मित्रांना सांगितले असणार्..आणि मग दिला चोप मार्!!! हे त्यांच्या वागणुकीमुळे त्यांना मिळालेले फळ म्हणता येईल...
जय महाराष्ट्र..
राम दादा.
ठाणे तर दुसरे युपी झाले आहे !! जिकडे बघाव तिकडे भय्येच भय्ये,साला पुर्वी हे भय्ये बायका पोरे गावी ठेवत आणि वर्षातुन एकदा दोनदा स्वतःच्या मुलुख ला जात्,आता सर्व कुटुंब पोर बाळ इथच घेऊन येतात !!!
ठाण्याला आता या टोळधाडीतुन वाचवले पाहिजे.!!!!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
ही घ्या... या भैय्यांनी घटनेतच मेख मारलेली आहे...
http://saamana.com/2008/Oct/21/Link/Main7.htm
ता.क. सामना वरील लेखांना युनिकोडात कसे करावे याबद्दल कोणी माहिती देऊ शकेल का?
आपला,
(मर्हाटी) भास्कर
अखेर राज याना अटक (म. टा.)
21 Oct 2008, 0312 hrs IST,
हिंमत असेल तर अटक करून दाखवा... असे आव्हान देणा-या राज ठाकरे यांना मंगळवारी पहाटे रत्नागिरीच्या सरकारी विश्रामगृहात अटक झाली. रत्नागिरी ग्रामीण आणि मुंबई पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3621841.cms
--- सुहास
प्रतिक्रिया