कुठल्या कुठल्या बागेतून भटकत दुपारच्या कविता करत हिंडत असतात कोण जाणे?
पेरवाची बाग काय अन काय ते लुटले जाणे अन काय ती लालडी चोच, आम्ही त्या गावचेच नाही बॉ!! ;)
चतुरंग
च्यामारी, रंगाशेठ, माझ्याही मनात सेम टू सेम विचार आला... जरा लक्ष नीट ठेवायला पाहिजे रामदासकाकांवर ;) नाही म्हणजे एखाद दुसरा पेरू आपल्याला पण मिळेल खायला.
:)
बाकी कविता छानच...
बिपिन कार्यकर्ते
खट्याळ!
अतिशय
रामदासभाव
रामदास,
च्यामारी,
सुंदर कविता
फार सुंदर
सुंदर
चटमटीत कविता
मस्त