आडगावच्या एका फलाटावर
फतकल मारून बसलेल्या
म्हातार्या बैलासारखं.
माझं आयुष्य स्थिरावलं आहे.
चिरस्थायी.
आयुष्यात स्थैर्य हवं असे आयुष्यभर म्हणणारा खरेतर स्थैर्याला भीत असतो.
स्थैर्य आले असे ज्या क्षणी वाटते त्या नन्तरचा क्षण आत्मपरिक्षणाचा असतो आणि पुढचा क्षण स्थैर्या कडुन अस्थैर्याकडे नेणारा असतो.
व्यवस्थे कडुन अव्यस्थेकडे हा सृष्टीचा नियम आहे
एका सुंदर कवितेचं परीक्षण करता करता किती महत्वाचं वास्तव लिहून गेलात!
"आयुष्यात स्थैर्य हवं असे आयुष्यभर म्हणणारा खरेतर स्थैर्याला भीत असतो.
स्थैर्य आले असे ज्या क्षणी वाटते त्या नन्तरचा क्षण आत्मपरिक्षणाचा असतो आणि पुढचा क्षण स्थैर्या कडुन अस्थैर्याकडे नेणारा असतो.
व्यवस्थे कडुन अव्यस्थेकडे हा सृष्टीचा नियम आहे"
क्या बात है!
कविता वाचताना एखादी तालेवार कविता वाचतो आहे असे वाटले. वेगवेगळ्या प्रतिमा/रूपकांचा वापर कवीच्या माध्यमावरील पकडीचा प्रत्यय देतो. अशी कविता एकाच माणसाची उरत नाही. ती तुमची आमची सगळ्यांची बनते.
आडगावच्या एका फलाटावर
फतकल मारून बसलेल्या
म्हातार्या बैलासारखं.
माझं आयुष्य स्थिरावलं आहे.
चिरस्थायी.
यासारख्या ओळी वाचून जी ए कुलकर्णींच्या कथांची आठवण झाली. कथा व्यक्तीमात्रांच्या, पण अनुभव प्रत्येकाचा. मला वाटते वसंत आबाजी डहाके यांचीसुद्धा बैलावरची कविता अशीच सुन्न करणारी आहे...
पोस्टर वरच्या तरुण यक्षीणीच्या
अप्राप्य ,
गोलगुबार स्तनांकडे
बघत बसलेला भणंग माणूस
अचानक
हातउसनं मागेल काहीतरी.
असाही मी परत येणार नाही.
*******
आडगावच्या एका फलाटावर
फतकल मारून बसलेल्या
म्हातार्या बैलासारखं.
माझं आयुष्य स्थिरावलं आहे.
चिरस्थायी.
या ओळी लै भारी...!
वा रामदासराव, सुंदर लिहिलं आहे...!
तात्या.
पण काहितरी वेगळं आणि उच्च वाचतोय असं वाटलं.
असं वाटलं ना? अरे मग झालं तर! त्यातच आनंद मान आणि त्याचं रसग्रहण वगैरे करायच्या फंदात पडू नकोस.. :)
रामदासभाऊंची कविता मलाही आवडली. पण का आवडली हे सांगता येणार नाही...
तात्या.
स्थैर्य
+१ मस्तच!
विनीमयात
गुरुजी
क्या बात
भन्नाट कविता / जे काही आहे ते
भन्नाटच
सहमत
हेच म्हणतो..
वास्तववादी ओळी
विजुभाउ..
खरीखुरी, अस्वस्थ करणारी कविता!
अगदी..
कविता
भन्नाट कविता
पोस्टर
आवडले
व्वा!
वेगळं आणि उच्च
पण काहितरी
छान..
निरवा निरव
वानप्रस्थ