आजकालचे ग्रामीण चित्रपट
गेल्या काही वर्षापासून मराठीमधे अनेक ग्रामीण चित्रपट येऊ लागले आहेत
मराठीतले काही ठराविक कलाकार तर दिवसेंदिवस ग्रामीण चा रतिब घालू लागले आहेत.
हे सर्व चित्रपट पाहताना नेहमी प्रश्न पडतो
ग्रामीण म्हणजे नेमके काय ?
खटकणारी गोष्ट म्हणजे
यातील कलाकारांचे ग्रामीण बोलणे जे त्यांना जमत नाही
धोतर टोपी घातली किंवा नऊवारी लुगडं नेसलं की जमलं ग्रामीण
असा एक भ्रम दिसतो या कलाकारांचा.
आणि मग ग्रामीण म्हणून जी भाषा बोलली जाते त्यामधे
आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय या शब्दांची नुसती भरमार होत राहते
शिवाय ग्रामीण म्हणून एक विचित्र हेल काढून आणि अंमळ ओरडून हे कलाकार बोलतात
तो सगळाच प्रकार तापदायक होतो. कृत्रिमता असह्य होते.
आपला अनुभव काय आहे याबद्दल !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपला अनुभव काय आहे याबद्दल
मराठीला ग्रामीण चित्रपट ही
नटरंग मध्ये अतुल कुलकर्णीने
शेवटी शेवटी शुध्द आणि शहरी
नटरंग मध्ये अतुल साहेब
ग्रामीण???
जर एखादा ग्रामीण चित्रपट
"हा पन चित्रपटामधी तो जी भाषा
णिशेध
ग्रामीण भाषा या सदराखाली
मज्जा
मराठी सोडा हो जरा भोजपुरी
नावे वाचुनच मज्जा येते +१
व्हय जी
अजून एक...
ग्रामीण चित्रपटच कशाला, आजकाल
एक नवी मालीका झी वर येत आहे.
सहमत
बोली
. . .
बाकी मकरंद अनासपुरे जे बोलतो
+१
बोलीभाषा तशीच्या तशी सिनेमात
सहमत !!!
सहमत्/असहमत!
१०००+
छान चर्चा ... सध्या मराठी शी
ऑह्ह गॉड ! व्हाय व्हाय ?
हे आले मराठी द्वेष्टे.
किती किती कारणं सांगू ?
अशोक सराफ आणि निवेदिता हेल
ह्रुदयी वसंत फुलताना
गवि, कारण पटली नी प्रतिसाद
खलास!
भाषा आणि 'हिरवणी'
ह्म्म....
+१
सहमत आहे..
अगदी बरोबर
...
पूर्वीचे लोक मेहनती आणि दक्ष होते..
पक पक पकाक, वळू, खबरदार हे
आम्ही खेड्यापाड्यातला /
अरे हो, तुम्ही कार्यव्यग्र
वस्तुस्थिती
कामातिरेकामुळे
ग्रामीण भागातला कामातिरेक हा
चित्रपटांचा विषय चालू आहे..
अतुल
बरोबर आहे