तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ????
तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ????
फेस्बुकावर तर स्वतंत्र विदर्भ मागणीस समर्थन चालू आहे।
शिवसेना आणि मनसेने निव्वळ आपली राजकीय गोची होईल म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीला विरोध करू नये...मुंबईत बसून गडचिरोलीची समस्या सोडविता येत नाही...असे एक मत आहे
तर पूर्वी नेहरूंनी बेरारात घातले, मग अत्रे, डांगे यांनी महाराष्ट्रात घातले परंतु विदर्भातील शेतकर्याची उपेक्षा मात्र थांबली नाही...धरणे झालीत परंतु कालवे, नाही...कापूस विदर्भात आणि सुतगिरण्या मात्र पश्चिम महाराष्ट्रात...नामशेष होत चाललेल्या कापूस आणि संत्रा लागवड क्षेत्राकडे कोणत्या जाणत्या राजाने आजवर लक्ष दिले?? संत्राप्रक्रिया कारखाना येणार होता, त्याचा अजस्त्र सोफिया कसा झाला?? मिहानचा वेग का मंदावला?? गोसेखुर्द करिता निधी नाही परंतु कृष्णा-कोयना खोर्यात गरज नसताना अब्जोवधी रुपये खर्च होतात...देशाच्या मध्यभागी व चहूबाजूंनी सुरक्षित असलेल्या नागपूरचे महत्व आपण कधी जाणणार??
अडचणी आहेत…
पण काहि लोकाना अखंड महाराष्ट्र हवा आहे...
शिवरायांचे VISION आणि पेशव्यांचा पराक्रम यांचे जर आपण मनापासून कौतुक करत असलो, तर कमीतकमी महाराष्ट्राचे तुकडे पडणार नाहीत याची काळजी तरी आपण नक्कीच घेऊ शकतो, नाही का? इतर राज्यांचे जाऊ द्या. इतर राज्यांना नुसताच 'भूगोल' आहे, आणि महाराष्ट्राला भूगोलाबरोबर 'इतिहास' सुद्धा.
देखना है आगे आगे क्या होता है......
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अवांतर
म्हणजे काय?
भाग्यश्री तिथलीच ना???
भाग्यश्री पटवर्धन???
हे माहीत नव्हते
गायत्री जोशी
हायकमांड आणि उत्तरेचे गूगली ??
ता.क.
आजच्या लोकसत्तामधील लेख
सहमत
नेहमीच सत्ता पक्षशी निष्टावंत
जोरदार चर्चा.
वेगळे विदर्भ राज्य
माझीमते
अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद.
माहितीपूर्वक
पायाभूत सुविधा
धन्यवाद
किंचित वेगळे
जबतक चांद सूरज रहेगा ?
हम्म
व्यावसायिकता म्हणजे काय?
व्यावसायिकता
दणीदणीत प्रतिसाद! नीलकांत,
मुख्यमंत्रीपद
त्यानेही आपले शब्द फिरवलेत.
तूफ़ान प्रतिसाद नीलकांत भाऊ अन
अजूनतरी सर्व सामान्य जनतेकडून