कविता चांगली आहे पण ....
एकटेच ते सदैव आता
नसे सोबत्यांचा मेळा
हे थोडं सरसकट विधान वाटलं आणि तेही स्वानुभवातूनच! कुठेही जा माणसं तीच असतात, भले ती मराठी नाही पोलिश नाहीतर इंग्लिश बोलतात. तीन वर्षांनी परत कायमचं आल्यावर आता मला माझ्या तिकडच्या मित्रांचीही खूप आठवण येते जशी तिकडे असताना इथल्यांची यायची.
(सदैव नॉस्टॅल्जिक) अदिती
>>तीन वर्षांनी परत कायमचं आल्यावर आता मला माझ्या तिकडच्या मित्रांचीही खूप आठवण येते जशी तिकडे असताना इथल्यांची यायची.<<
हे तर अगदीच डिट्टो!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
एकटेच ते सदैव आता
नसे सोबत्यांचा मेळा
आठव येई घरट्याची
येई आता कंटाळा
मस्त...
(चिमण आणि गुंड्या भाऊ चा दोस्त्त)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
छान लिहिलंय गं / रे काऊ...
पण हे:
एकटेच ते सदैव आता
नसे सोबत्यांचा मेळा
आठव येई घरट्याची
येई आता कंटाळा
तितकंसं खरं नाही हा... जिथे कुठे आपण जाऊ तिथे आयुष्य माणसांनी फुलवता आलं पाहिजे...
(दूर देशी असणारा),
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
सहिये... छुप
थांक्यू
कविता
डिट्टो!!
एकटेच ते
व्यक्तिसापेक्ष
मस्त लिहिलंय...